खरं तर गावाकडल्या मुलींची लव्ह स्टोरी खरच खूप वेगळे असते... तिथे मुलींना स्वतंत्र नसतं.. आई वडील सांगतील त्याच मुलाशी लग्न करायचं... हाय फ्रेंड्स माझी स्टोरी काहीशी तशीच आहे... वाचा तर खरं तुम्हाला नक्की आवडेल.. रीया आणि अमर एकमेकावर खूप प्रेम करतात.... खरं तर गावाकडल्या मुलींची लव्ह स्टोरी खरच खूप वेगळे असते... तिथे मुलींना स्वतंत्र नसतं.. आई वडील सांगतील त्याच मुलाशी लग्न करायचं... हाय फ्रेंड्स माझी स्टोरी काहीशी तशीच आहे... वाचा तर खरं तुम्हाला नक्की आवडेल.. रीया आणि अमर एकमेकावर खूप प्रेम करतात.. त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप संकटांना सामोरे जावे लागते.. आणि लव्ह स्टोरी मध्ये विरह दुःख, एकमेकापासून वेगळं होणं... हे सगळं झालं तरच ती लव स्टोरी वाटते.... ची सहजपणे मिळते त्या लव स्टोरी कोणी विचारतच नाही... अंजी गोष्ट सहजपणे मिळते त्या गोष्टीला किंमतही खूप कमी असते.. बघा ना वाचून आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा... तुमच्या मित्रांना वाचायला सांगा बस
Page 1 of 5
रिया कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद गावची ... लहानपण जास्त गरीबही नाही आणि जास्त श्रीमंत काही नाही गेलं... मागेल ते फक्त भेटत गेले आई-वडील शेतकरी.... एक भाऊ आणि एक बहीण... पण जे काही ते भेटायचं थोडसं लेट पण आई वडील आणून द्यायचे तिला.... लहानपणापासूनच रिया अभ्यासात हुशार होती..... आई वडील जास्त काही शिकलेले नव्हते त्यामुळे त्यांना शिक्षणाची खूप आवड होती.... तस ही रिया च्या बहिण-भावाना शिकण्याची जास्त काही आवड नव्हती... म्हणूनच रियाची बहिण तुझ्यापेक्षा पाच वर्षात मोठी होती आणि म्हणूनच ते तिचं बारावी झाल्यास बहिणीचं लग्न होतं... रिया अभ्यासात हुशार असल्यामुळे तीच शिक्षण चालूच असतं..
रीयाचा भाऊ रिया पेक्षा एक वर्ष लहान.... जेमतेम पासिंग पुरतं मार्क त्याला पडायचे.. आई वडील कष्ट करून दोघांनाही शिकवायचे...
रियाची बीएससी होते आणि ती पुढील शिक्षणासाठी तिला कोल्हापूरला जावं लागतं... कारण तिला ही msc करायची होती आणि... आणि जवळ असा एकही कॉलेज नव्हत जिते ती msc करू शकेन..
आणि बीएससी ला चांगलं मार्क पडल्यामुळे आई-वडील हे तिला आनंदाने एम एस सी ला कोल्हापूरला मोठ्या कॉलेजला घालतात....
रिया ला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं.... असे काहीतरी करायचं होतं त्यामुळे आपल्या आई-वडिलांना अगदी अभिमानाने सांगता आलं पाहिजे की हा ही माझी मुलगी आहे..... तिला आपल्या आई-वडिलांसाठी खूप काही करायचं असतं.... आणि उराशी मोठी स्वप्न घेऊन ती कोल्हापूरला जायला निघाली....
कोल्हापूरला रिया पहिलाच आली होती.... तिच्या सोबत तिचे वडील पण आले होते... कॉलेज ऍडमिशन आणी होस्टेल अड्डमिशन करून रिया ला सोडतात तिचे वडील निगुन जातात...
रिया आपल्या होस्टेल मध्ये जाते.. ती तिच्या रूम मध्ये जात असते... पण आत मध्ये होस्टेल तर भुलभूल्या पेक्ष्या कमी नव्हते... आत मध्ये जास्त अंधार.. आजू बाजू ला मुली आपल्याच नादात... ओळखत कोणीच नव्हते....
पण तिच्या कडे पाहत होत्या.... कोणी तरी दुसऱ्या ग्रहा वरून आल्या सारखे.... गोलगोल फिरून ती पुन्हा तिथच आली होती जिते पहिला होती..
तिला रडायला येत होतं.... तिची पहिलीच सवय... जरा काय झालं कि रडायचं..तस त्या होस्टेल वर आल्या पासून तिला कोणत्या तरी जेल मध्ये आल्या सारखं वाटत होतं...
कस तरी रडू आवरून ती त्या मुलींना तिची रूम कुठे आहे ती विचारते.... त्या पण मुली लगेच दाखवून देतात...
एकादा काय ती आपल्या रूम जवळ पोचते... ती आत मध्ये जाते तर काय एका छोटा रूम मध्ये 4मुली नी राहायचं... प्रयत्न जणांना एक बेड होता.... तिच्या रूम मध्ये बाकीच्या 3मुलींनी आपल्या आपल्या बेड बुक केला होता... त्या मुळे आहे त्या बेड ती जाऊन बसते....
बाकीच्या मुली तिच्या जवळ येतात आणी तिची विचारपूस करतात.... तेव्हा तिला समजतं कि बाकीच्या तिच्याच क्लास मध्ये आहेत.... पण त्या तीन जण होत्या,त्याच bsc चे एकच कॉलेज होतं त्या मुळे त्या एकमेकांना पहिलाच ओळखत होत्या....
तिला मनातून खूप वाईट वाटत कि आपल्या पण bsc च्या फ्रेंड्स असत्या तर मी खूप मस्ती केली असती.... त्याचा सोबत बोलून झाल्यावर..... त्या तिघी जणी भायेर निघून जातात आता रिया एकटीच असते... आणी ती बांधिस्त रूम.... आता मात्र तिला आई वडिलांची खूप आठवन येते.... आणी ती फोन काडून लगेच आपल्या आई ला फोन लावते....
रिया रूम मध्ये जाते आणी आपल्या आई ला फोन लावते,,,, आयुष्यात पहिलाच ती तिच्या घरच्या पासून दूर गेली होती.... त्या मुळे आई ला ही काळजी लागून राहिली होती... ती कॉल करते आणी म्हणते,, "हॅलो आई, मी पोचले ग "पण मला तुमची खूप आटवण येते ग,,, मी नाही ग या जेल मध्ये राहणार,,,, मी परत येते,,, मला नाही शिकायचे...
तिची आई म्हणते,,"तुला माहिती आहे ना तुझे बाबा आणी मी रात्री चा दिवस करून तुला आणी तुझ्या भावाला शिकवतो आहे,,,,"आता जर तू परत आलीस तर तुझ्या साठी आम्ही जे स्वप्न पहिले त्याच काय.... तुला नोकरीं करताना आम्हाला बागायचं आहे,,,, आणी आज तुझा पहिला दिवस आहे,, म्हणून तुला तस वाटतंय.... हळूहळू होईल सवय.. जरा वेळ लागेल...... आणी तू एवढ्या लवकर हार मानलीस.....
रिया रडत असते तिची आई बोलत होती ते पण खरच होतं... खूप कष्टकरून तिच्या आई बाबा नी तिला तिथे पोचवले होते.... आणी तीतून तिला एकटीला च चालाच होतं....
म्हणतात ना आई वडील फक्त मुलांना लहानच मोठ करू शेकतात... एकदा काय मोठ झालं कि मुलांनी एकट्याने चालव लागते.... मग आई वडिलांची खूप इच्छा असली तरी ते सोबत येऊ शकत नाहित...
रिया आपले डोळे पुसते,,, आणी आई ला म्हणते,,,, आई मी तुझं आणि माझं स्वप्न नकी पूर्ण करणार.... मी येत नाही घरी... फोन ठेऊन देते....
फोन ठेऊन आपले सामान कपाट मध्ये ठेवते....
आणी स्वतःलाच म्हणते," न्यू जर्नी स्टार्ट मिस रिया "दोन तीन दिवसात जरा रिया रुळाली होती.... ती आपला अभ्यास आणि कॉलेजच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच विचार करायची नाही.... रोज आई वडिलांना कॉल करून ते बरे आहेत काय विचारायची.....
ती ला आता एक फ्रेंड् पण भेटली होती तीच नाव प्रिया... ती ही एकटीच होती कराड ची होती ती... एकाच क्लास मध्ये.... आणी त्या दोगीची घट्ट मैत्री झाली.... आणि अशी रूम शोधली त्यामध्ये दोघे एकत्र असतील..... आणि आता त्या दोघी एकत्र राहू लागले....
बघता बघता दोघी एकत्र इतक्या जवळ आल्या की.... एकत्र रूम शेअर कर ने.... जेवायला एकत्र जाणे प्रॅक्टिकल लॅब मध्ये पण एकत्र सगळीकडे दोघेही एकत्र.... दोघींचा एकमेकाशिवाय पाण ही हलत नव्हतं..... दोघी एकमेकांना आपल्या दुःख शेअर करायच्या.... आनंदात दुखात कायम एकत्र.... आणि आयुष्यात एखादा असा एकदा मित्र असायला हवा..... ज्याच्या सोबत आपण आपलं दुःख आनंद शेअर करू शकेन.... तो सोबत असल्यावर आपल्यालाही सगळे जग आपला सोबत आहे असं वाटलं पाहिजे.... आणि रियाल हॉस्टेलमध्ये गेल्यावर ती व्यक्ती भेटली होती ती म्हणजे प्रिया... प्रियाचा रिया वर खूप जीव होता....
कॉलेजमध्ये दोगी सगळ्यांसोबत मिक्स होतं गेल्या .... सीनियर ने ज्युनिअर साठी एक पार्टी अरेंज केली होती त्यामध्ये वेलकम फंक्शन होतं.... आणि त्यासाठीच त्यांनी तयार होऊन... सगळ्यांना सकाळी गार्डन मध्ये यायला सांगितलं होतं....
आणि रिया आणी प्रिया ही जोरात तयारीला लागले... कोणता ड्रेस घालू याबद्दल दोघींच्या चर्चा सुरू झाल्या... दोघींनी एकसारखे छान चुडीदार ड्रेस घालायचा ठरवलं... एकसारखी हेअर स्टाईल केली ... आणि दोघी जायला निघाला....
आता या वेलकम फंक्शन मध्ये काय होणार आहे.... रियाला काहीच माहिती नव्हतं...... आता याच पार्टीमध्ये तिला तो भेटणार होता त्यामुळे तिचा आयुष्य पूर्ण बदलणार होता...
रिया आणि पिया दोघी आपल्या आवरून बाकीच्यांच्या फ्रेंड सोबत गार्डनमध्ये येतात.... गार्डनमध्ये खूप छान तयारी केलेली असते.... डीजे लावलेला असतो खाण्यासाठी वेगळीकडे एका साईडला सोय केलेली असते... आणि सीनियर सुद्धा एकदम उत्साहान वेलकम ची तयारी करत होती..... आणि सगळी कशी चेहऱ्यावर स्माईल करत आनंदात होती.... पण हा आनंद जास्त दिवस टिकणार नव्हता.... कारण बीएससी पर्यंत जी लाईफ असते त्यामध्ये जास्त अभ्यास केला नाही केला काहीच फरक पडायचं नाही.... आणि यापुढे आता त्यांना खूप स्ट्रगल कराव लागणार होता.... आणि हे अजून फर्स्ट इयर च्या स्टुडन्ट ला माहिती नव्हतं.... आणि रिया पियालाही यातलं काहीच माहित नव्हतं...
एकजन सीनियर त्यांच्या स्टेजवर येऊन त्यांना याची जाणीव करून देतात....
त्यातला एकजण सीनियर म्हणतो की, आज आनंदाचा क्षण आहे की तुम्ही या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतला आहात.... आम्ही हे असंच होतं ह्याच आनंदात ह्याच वेलकम फंक्शनला मागच्या वर्षी.... तो दिवस आमच्या आयुष्यातील आनंदाचा लास्ट दिवस होता.... त्यानंतर नुसता अभ्यास आणि टेन्शन याशिवाय काही नसतं.... त्यामुळे हा आजचा दिवस जेवढा होता होईल तेवढा एन्जॉय करून घ्या..... यानंतर तुमचा आनंद आणि तुमच्या चेहऱ्यावरल हे स्माईल किती दिवस राहिले मी सांगू शकत नाही..... त्यावर दुसरा एक सीनियर म्हणतो.... अरे अरे काय या मुलांना घाबरवत आहेत.... काही नाही.... यापुढे अभ्यास करत राहायचा... आणि एन्जॉय ही करायच....
त्या दोघांच्या बोलण्याचा पिया वर जास्त काहीच परिणाम झाला नाही.... रिया आतून घाबरली होती... तिला आता अभ्यासाचा खूपच टेन्शन आलं होतं.... तिला माहिती होतं तिच्या घरच्यांनी खूप अपेक्षा घेऊन तिला इथवर येते पाठवलं होतं.... त्यांच्या अपेक्षांना जर ती उतरली नाही तर काय होईल.... याचा विचार करून तिचा होता नव्हता तेवढा मूड सगळा गेला होता....
पियाला हे समजतं आणि तिच्या जवळ येतील म्हणते... "चिल यार कशाला घाबरतेस " ते मस्करी करत आहेत.... आणि आपण अभ्यासही करायचा आहे.... तू एन्जॉय कर नको टेन्शन घेऊ.... ती नुसती मान हलवते... सगळे सगळे मित्र-मित्ताने त्यांच्या सीनियर ची ओळख करून घेत होते.... पण ती जेव्हा इथे आली होती... त्यापासून तिला एवढे समजले होते की सगळे मुले मुली मिक्स असतात.. रिया जास्त मुलांच्या मध्ये मिक्स नाही व्हायची.... पण येते आल्यापासून ती पाहत होती तिच्या सगळ्या मैत्रिणी कायम मुलांच्या मध्ये एकत्र बोलून चालून सगळे राहत होते.... रादर प्रिया सुद्धा सगळ्यांशी बोलायची.... पण रीया या सगळ्यांमध्ये बिलकुल वेगळी होती.... ती पूर्ण कॉलेजमध्ये प्रिया सोबत जास्त बोलायची बाकी जास्त कोणासोबत ओळख ही करून घ्यायची नाही.... तिला जास्त मित्र-मैत्रिणी करणे ही आवडायचं नाही.... आणि तिला तेही आवडायचं एकटं राहणं... दोघी खाण्याचे सेक्शन मध्ये जातच असतात की.... ती तिचा धक्का एकाला लागतो.... ती सॉरी सॉरी म्हणून पुढे पाहते तर.... तिलाच आश्चर्य वाटतं.... कारण पूर्ण कॉलेजमध्ये त्यांच्या भागातील त्यांच्याच गावातील एक मुलगा... ज्याचा तिला धक्का लागला होता तो तिच्या चुलत आत्याचा मुलगा होता....अमर पाटील....तोही तिला सॉरी म्हणतो....
तो तिला म्हणतो,,, hi रिया.... तुझे पप्पा मला गावात भेटले होते ते म्हणाले होते की तुझी ऍडमिशन येथे झाल आहे.... तू भेटतेस काय म्हणून विचारत होते.... पण इतक्या दिवसात आपल्या दोघांची कधी गाठच नाही पडली.... बरं तुला काही मदत लागली काही नोट्स वगैरे हवे असेल तर तू माझ्याकडे मागू शकतेस.... मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे.... तर तिच्याशी बोलतच असतो की त्याचा एक मित्र त्याच्या जवळ येतो आणि त्याला वडत घेऊन जातो.... तो तसाच तिला बाय करतो आणि तिथून निघून जातो
रीया आणि प्रिया फंक्शन वरून घरी येतात... रीया प्रियाला म्हणते... अग तुला माहिती आहे का.... आज सीनियर मध्ये आज आमच्या गावचा एक मुलगा होता.... अमर माझ्या चुलत आत्याचा मुलगा आहे तो... यामध्ये पिया म्हणते तोच ना जरा सावळा आहे उंच आहे.... दिसायला बी जरा ऍक्टिव्ह आहे....तोवर रिया म्हणते जरा नाही चांगलाच आहे दिसायला सावळा असला तरी हँडसम आहे.... बोलायला खूप चांगला आहे तो...मी Bsc ला होते तेव्हा तो कधी तरी घरी आला कि खूप छान chaper समजावून सांगायचा ग..... पिया म्हणते,,,, ओ ओ... हँडसम चांगला कोणीतरी आहे या जगात जे mazya फ्रेंड ला आवडतंय मला वाटले तू भेटल्या पासून... तुझ्या मनात काहि फेलिन्ग आहेत काय नाहीत काय माहित... आज वर तुझ्या बोलण्यात ना कोणाचं नाव ऐकून होते.... ना hi कोणी मुलगा तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे... काय ग प्रिया मला पण फेलिन्ग आहेत ग.... पण मला प्रेमात काहि नाही पडायचे.... ते टेंशन काय मला नको घरच्या ना समजलं तर काय होईल.... आणी लग्न नाही झालं तर... रडत बसायचं.... कोणी सांगितले आहे... लग्न करून तरी कुठे कोण खुश असतो.... मला ना ही,लग्न करायच आहे ना कोणाच्या प्रेमात पडायचं आहे....
माझ्या घरचायची एक च इच्छा आहे... भले ही मी जॉब नाही केला तरी चालेल पण लग्न ते सांगतील त्याचशी करायच.... त्या मुळे प्रेमाचा ऑपशन माझ्या मेमरी मध्ये नाहीच आहे...
पिया म्हणते म्हणजे अमर पण गेला तर.... रिया म्हणते तो जस्ट फ्रेंड आहे.... या पुढे काहि नाही....
लेक्चर,प्रॅटिकल., रूम वर आले कि स्टडी या मध्ये कसा वेळ जायचा हे रिया ला समजयचं नाही पण 15दिवसातून एकदा ती घरी जाऊन यायची.... तिला आई बाबा ची खूप आठवन यायची.... तिचा भाऊ ही एक वर्ष आयटीया करतो आणि लगेच जॉब ला मुबई ला जातो... त्या मुळे घरी हे तिघेच असायचे दोन दिवस राहून ती पुन्हा होस्टेल ला जायची...... कधी तरी तिला अमर दिसायचा... तो पण त्याचा क्लास मधील मुली सोबत मस्ती करत बसायचा.... ती कधी तरी त्याच्या सोबत बोलायची आणी कधी तरी बगायला नाही असे दाखवून निघून जायांची...
तिच्या रूम मध्ये बाकी मुलीचे बॉयफ्रेंड होते... ती सगळे चहा ला मिळून जायचे.. फिरायला जायचे... Riya तेव्हडी एकटीच तिला पण वाटायचं माझा पण bf असता तर किती बर झालं असते... प्रिया चा पण बॉयफ्रेंड होता पण... तो दुसऱ्या कॉलेज ला शिकायला होता त्या मुळे ती फोन वर बोलायची...
ती विचार करायची येवडा वेळ या मुली फोन वर काय बोलत असतील... आणी अभ्यास पण कधी करतात काय माहित.... मला काही यांच्यासारखं जमलं नसतं.... असं म्हणून पुन्हा अभ्यासला लागायची....
आणि तिचं वय पण अशा स्टेजला होता की.... त्या वयात प्रत्येक मुलगीला असं वाटते की आपला एखादा बॉयफ्रेंड पाहिजे.... ज्याच्या सोबत आपण आपलं दुःख आनंद सगळं काही शेअर करू शकेल...
आणी तिच्या मनात अमर सोडले तर कोणी नव्हते... त्याला तो मुली सोबत बोलताना पहिले कि खूप राग यायचा...
Bsc ला जेव्हा रिया होती.. तेव्हा पण अमर च्या सखा मामा आमच्या गावात होता त्याच्या मुली सोबत तो खूप वेळ त्याच्या घरी बोलत बसायचा... रिया ला हे पण समजलं होतं कि अमर च तिच्या वर प्रेम आहे.. पण तिच्या मामा च्या मुलगीच दुसऱ्या मुलावर प्रम होत म्हणून तो तिच्या पासून दूर गेला...
पण रिया ला तो खूप आवडत होता.... काय माहित तो दिसला कि तिचे हार्ड बिट खूप वाढायचे....
ती प्रिया ला पण त्या बदल सांगते,, त्या वर प्रिया म्हणते, "हे बघ तुला तो आवडतो तर तू जाऊन बोल.... उदया तुला असे वाटले नको पाहिजे कि एकदा विचारलं असते आणी त्याच ही तुझ्या वर प्रेम असेल तर... आयुष्यभरासाठी खंत तुझ्या मनात राहिला नको.... त्यामुळे या म्हणाली... आणि माझं त्याच्यावर प्रेम असलं त्याचे माझ्यावर असेल आणि माझ्या घरच्यांना जर मान्य नसेल तर... त्यावर प्रिया तिला म्हणते,,, तो खूप लांबचा प्रश्न आहे बाळा,,, आधी तुमच्या दोघात प्रेम तर होऊ दे नंतर घरच्यांचा प्रॉब्लेम आहे ना तो.... आणि तुम्ही तर पाहुणे आहात ना तर मग घरच्यांना काही प्रॉब्लेम येणारच नाही...त्यात शिक्षणही तुमच एकच आहे.... त्यावर पुन्हा रिया म्हणते " मी कसं विचारणार ना मी मुलगी आहे... त्यावर पिया म्हणते, अगं बाई तू कुठल्या जगात राहत आहेस या जगात आता मुलीच पहिला मुलांना विचारतात....ती म्हणते,विचारत असतील.. मला वाटत नाही ते मला जमेल... त्यावरती प्रिया म्हणते,,, मग विसर तुझ्या अमरला....
अमर ला आवडतो म्हणून सांगता सांगता first सेमिस्टर येऊन जाते.... पण तेवढी हिम्मत तिच्यामध्ये काही येत नाही.. रिया ही खूप अभ्यास करायची.... खूप जागरण करून तिने या सेमिस्टर चा अभ्यास केला होता.... कारण काही करून सगळे सब्जेक्ट ऑल क्लिअर करायचे त्यांनी ठरवलं होतं... पण म्हणतात ना काही वेळा... सगळं झालं तरी देवाची सात हवीच असते... पण रिया च्या बाबतीत एकच सब्जेक्ट क्लिअर झाला होता... बाकी तिन्ही सब्जेक्ट तिचे fail झाले होते....जेव्हा रिझल्ट समजते खूप रडते... ती रिया ला म्हणत असते मी खूप अभ्यास केला होता पण मी जेव्हा पेपरला गेले तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं.... असं माझ्याच बाबतीत का होत असेल... पुढच्या सेमिस्टर ला हे सगळं सब्जेक्ट नाही सुटले तर माझी वायडी पडेल... म्हणजे मला पुन्हा त्याच क्लास मध्ये बसावं लागेल.... माझ्या घरचे तर माझं कधीच लग्न लावून देते.... आणि पूर्ण गावात काय सांगायचे की मी ती नापास झाली म्हणून.... माझ्याकडे सुसाईड करण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही....
पिया तिला शांत करते.. ती तिला म्हणते,, तुझे एकटीच असं नाही झालं आपल्या क्लासमध्ये खूप साऱ्या मुलांच्या तीन-तीन सब्जेक्ट गेलेत आणि माझ ही दोन गेलेतच .... आणि अजून एक सेमिस्टर आहे आपल्याकडे..... आणि एकदा नापास झाल्यावर त काही नाही होतं....
हे आयुष्य आहे ग याच्यामध्ये कधी सक्सेस भेटल नाही भेटल... म्हणून लगेच एवढ्या टोकाचा निर्णय नाही घ्यायचा... नापास झाले तर काय होईल पुन्हा प्रयत्न करायचा... तेव्हा कितीही देव तुझ्या विरोधात असला तर तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ त्याला द्यावच लागतं.... नाही पिया हे बोलणं खूप सोपा असतं ग.... पण दिवस रात्र एक करून खूप कष्टाने जेव्हा पेपर लिहून जर हा रिझल्ट समोर येत असेल तर.... मला तरी इथून कुठेतरी दूर पळून जावसं वाटतं... जिथं कोणीच नसेल मला ओळखत....
पिया तिला म्हणते,,, आता पुन्हा खूप कष्टाने प्रयत्न करायचे,,, तुझ्या मनात पहिला जे आहे ना तुझ्या घरच्यांनी तुला खूप अपेक्षा घेऊन पाठवले ते टेन्शन डोक्यातून काढून टाक.... जोपर्यंत ते तुझ्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत हाच रिझल्ट येणार..... तुझा माईन एकदम रिलॅक्स ठेव... तू खूप हुशार आहेस फक्त तुला त्याची जाणीव नाहीये..... तुझा कॉन्फिडन्स खूप लो झाला आहे.... सगळ्यात पहिला तो तुला हाई करून घेतला पाहिजे....
अजून एक सेमिस्टर आहे आपण पुन्हा जोमाने प्रयत्न करू.... फक्त तो रडू नको आणि टेन्शन नको घेऊ घेऊ.... चल फ्रेश हो आपण जरा बाहेरून फिरून येऊ... ती मान हलवते आणी फ्रेश व्हायला निघून जाते
रिया दुसऱ्या दिवसा पासून लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जाऊ लागली अमर पण यायचा.... तो प्रत्येक कन्सेप्ट खूप छान तिला समजावून सांगायचा..... त्याचं ते समजावून सांगणं तो कॉन्फिडन्स..... तीला तो आणखीच आवडू लागला....
ती दोघे असेच दुपारी कॅन्टीनला गेले होते.... आणि सहजपणे रिया त्याला विचारते.... " तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का " तिच्या आणि अपेक्षित प्रश्नांना त्याला थोडंसं वेगळं वाटतं.... पण तो मान हलवून नाही म्हणतो....
की त्याला म्हणते तुला अरेंज मॅरेज करायचे आहे की काय... तुझ्या मागे तरी किती सारा मुली मला दिसतात.... आणि आत्या काही तुला तिची सून घेऊन गेलास तर काय नको म्हणणार नाही.... अमर रियाच्या चुलत आत्याचा मुलगा असतो... त्यामुळे अमरच्या आईला ती आती म्हणून बोलतवत होती....
त्यावर अमर म्हणतो, माझ्या घरच्यांच काही नाही पण मला पाहिजे तशी भेटली नाही अजून..... ती फक्त मान हालवते होते....
त्यावर अमर ही तिला विचारतो " तुझा बॉयफ्रेंड आहे का "...
त्यावर नुसती मान हलवते.. नाही म्हणते .. कारण अमरला लाही माहिती असतं... रिया जास्त कोणी मुलांशी बोलत नाही ते.....
बोलता बोलता दोघांचा चहा पिऊन होता आणि ती पुन्हा अभ्यासासाठी निघून जातात....
रोज एकत्र राहण्या बोलण्यामुळे अमर लाही आता रिया स्वभाव समजत होता..... ति जेव्हा कधी गावाला जायची त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवून घेऊन यायची........ पण तिच्या वागण्या बोलण्यातून त्याला समजायचं....तिला तो आवडतो तो ती खूप काही त्याच्यासाठी करायची.... कुठेतरी फिरायला वगैरे गेले की त्याच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन यायची.....
तरतो तिला म्हणायचा तू कशासाठी मला एवढे सगळे घेऊन येतेस.... तेव्हा ती म्हणायची त्याला तू माझ्यासाठी तुझा एवढा वेळ देतोस.... आणि आज माझ्या मध्ये काही कॉन्फिडन्स आहे ना तू फक्त तुझ्यामुळे.... फर्स्ट सेमिस्टर नंतर मला जगण्याची इच्छा गे ली होती.... पण आज माझ्यात मध्ये काही जीव आहे तो फक्त तुझ्यामुळेच आहे... तिच्या असं बोलणं त्याच्या काळजालाच लागून जायचं.... रोज एकमेकांना इतकी सवय झाली होती की ते एक दुसऱ्या शिवाय राहू शकत नव्हते....
अमर लाही आता ती खूप आवडू लागली होती... एखादी बायको जशी करायची तसं सगळं ती करायची.... फक्त एवढाच होता की कधी त्यांना जवळ करायची नाही किंवा कधी मिठी मारायची नाही..... दोन हात सोडूनच ती करायची पण..... पण तिच्या डोळ्यात मात्र तेच प्रेम होतं जे एका बायकोचा नवऱ्यासाठी असावा...
त्यामुळे आता अमर न ही ठरवलं होतं....रिया ला आपल्या मानतील सांगून टाकायचं...
अमरने आज ठरवलं होतं कि रिया ला आपल्या मनातील सांगून टाकायच... तो तिला सांगतो कि आज लायब्ररी मध्ये नको गार्डनमध्ये येऊन भेट.... ती त्याला म्हणते का आज आपण गार्डनमध्येच अभ्यास करायला बसायच काय... तो म्हणतो नाही आज अभ्यास नाही करायचं मला थोडं काम आहे तू येतेस का.... तिला काही समजत नाही ती हा म्हणते आणि.... आपला आवरते आणि गार्डनमध्ये येते.... तो पहिलाच एका बेंचवर गार्डनमध्ये येऊन बसलेला होता.... सकाळच्या वेळी जास्त कोणीच नव्हतं.... म्हणून त्यांन आज ठरवलं होतं की सकाळी आपण त्याला आपल्या मनातलं सांगून टाकायचं.... ती तिच्या साईडला बेंचवर येऊन बसते.... ती त्याला म्हणते.... काय झालं अमर काय बोलायचं होतं.... तू काय टेन्शनमध्ये दिसत आहेस काय झालं का.... मला असं पण वाटते की आता तुला तुझा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन केल पाहिजे...
तर तो रिया कडे पाहतो आणि तिला म्हणतो.... आज आपण अभ्यासाचे सोडून दुसऱ्या विषयावर बोलणार आहोत..... ती त्याच्या डोळ्यात पाहत असते.... तिला वाटतं तिच्या मनात आहे ते त्याला समजले की काय..... त्यातून घाबरली होती तीतो काय बोलतोय हे ऐकण्यासाठी तिचा हार्टबीट खूप वाढले होते... ति पाणी घेऊन आली होती बॅग मधून पाणी काढते आणि एक घोट घेते.... अमर ही पहिला वेळेस कोणाला तरी प्रपोज करणार होता.... त्यालाही खूप दडपण आलं होतं.... फक्त रिया त्याच्याशी प्रेमाने बोलत होती.... पण तिने नाही म्हणाली तर... याचा टेन्शन होतच ना त्याला.... दोघेही थोडावेळ एकमेकांच्या डोळ्यात पाहतात.... आणि अमर हिंमत करून तिला म्हणतो...
Riya मला माहित नाही मी आज बोलल्यावर तू माझ्याशी परत बोलशील का नाही मला माहित नाही.... पण जर मी आज सांगितलं नाही तर मी कधीच सांगू शकणार नाही.... कारन माझं हे लास्ट सेमिस्टर आहे... आणि चार महिन्यांनी मी येते नसणार आहे..... म्हणून मला वाटतं आता हीच वेळ आहे माझ्या मनात तुला सांगून टाकण्याची..... ती त्याच्याकडे पाहत होती तिलाही जरा समजलं होतं की हा काय बोलणार आहे.... ती मनातून घाबरली होती त्याने जर विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं यासाठी.... तर तिच्याकडे पाहतो तिच्याजवळ जातो आणि साईडला बसतो.... कारण तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत त्याच्यामध्ये ही नव्हती....
तो तिला म्हणतो, " आपण आता दोन महिने झाले मी तुझा अभ्यास घेत आहे.... त्यामुळे या दोन महिन्यात मला तुझा सगळा स्वभाव समजत गेला.... आणि माहित नाही ग कधी तू मला आवडत गेलीस..... पण जेव्हा जेव्हा गावाला जातेस मला भेटत नाही त्या दिवशी मला काहीच करमत नाही ग......
प्लीज मला चुकीचा नको समजू पण माहित नाही माझं तुझ्यावर प्रेम कधी जडलं....
आणि तुझ्या डोळ्यात ही माझ्यासाठी मला प्रेम मी पाहिले ग....i लव्ह u रिया.. Plz तू तुझ्या मनातले मला सांग....
प्रियाला काय बोलावे तेच. सुचत नाही, ती त्याला म्हणते अमर तू चुकीचं समजतोस आहेस.... तसं काही नाही म्हणजे तू आहे चांगला मुलगा आहेस .... दिसायलाही चांगला आहेस पण प्रेम लग्न यामध्ये मला कधीच पडायचं नाही.... तुलाच माहिती आहे ना आपल्या घरचे... आपल्या लग्नाला कधी तयार होतील मला वाटत नाही... तो तिला म्हणतो....
आता या क्षणाला तू फक्त घरच्यांना विसर.... आणि एकदा फक्त तुझ्या मनाचा विचार करून मला सांग..... मी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम पाहिल आहे.... तो तिचा हात आपल्या हातात घेतो.... तिचा हात आपल्या हृदयाच्या जवळ ठेवतो..... आणि म्हणतो तू माझ्या हृदयाला महसूस कर आणि मला आता उत्तर दे......
तुझ्या माझ्यावर प्रेम आहे की नाही.....
ती दोन मिनिटं काहीच बोलत नाही.... तो पुन्हा तिला म्हणतो.... माझ्या प्रश्नाचे उत्तर दे..... ह्या वेळेस मात्र ती आपला हात काढते आणि उठून उभी राहते आणी म्हणते....
" हो मलाही आवडतोस तू "
तोही उठून उभा राहतो आणि तिच्यासमोर येतो.... पाहतो तर काय तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं.... तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो मग तू रडतेस काय आहेत आनंदाची गोष्ट आहे.... आपल्या दोघांचाही एकमेकान वर प्रेम आहे....
ती म्हणते,,, तेच तर मला नको होतं.... आयुष्यात प्रेम लग्न यापासून मला दूरच राहायचं होतं... पण माझं तुझ्यावर कधी प्रेम झालं समजलं नाही मला.... आणि आता तू ही माझ्यावर प्रेम करत आहेस....
पण आपल्या घरची मला वाटत नाही.... कधीच पॉसिबल होणार नाही... मला वाटते की आपण पुन्हा भेटायला नको पाहिजे.... तु मला विसरून गेला पाहिजे.स ... तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असत...
तो तिच्या जवळ जातो आणि तिला तिथल्या एका बाकावर बसवतो.... तिचे डोळे पुसतो... आणि तिला म्हणतो.... " तुझा माझ्यावर विश्वास आहे ना.. " ती फक्त मान हलवून हो म्हणते... मग तो म्हणतो.. झालं तर मग तू सगळे टेन्शन माझ्यावर सोड... तुझ्या घरच्या ना तयार करायची जबाबदारी माझी..... फक्त या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ देऊ नको ..... कारण तुला रडत्या ल पाहून मला खूपच वाईट वाटतं...
त्यावर मात्र ती रडत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते.... हे कधी तिने स्वप्नात पाहिलं होतं आज पहिल्यांदा घडलं होतं.... तिची सगळ्यात आवडती व्यक्ती तिच्या मिठीत होती..अनि त्याच्या मिठी त तिला खूप छान वाटत होतं.....
आज पहिला च रियाने मैत्रीच्या पुढे जाऊन त्याला मिठी मारली होती.... दोघं एकमेकापासून वेगळं होतात ... तिला खूपच कसतरी वाटत आपण इतक जवळ गेलो होतो त्याच....
ती त्याच्या डोळ्यात न पाहतच असते तर साईडला बाकावर जाऊन बसते... त्याला पण समजत कि ती ऑफ वर्ड झाली आहे..
तो ही तिच्या साईडला बसतो..आणी म्हणतो
"रिया आज आपण फिरायला जाऊया काय... आज पहिलाच आपल्या नातं मैत्रीच्या थोडंसं पुढे गेल आहे.... आपण आज पहिल्या दिवशीच महालक्ष्मी ला जाऊन येऊ.... आपलं हे नातं आयुष्यभर असच राहण्यासाठी.... तिला काय बोलावं ते समजत नव्हतं.... ती प्रेम तर करत होती पण असा अचानक कोणाचा आणि कुण्या मुलासोबतही फिरायला गेले नव्हती.... ती बोलत नाही ते पाहून तो तिच्या जवळ जातो आणी म्हणतो..
"प्रेम करतेस ना माझ्यावर मग विश्वास कर "
तोच विश्वास ठेव आनी चल माझ्या सोबत.....
आजच्या या दिवसापासून आपण पूर्ण आयुष्य एकत्र राहणार आहोत....
त्यासाठीच आपण चाललोय ना देवाची साथ आपल्या सोबत राहण्यासाठी...
ती थोडा विचार करते आणि म्हणते, ठीक आहे मी तयार होऊन होस्टेल वरून येते.... ती निघून जाते...
रिया होस्टेल वर येते... पिया रूम मध्येच अभ्यास करत बसलेली होती... तिला पाहून पिया म्हणते.... आज एवढ्या लवकर आलीस अभ्यास करून... तुझे डोळे का सुजलेत रडलीस कि काय.... सगळ्यामुळे मुली एक तर हॉस्टेलच्या लायब्ररीमध्ये अभ्यासला जातात नाहीतर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जात असतात.... त्यामुळे रूममध्ये कोणीच नव्हतं म्हणून पिया एकटीच अभ्यास करत बसली होती... रिया जाते आणि तिला मिठी मारते.... पिया म्हणते "काय ग झालं "
प्रिया मी आज खूप खुश आहे... पण तेवढा आनंद म्हणावं तसं मला का होत नाही.... आज मला ते भेटले की मला खूप दिवसापासून पाहिजे होतं.... पण तरी मनात एक खंत का राहतिया... तरी मनातून मी ही खूप दुःखी असल्यासारखं वाटतय बघ... ती म्हणते " हे बघ असं कोड्यात काय बोलू नको मला तुझं काहीच समजत नाही "
काय झाले ते पटकन मला सांगून टाक....
ती म्हणते "अमर ने आज मला प्रपोज केलं "
पिया पटकन बेडवर उभी राहते आणि म्हणते "काय "
अबे ही तर किती आनंदाची गोष्ट आहे.... या जगात तुझ एकाच मुलावर प्रेम केले तो एक मुलगा तुला आवडत होता... तू त्याच्यावर खूप दिवसापासून प्रेम करत आहेस.... तुला त्याला सांगण्याची हिंमत नव्हती आणि त्यानं तुला सांगितलं.... तुझं नशीब किती छान आहे की तोही तुझ्या प्रेमात पडलाय.... तू हा तुझा पडका चेहरा घेऊन माझ्यासमोर रडत सांगत आहेस.... अगं जरा चेहरा हसरा ठेव आणि सांग....
प्रिया म्हणते,, काय सांगू तुला माझ्या आई वडिलांनी मला विश्वासाने मला पाठवलं आहे... त्याच आई-वडिलांना मी धोका देऊन आता या मुलांशी मी प्रेम करत आहे... उद्या त्यांनी मला सांगितलं ह्याच्याशी लग्न करायचं नाही तर ह्याला सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मुलाशी प्रेम लग्न करायचं.... उद्या मी त्याच्या अमरच्या इतकं प्रेमात पडेन कि.... त्याच्याशिवाय जगणं मुश्किल होऊन जाईल....
आणि घरच्यांनी दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं.... तर अमर शिवाय मी नाही जगू शकत.... किंवा अमर माझ्याशी प्रेम करतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या मुलीवर प्रेम केलं.... दुसऱ्या मुलीशी जर लग्न केलं.... तरी मी नाही जगू शकत... कारण तेवढी शक्ती माझ्या इथं नाही आहे.... म्हणून ह्या सगळ्या पासून मी दूर राहणार होते..
पण अमर ने आपलं प्रेम व्यक्त करून.... एवढे सगळे टेन्शन माझ्या डोक्यावर वाढवून दिले आहे....
पिया म्हणते, " म्हणजे तू अमर ला नकार देऊन आलीस की काय "
हे माझ्या आई इतक्या दिवसापासून त्याच्यावर प्रेम केली तर तुझ्यावर प्रेम करतोय तर कोणती मुलगी नाही म्हणली नसती.... तू सांग काय करून आलीस...
मला काय सांगायची गरज नव्हती त्यांन माझ्या डोळ्यात त्याच्यासाठी असलेले प्रेम ओळखलं होतं.... त्यामुळे त्यांन आपल्या बोलण्यात माझ्याकडून हाच बोलून घेतले आहे... पण पुढे मला खूप टेन्शन आलंय... मी माझ्या आई वडिलांच्या खूप प्रेम करते आणि मी त्यांना नाही फसवू शकत.... आणि अमर रही खूप चांगला मुलगा आहे.... त्यालाही नाही फसवू शकत..
पिया म्हणते, " ये माझ्या आई अजून तुमच्या लग्नाला दीड वर्ष आहे... त्याचे शिक्षण कम्प्लीट होऊन तो जॉब करणार तुझ्या शिक्षण कंप्लीट व्हायला अजून दीड वर्ष पाहिजे.... या दीड वर्षात तू आणि अमर तुझ्या घरच्यांचं मन वळवू शकता.... तुझे घरचे काही तुझ्या विरोधात जाऊन लग्न नाही करणार आहेत दुसऱ्याशी... तू उद्याचा विचार करून आजचा दिवस का खराब करतेस....
तू अमर वर प्रेम करतेस तर मानसोक्त पणे कर.... कोणत्याही टेन्शन नको ठेवू..... सतत सतत उद्याचा विचार करून तू आजचा दिवस कायम वेस्ट घालवतेस..... आता उद्या तुझ आणि अमर च लग्न झालं तर तुम्ही आता चोरून भेटतात ते त्यांना प्रपोज केलेले हे दिवस आठवण तुला छान वाटणार आहे.... ते दिवस लग्नानंतर नाही येणार आहे.... त्यावेळी तुम्हाला चोरून भेटणं नाही जमणार आहे.... कारण त्याची काही गरजच नसते ग कारण तो 24 तास तुझ्या समोर असणार आहे....
त्यामुळे हे क्षण आता आहेत ना ते जगून घे..... त्याचा आनंद घे.... कोणीतरी गोष्ट तुला आवडली आणि आता राहू दे उद्या घेऊन म्हटलं तेव्हा ते दुकान आणी ती वस्तू असेलच असं नाही.... त्यामुळे जी गोष्ट आवडली ती त्या क्षणी घेऊन टाकायचे.... जी गोष्ट नाही आवडली कुणाचा राग आला तर त्या क्षणी बोलून जायचं..... उद्याचा टेन्शन घेत बसलीस तर तू कधीच खुश नाही राहणार बघ....
रिया ला तिचं बोलणं खूप आवडतं ती आपले डोळे पुसते आणि तिला म्हणते.... मला एक छानसा ड्रेस दे.... मी अमर सोबत फिरायला जाते...
तिला दोन मिनिटं शॉक लागल्यावर आणि होतो,,, म्हणजे तू सगळं ठरवून त्याच्यासोबत फिरायला जायचं ठरवूनच आली होतीस ना..... यार खूपच भाषण देत बसले होते मी.... ती आपल्या कपाटातून एक छानसा ड्रेस काढते आणि तिला म्हणते हाच ड्रेस तू घालून जा.... रेड कलरचा अनारकली ड्रेस होता.ती म्हणते हा ड्रेस घालू नये मी तुझी हेअर स्टाईल ते करून देते.... रिया जाते पटकन ड्रेस घालून ये...पिया हेअर स्टाईल करून देते,,तिचा मेकअप करते...
तोवरच अमरचा फोन येतो, रिया फोन उचलला तर असते की या पटकन घेते स्पीकरवर टाकते... तो तिकडून म्हणतो, "रिया आवरलं का नाही पटकन खाली ये मी तुझी वाट पाहत आहे...." प्रिया पटकन फोन काढून घेते आणि स्टिकर वाला कमी करते आणि म्हणते हो येतच आहे दोनच मिनिट... तो फोन ठेवून देतो...
रिया म्हणते म्हणते पटकन आवर बाई मला जायचंय.... हा हा आता भेटायची खूपच गडबड लागली आहे... रिया म्हणते तुझी झाली असेल मस्करी करून तर मी जाऊ...
पिया तिला म्हणते हो जा,ती तिच्या जवळ जाते आणी डोळ्यातील थोडसं काजळ घेते आणि तिच्या कानाच्या पाठीमागे काजळाचा एक टिपका लावते,,, आणि म्हणते कोणाची नजर नको लागायला तुझ्या स्माईल.... खूप छान दिसतेस... ती पहिल्यांदा आज पिया च्या डोळ्यात पाणी पाहत होती...
रिया जाऊन तिला मिठी मारते आणि बाय करून निघून जाते....ती ती गेल्यावर रिया मनात म्हणते " देवा अमर हिच्या आयुष्यात कायम असाच राहू दे " त्याने जर धोका दिला तर ती कधीच जिवंत नाही राहू शकणार .... एवढे तर मी माझ्या मैत्रिणींना नक्की ओळखते..... तिच्या आयुष्यात कायम अशी स्माईल राहू दे देवा... एवढं म्हणते आणी आपल्या अभ्यासाला लागते.
तस अमर कडे बाईक होती पण गावी होती.... त्याच्या मित्राची होती... पण त्यानं आपल्या आणी रिया बदल त्याला काही नाही सांगितले म्हणून तो होस्टेलच्या बाहेर येऊन उभा राहतो.... परंतु आज बाईकने नाही तर रिक्षाने जाणार होता...
ती खूप छान तयार होऊन आली होती.... तो तिला बाहेर येत असतो तिच्याकडे एकटक पाहत होता... तिने त्याला पाहिलं होतं ती तिच्याकडेच पाहता येते...ती खाली मान घालून त्याच्याजवळ जाते... आणि तिथून दोघेही.. कॉलेजच्या बाहेर रिक्षा लागते तिथे येतात आणि रिक्षात बसून ते मंदिर ला निघतात...
दोघेही रिक्षात काहीच बोलत नाहीत.... आणि दोघांनाही काही सुचत नव्हतं आता आपण काय बोलावं... फक्त रिक्षावाला दोघांना एकदा विचारलं होतं की दोघेही एकत्रच चाललाय काय....
त्यावेळेस मात्र अमर हो म्हणून सांगितलं होतं.... रिया मात्र पूर्ण रिक्षामध्ये पियाने बोलली होती त्याचा विचार करत होती.... ती नाही म्हणायचं पक्क केलं होतं.... इथून पुढे अमर सोबत राहताना कोणतही टेन्शन घ्यायचं नाही... हा आजचा दिवस आहे तो मनसोक्त जगून घ्यायचा...
त्यांच्या कॉलेज पासून अर्धा तास वर महालक्ष्मी मंदिर होतं.. रिक्षावाला त्यांना दोघांना बाहेर सोडतो आणि निघून जातो... दोघे आत मध्ये जायला निघतात... दोघांमध्ये प्रेम होतं पण अंतर मात्र दोन हाताच होत... आणि अमर पण एका मैत्रिणीसारखा त्याच्यापासून लांबच होता..
दोघेही आत मंदिरात जातात... दर्शन घेतात आणि बाहेर एका ठिकाणी बसायची जागा असते तिथे जाऊन बसतात...
आज बाजूला लोक होती पण कोणीच ओळखीचा नव्हत... प्रिया आजूबाजूला पाहत होती कोणी ओळखीचा आपल्याला पाहणार तर नाही ना.... तिला असं वाटत होतं की पाहिलं आणि आपल्या घरच्यांना सांगितलं तर हे टेन्शन तिला होतं.. तिच्या डोळ्यात ते जाणतो आणखी तीला म्हणतो, " तू नको काळजी करू कोणी नाही येणार आणि कोणी पाहणारी नाही आपल्या दोघांना " तिला जाणवतो की आपल्या मनातल्या सगळ्या भावना याला समजतात...
ती काहीतरी बोलायचं म्हणून त्याला म्हणते, अमर तू देवाकडे काय मागितलास तो तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो , काय मागणार आता आयुष्यभरासाठी तू अशीच माझ्या साईडला उभी राहू दे म्हणून,,, अगदी तशीच जशी विठ्ठलाच्या साईड रुक्मिणी उभी तशीच.... ती त्याच्या डोळ्यात पाहते.. तिला खूप प्रेम दिसत होता आज.... ज्याची खूप दिवसापासून ती वाट पाहत होते तेच प्रेम होतं...
तोही तिला म्हणतो, " तु काय मागत होतीस " ती त्याच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते " आज जसं आम्ही दोघे जोडी ने तुझ्या पाया पडायला आलो आहे " तसाच आयुष्यभर आम्हाला दोघांना येऊ दे " त्यासाठी तू अशीच आमच्या पाठीशी उभी रहा....
तो तिच्याकडे पाहून थोडसं स्माईल करतो आणी म्हणतो, " बघ आपण दोघांनी एकच विष मागितली आहे,, आता तर महालक्ष्मीला ती पूर्णच करावी लागणार,,,,
आणि तो तिला म्हणतो, आणखी नाही जरी साथ दिली तर मी मात्र तुझी कधी साथ नाही सोडणार.... आणि एवढा विश्वास तू मात्र माझ्यावर नक्की ठेव.... आज ज्या विश्वासाने तु माझ्यासोबत फिरायला आलीस....
तोच विश्वास आयुष्यभर ठेव... तिला पुढे काय बोलावे ते सुचतच नव्हतं.... त्याचं बोलणं इतकं लाघवी होत की कधी नव्हती तिच्या डोळ्यात पाणी टपकणार हे तिला जाणवलं होतं... म्हणूनच ती फक्त मानेनेच हो म्हणते...
थोडा वेळ तिथे बसल्यावर परिया आपल्या घड्याळात पाहते... ती म्हणते खूपच लेट झाला आहे तीन वाजता आले आहे... जाईपर्यंत खूपच लेट होणार आपण निघूया इथून....
तो ही म्हणतो ठीक आहे... त्या आधी आपण काहीतरी खाऊन घेऊ .... ती म्हणते मला तर काही भूकच नाही.... तो म्हणतो कस काय सकाळी तर तू काहीच खाल्लं नसणार आहेस मला माहिती... ती मनात मध्ये याला कसं समजलं मी सकाळी काहीच नाही घालत आहे.... तो म्हणतो मला समजलं तुझ्या मनातलं पण का भूक नाही ते तरी सांग मला,,, ती त्याला म्हणते " तू सोबत आहेस ना त्यानेच माझं पोट भरलं " तो स्माईल करतो आणि म्हणतो...
"बरं झालं मग लग्नानंतर माझं खूप सारे राशन वाचणार आहे " कारण लग्नानंतर आपण कायम एकत्र असणार आहे ना... त्याच्या या जोक ला मात्र ती खळखळून हसली होती... आज पहिल्यांदा तर तिला इतकं मनसोक्त हसता ना पाहत होता.... ती त्याच्याकडे पाहते त्याच्या डोळ्यात आणि डोळ्यांनीच काय म्हणून विचारते... तो मानेने काही नाही म्हणतो.... तो तिला जबरदस्तीने हॉटेलमध्ये घेऊन जातो.... ती काहीच ऑर्डर करू देत नव्हती... तो पावभाजी ऑर्डर करतो... आणि एकच पावभाजी ऑर्डर केल्यामुळे दोघांसाठी सेपरेट प्लेट घेतो...
आणि तिलाही आपल्या तील पावभाजी देतो आणि खायला लावतो...
खाता खाता तो तिला म्हणतो," तुला जेवण बनवता येते ना " मला तर काही येत नाही ना तर लग्नानंतर मला उपाशीच राहावं लागेल...
ती त्याच्याकडे पाहत म्हणते " हो मला येतंय जेवण बनवता " गावाकडे गेले की मी डबा घेऊन येत होती ना ते मीच बनवायचे...
तेव्हा मात्र तू खाताना मला कधीच विचारल नाहीस की तू बनवलीस काय.... मला खूप वाटायचं तू विचारल पाहिजे... To तिच्याकडे पाहतो आणी म्हणतो,,,
मला वाटलं होतं तुझ्या आईच बनवून देत असेल डबा... ती म्हणते डब्बा तर ती द्यायची पण मी तुझ्यासाठीच बनवण्याची... माझ्या हातच....
तो तिला म्हणतो,, तेव्हा मला एवढी भूक लागायची मला काही समजायचं नाही... डबा आला की मी खाऊन टाकायचो...
पण छान बनवतेस तू जेवण... दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात... दोघांचाही खाऊन होता आणि बाहेर येतात... आणि रिक्षा ने परत हॉस्टेल वर येतात...
तोही तिला गर्ल हॉस्टेल जवळ सोडतो आणि आपला बॉईज होस्टेल कडे निघून जातो....
बघता बघता दोघांचे प्रेम वाढत होतं... दोघे एकमेकांच्या साठी खूप काही करायचे... गावी जाताना एकत्रच एकाच बसणे जायचे.... प्रियाला पहिल्यापासूनच घरच्यांची खुप आठवण यायची त्यामुळे पंधरा दिवसाला गावी जायची.... यावेळेसही ती जात होते.... सोबत अमर होता.... बसमध्ये बसल्यावर तिला म्हणत होता की सारखं काय गावी जातेस....
त्यावेळेस ती म्हणते की मला नाही करमत घरच्याना बघितल्या शिवाय.... त्यावेळेस तो म्हणतो.... बघ बरं झालं ना तुझं गावातच लग्न होणार आहे... म्हणजे तुझ्या घरच्यांना रोजच बघता येईल.... ती त्याच्याकडे बघते आणि फक्त स्माईल देते... दोघे ही घरी जातात.. गावात गेल्यावर मात्र ते एकमेकांसोबत कधीच बोलायचे नाही.... फक्त चोरून एकमेकांना पाहिजे.... त्यांच्या नात्याबद्दल मात्र गावात कोणालाच माहीत नव्हतं.... दोन दिवस राहतात आणि दोघे कॉलेज ला जायला निघतात....
कॉलेज ला जायला दोघांना एकच बस असते आणि ती सातची ते दोघे एकाच बसमध्ये चढतात... अमर पाहतो तर काय खूप गर्दी असते उभा राहिला हे जागा नसतो... तो पहिला तिला चढायला सांगतो आणि आपणही तिच्या सोबत मागून चढतो.... खूपच अडचण असते सगळे एकमेकांना चुकटून न भरल्यासारखे भरले... होते... एकदम काम झाल्यावर थोडीशी गर्दी कमी झालेले असते....
तरी ही एक मुलगा उभा राहिला होता... तो सारखं ब्रेक लागलं की मुद्दाम त्याच्या अंगावर पडत होता.... पहिला ग्रामस्थ त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हतं... पंढरीच्या चेहऱ्यावरील परेशानी बघून त्याला समजलं होतं काहीतरी आहे... ज्याचा तिला त्रास होत आहे... त्याला समजले तो मुलगा तिला त्रास देत होता.... तोवरच समोरून एक सीट रिकामी होते....जी अमर सहजपणे भेटणार होती.... अमर डोळ्याने रिया ला बसला सांगतो... ती पटकन जाऊन तिथे बसते.... तो मुलगा पुन्हा पुढे येत होता लगेच तिच्या त्याच्या आडवे जाऊन अमर उभा राहतो.. तिला जाणवतं त्याला त्या मुलाचा राग आला होता....
ते आपला फोन काढते आणि फोनचा ब्लॅक स्क्रीन वरून त्याला पाहत असते.... तो काय थोड्यावेळाने उतरूनही जात.... रिया च्या साईडची सिट रिकामी होते... अमर जाऊन यांच्या साईडला... ती त्याच्याशी बोलणारच असते... कि तो आपला हेडफोन घालून गाणे ऐकत बसतो.... त्याच्या कानात हेडफोन काढते आणि विचारते " काय झालं रागवलास का तू माझ्यावर " उत्तर नाही म्हणून देतो.. ती पुन्हा त्याला म्हणते " तुम्ही मला तुम्हाला कसला राग आला हे सांगितलं तरच मला समजेल ना की तुम्ही का रागवला ते.. काय झालं सांगा ना....तो मुलगा तू सारखा तुझ्या अंगावर पडत होता....
तो मुलगा मगाशी सारखा तुझ्या अंगावर पडत होता....तुला त्रास होतं होता..तरी तू त्याला काहीच बोलली नाहीस.... "आवडत होतो काय व त्याचा टच करून तुला " त्याच्या एका वाक्यामुळे तर तिला खूपच राग आला......
तिच्या डोळ्यातच टचकण पाणी येतं.... आणि ती त्याला म्हणते,,,,; मला नाही इतर मुलींसारखं कोणाला पटकन काही बोलता येत.... मला नाही पटकन कोणावर असा हात उगरता येत.... तो माझा स्वभावच नाही आहे...
त्यावर तो म्हणतो " मग तो स्वभाव बदल,,,, तुझ्या त्या स्वभावामुळे; मला त्रास होतोय.. "
ती म्हणते हो बद्दलेन नक्कीच बदलेन... पण एका अटीवरतो म्हणतो कोणत्या; " तू जेव्हा बोलतेस ना... तेव्हा आपण काय बोलतोय आणि आपण बोलल्यावर दुसऱ्याला त्रास होईल याचा विचार करत जा" पुन्हा तीच म्हणते "हो आवडत होतं त्याचा टच करन " त्याला समजलं होतं ती रागाने असं बोलते म आणि रागाने त्याच्या जवळून उठून दुसरीकडे सीटवर जाऊन बसते.
त्याला अजून पर्यंत समजलं नव्हते आपण काय बोललो आणि तिला कोणत्या गोष्टीचा राग आला.... आता त्याला समजलं होतं त्यांन काय बोलले ते.... पण तिचा आता मूड नव्हता म्हणून तो तिथेच बसतो.... आणि खाली उतरल्यावर आपण त्या विषयावर बोलू असा विचार करतो..
दोघांचाही स्टॉप येतो आणि दोघेही खाली उतरतात.... स्टॅन्ड पासून आत जायला पंधरा मिनिटे तर लागत होते.... ती त्याच्या सोबत न बोलता जात होते तो तिला मागून थांबवत होता.... पण तिला त्याच एकही बोलणं ऐकून घ्यायचं नव्हतं... तो पळत जातो आणि तिचा हात पकडतो.... ती त्याचा हात झटकून देते.... मला नाही बोलायचं तुझ्याशी म्हणते..
तो पुन्हा जाऊन तिच्यासमोर उभा राहतो.... ती तिच्या डोळ्यात पाहते.... तो आपलं कान पकडतो आणि उठाबशा करून सॉरी म्हणत असतो.... आज बाजूची लोक पाहत असतात.... काही कपल तर हसत असतात... ती त्याला पटकन उभा करते.... तो म्हणतो जोपर्यंत तू सॉरी माफ करत नाहीस तोपर्यंत मी असंच करत राहणार.... ती त्याला म्हणते.. मी माफ केले आहे उठून उभा रहा..
आणि पुन्हा दोघे एकत्र चालू लागतात..... तो तिला प्रॉमिस करतो की यापुढे तो कधीही तिला मनाला लागेल असे बोलणार नाही... तो जाऊन तिला होस्टेल वर सोडतो.... आपण पण जातो.... दोघे एकमेकांना समजून घेत होते.... तो तिला जास्त डिस्टर्ब करायचा नाही.... तिला अभ्यास करायला खूप वेळ द्यायचा....
तसा तो टॉपर होता त्यामुळे त्याला त्याचं काहीच टेन्शन नव्हतं... पण तिचं सगळं सब्जेक्ट सुटाव यासाठी मात्र तो खूप प्रयत्न करायचा....
आता कॉलेजमध्ये डे चालू झाले होते.... त्यामध्ये चॉकलेट डे ट्विन्स डे.जीन्स डे यासारखे खूप सारे डे होते.... रियाला यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता... पण ती प्रिया तिला जबरदस्तीने त्यामध्ये भाग घ्यायला लावायची
आणि आज नेहमीप्रमाणे जीन्स डे होता.... तर रिया ने आज वर कधीच जीन्स नव्हती घातली.... तिचे वडील खूप स्टिक्ट होते त्यामुळे तिने कधी तसले कपडे वापरलेच नव्हते.... पण प्रिया आपल्याकडे कपडे देते आणि जबरदस्ती घालायला लावते . पिया जवा तिला पाहते तेव्हा तर ती दंग होते.... खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होती ती त्या जीन्स मध्ये.... ती बारीक असल्यामुळे तिला ती खुपच छान दिसत होती...
दोघी आपल आवरतात आणि कॉलेजला जायला निघतात.... वाटेत प्रत्येक ठिकाणी मुलांचा घोळका उभा होता... त्या मध्ये सीनियर चा पण एक होता व त्यांच्यामध्ये अमर होता... अमर होता त्यामध्ये अमर चा मित्र होता सुरज म्हणून... जेव्हा तो रिया ला पाहतो तेव्हा अमरला म्हणतो... ती मुलगी तुमच्या गावची नारे... खूप सुंदर आहे रे दिसायला.... तिचा नंबर असेल तर देणारे... मी ट्राय करून बघतो..... त्यावर अमर त्याला म्हणतो " तिचा पहिल्यापासूनच बॉयफ्रेंड आहे "तो त्याला म्हणतो तुला कस माहिती,,,, माझ्या गावची आहे ना म्हणून...
अमर ला सूरज म्हणतो.... तीजा ब्रेकअप झाला असेल तर... मला वाटतय एकदा जाऊन मी ट्राय करतो... अमर ला ही बघायच होतं रिया त्याला काय म्हणते.. त्या मुळे अमर म्हणतो ठीक आहे बघ ट्राय करून...
दिवसभर क्लास सुटल्ल्या वर प्रिया आणी रिया हॉस्टेल वर जात असतात कि सूरज त्याचा जवळ जातो.. आणी रिया ला म्हणतो "मला थोडे बोलायचे होते "रिया ला वाटत तो प्रिया म्हणतोय म्हणून ती तिच्या कडे पाहते तर... रिया मान हलून मला नाही तुला म्हहणते.... रिया ही त्याला हा बोल... तो म्हणतो
"नाही एकटी सोबत बोलायचे होते "
खरं तर रिया मनातून घाबरून गेली होती... पण तस ती दाखवत नाही.... प्रिया कडे पाहत त्याच्या मागे जाते. ..
प्रिया ला समजले होते तिच्या डोळयांत भीती होती.. पण सगळे कस अचानक झालं कि ती पण काहीच नाही बोलली...
तो समोर च्या गार्डन मध्ये घेऊन जातो आणी तिला म्हणतो..
"रिया मला तुझा फोन no दे ना "
रिया थोडा वेळ विचार करते आणी त्याला म्हणते.
"दादा माझ्या कडे फोन नाही आहे "त्याच काय आहे ना माझं लग्न ठरल आहे... माझ्या घरच्या नी मला कधी फोन घेऊच नाही दिला.... माझ्या होणाऱ्या नवऱ्या ला ही नाही आवडत फोन वापरले ले... मग सूरज महतो मग तूझ्या घरचे तुझा होणारा नवरा तुला फोन करत नाही...
ती म्हणते करतो होस्टेल च्या फोन वर आणि घरचे माझी फ्रेंड्स पिया च्या फोन वर करतात... ती असे काय सांगत होती कि तीच बोलण त्याला खरच वाटत... तो तिला सॉरी म्हणून निघून जातो.ती ..प्रिया ला येऊन सांगते... प्रिया आणी दोघी खूप हसत असतात.. तोवर रिया चा फोन वाजतो.. अमर चा असतो... तो भेटायला बोलवत असतो..
रिया ला समजतं नाही अमर आ असं तिला कधीही अचानक बोलत नव्हता आज कसं काय तिला भेटायला बोलावे तिला समजत नव्हतं... ती पटकन खाली जाते... होस्टेलच्या बाहेर तो उभा असतो.. ति त्यांचा साईडने हळूहळू चालू लागते... सगळ्यांना असं वाटत असते की ते दोघे वेगळे चालत आहेत.... पण तसं नव्हतं... फक्त ते दाखवत होते की त्या दोघांमध्ये काहीच बोलणं होत नाही.... थोडा वेळ कोणी नाही असं बघून मग दोघे एकत्र येऊन बोलू लागतात... ती त्याला म्हणते "असे अचानक का बोलावलं "
" आज तू गार्डन मध्ये काय करत होतीस... ती म्हणते कधी " तो म्हणतो कॉलेज सुटल्यावर " आता तिला आठवते की ती गार्डनमध्ये सुरेश सोबत होतं हे त्याने पाहिलं होतं... पण तिचे काय झालं होतं ते गार्डनमध्ये त्याला सगळे सांगून टाकते... त्याला वाटलं ती काहीतरी त्याच्यापासून लपून ठेवेल... पण तिने मोकळ्या मनाने स्वच्छ मनाने सगळे सांगितले होते...
त्याला स्वतःची कस तरी वाटते....
ती त्याच्याकडे पाहते त्याचा चेहरा पडलेला असतो... ती त्याला तरीही सॉरी म्हणते.... तो तिला म्हणतो आय एम सॉरी.. ती त्याला म्हणते, " तू का सॉरी म्हणत आहेस "
मला हे सगळं माहिती होतं... म्हणजे सर्वत्र माहिती होती तरी तु मला तू विचारायला आला होता...
तुला माझ्यावर विश्वास नाही ना...
विश्वास असता तर असं तुला कधी केलाच नसतास ..
तिला परत जात असते तर तिचा हात पकडतो आणि म्हणतो.. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर... फक्त मला पाहायचं होतं तू रिऍक्ट कशी होतेस... बस मध्ये कशी घाबरून गप्प बसली होतीस तशी पुन्हा गप्प बसतेस की काय.... ती त्याला हाताने मारू लागते आणि म्हणते , " खूप वाईट आहेस तू "
तर तो तिचे दोन्ही हात थांबवत तिला म्हणतो " तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो तरीही खूप प्रेम करतेस ना.... आता तिला समजते की आपण खूपच जवळ गेले त्याच्या... त्याच्यापासून लांब होते.... पुन्हा तिची माफी मागते ... ती त्याला जास्त काही ताणून घेत नाही... त्याला माफ करून टाकते...
कारण फक्त तिला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं... तेही आनंदात....
कॉलेजची ट्रिप जाणार होती... चार पाच दिवसाच्या ट्रिप जाणार होती आनी अमर जाणार होता ... कारण त्याच आता ह्या वेळेस लास्ट इयर होता आणि लास्ट इयरची सगळी मुलं जाणार होती... आपण सिनीयर आणी ज्युनिअर ची दोन्ही मिळून एकत्र जाणार होती.... त्यामुळे त्याला वाटतं रिया येईल त्याच्यासोबत.... तो तिला आपला फोन घेतो आणि तिला फोन लावून विचारतो... ती त्याला म्हणते की मी नाही येत... तो म्हणतो का नाही येत आहेस मी जाणार आहे तू पण चल... ती त्याला म्हणते "फी पण खूप आहेत " प्रिया मला माहिती आहे तुझ्या घरचे एवढी भी गरीब नाहीत की तुला ट्रिपला पैसे देऊ शकणार नाहीत.... ती म्हणते... मला नाही जास्त इंटरेस्ट त्यामध्ये...
अग तू माझा विचार करना मी यावर्षीचा आहे तू पुढच्या वर्षी नको जाऊ ना... हे माझे लास्ट इयर आहे ग... तुझ्यासोबत फिरायला मला खूप आवडल असत.. ती विचार करते आणि त्याला हो म्हणून टाकते..
ती रूममध्ये पियाला सांगते की मी ट्रीप ला चालले आहे..... पिया म्हणते की अमर जातोय ना ट्रीपला... ती मान हळूहळू म्हणते...पिया म्हणते
"अरे यार ही काय मैत्रीण आहे.... अमर ने समजवल्यावर तू दोन मिनिटात तयार झालीस आणि मी चार दिवसापासून तुला म्हणत आहे ट्रिप ला जाऊया तर नाही म्हणत होतीस "
अरे यार काय हे थोडी तरी इज्जत आहे का नाही मैत्रिणीची... त्यावर या रिया म्हणते "सॉरी ग माझी इच्छा नव्हतीस ग पण तोच म्हणला की त्याचा लास्ट इयर आहे तो पुढच्या वर्षी नसणार आहे पुढच्या वर्षी नको जाऊ, पण चल यावर्षी माझ्यासोबत....
पिया म्हणते " ये चल चल आता सेंटी नको होऊ " माझ्यासाठी हेच खूप आहे की तू ट्रिपला यायला तयार झाली आहेस..दोगी ट्रीपला जाणार म्हणून खूप खुशीत होत्या... आणि तो दिवस आला ट्रीपला जाण्याचा...
बस आली होती तो की बस मध्ये चढत असतात... सगळेजण आपापल्या सोयीनुसार बसले होते... कोणी आपल्या Gf सोबत तर कोणी bf सोबत...
आणि ज्याचं कोणीच नाही ते आपापल्या मैत्रिणी सोबत बोलत गप्पा मारत बसले होते...
ती आणि रिया एका सीटवर मागच्या जाऊन बसतात... आणि हमारे पहिला सीटवर तिच्या मित्रासोबत बसला होता... ती आल्यावर दोघांची नजरा नजर होते... पण अनोळके असल्यामुळे दोघेही एकमेकांशी न बोलता पुढे निघून जाते ती... टीचर वगैरे होते पण ते सगळ्यात पुढे बसले होते.... कारण एवढी मुले लहान नाहीत की त्यांच्यासोबत बसावं लागेल....
थोड्या वेळाने बस चालू होते...पिया उठते आणि फस्ट सीट कडे जाऊ लागते... आणि ती मुद्दाम अमरला म्हणते की मला इथे बसायचं आहे तर मागे जाऊन बसता काय... तोही काही न बोलता पटकन उठतो आणि रिया जवळ जाऊन बसतो...
पण हे सगळे कोणी तरी पाहत होतं ती होती शीतल "
ती त्याच्या कडे पाहत होती... रिया आणी अमर एकमेकांशी खूप हसत बोलत होते... ती पाहत होती अमर ने तिचा हात हातात घेत आहे... तिच्या डोळयांत खूप राग होता रिया बदल... ती सूरज जवळ बसली होती... ती त्याला म्हणते या दोघांचे काय चालू आहे काय.. तो पाहतो ती कोना बदल बोलत आहे ती... तो म्हणतो तू रिया आणी अमर बदल बोलतीस काय "ती मान हलून हो म्हणते "..
हाय फ्रेंड कशी वाटत आहे स्टोरी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा .. तुम्हाला लाईक करण्यासाठी फक्त एक बटन दाबावं लागतं... पण आम्हाला लिहिण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात... प्लीज लाईक आणि या पुस्तकांच्या दुनियेत स्वतःमध्ये हरवून जा..
सुरज हसतच तिला म्हणतो... अग तसं काय नाही त्यांच्यामध्ये ते दोघे एका गावचे म्हणून बसले असतील एकत्र...आणी रिया च लग्न्न ठरल... ती म्हणते कोणी सांगितलं तुला... रिया ने... ती म्हणते मुलगा कोण आहे... अग आहे त्यांच्या पाहुणातला तू काय एवढी चौकशी करतेस... अमर तिच्या मामाचा मुलगा आहे.... मी हंड्रेड पॅसेंजर सांगू शकतो की या दोघांचा चक्कर चालू आहे....
तस असेल तर मी या ट्रिप मध्ये तुला सांगेनच.... अमर ने मला तिच्याबद्दल काही सांगितलं नसेल तर आता मीच बघतो तो कसं सांगणार नाही.... शीतल म्हणते काही करून या ट्रिप मध्ये तू असं काहीतरी कर की अमर स्वतः सगळ्यांच्या पुढे त्या दोघांचं प्रेम कबूल करेल... तो हो म्हणतो
शीतल अमर नंतर सेकंड टॉपर तीच होती. हुशारही होती आणि दिसायलाही खूप छान होती... तिने एकदा अमर ला प्रपोज ही केल होत... पण त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं... आणि हे सांगितलं होतं की त्याच एका मुलीवर प्रेम आहे.... तिला हे माहित नव्हतं किती मुलगी रिया असेल... कारण तिला माहिती होतं रिया यापेक्षा ती खूपच स्मार्ट होती....
संध्यकाळची रात्र होती छान भायेरवून हवा येत होती... रिया अमर च्या खांद्यावर डोकं टेकून झोपली होती... तिचे केस वाऱ्याने उडत होते... तो मात्र तेचे केस नीट करत होता... तो म्हणत असतो मनातल्या मनात की ज्या विश्वासाने तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आहेस... त्याच विश्वासाने आयुष्यभर मी रक्षण करनेणं... तुला कायम मला हसत बघायचंय... मी प्रॉमिस करतो. तुझ्या डोळ्यात एक पाण्याचा थेंब येऊ देणार नाही... आपल्या मनाशीच बोलत तिच्याकडे बघत कधी झोपूण जातो त्याला समजत नाही...
सगळे ट्रिप ला जिथे जाणार तिथे जाऊन बसतात.. दोन दिवस फिरणार कशी जातात की कुणाला काही समजत नाही.... आज तिसरा दिवस असतो... सगळे दिवसभर फिरून येऊन... आपापल्या ग्रुप मध्ये गार्डन मध्ये बसले होते... काही मुलांच्या गुडक्यामध्ये गप्पा मारत होता... तेच रिया आणि पिया एकमेकांसोबत बोलत होत्या... बाकी टीचर लोक झोपायला निघून गेले होते... त्यामुळे जास्त का नाही थोडी मुलं मुली तिथे गार्डनमध्ये उभी होती... आणि रात्रीची वेळ होती... शितलच्या डोक्यात येते हीच ती वेळ आहे... ती जाते आणि सुरज च्या कानामध्ये काहीतरी प्लॅन सांगते... तो पण तिला ओके म्हणतो...
सूरज ok म्हणतो तो चालत चालत री या आणि पिया जिथे गप्पा मारत होत्या तिथे जातो.... आणि मुद्दाम च तो रियाला जोरात रिया म्हणून आवाज देतो... ती थोडस दचकून मागे पाटील तर सुरज तिला बोलवत होता... तो तिच्या जवळ येतो.... अमर आपल्या मित्रांशी बोलण्यात गुंग असतो.... सूरज रिया च्या जवळ जातो आणि तिला मोठ्याने म्हणतो,,, "रिया i लव्ह you माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे," तो एवढ्या मोठ्याने बोलतो की सगळीकडे एकदम शांत होतं.... सगळं शांत झाल्यावर पुन्हा तो तिला म्हणतो
रिया माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.... रिया मात्र अजून खूप घाबरली होती ती आजूबाजूला पाहते तरी सगळेजण तिच्याकडेच पाहत असतात.... रिया एकदम साधी सिंपल मुलगी होती... तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तर तिला काहीच फरक पडला नसता की सगळ्यांसमोर तिला आय लव यू म्हणले याचा.... पण ती रिया... होती.... कसतरी धाडस करून ती त्याला म्हणते माझं उत्तर तुला माहिती आहे... कसंतरी करती हे एकच वाक्य बोलते..
अमरला हे लांबून दिसते to जरासा पुढे येऊन उभा राहतो... त्याला नेमकं समजत नव्हतं की सूरज नेमकं काय करत आहे....
ती नकार देत असते म्हणून तो तिचा हात आपल्या हातात घेतो... आणि तिला म्हणतो प्लीज एकदा हो म्हण.... आता मात्र तिला खूपच राग येतो.... पण आतून घाबरले तितकीच होती..... थोडा वेळ ती डोळे बंद करते... तिला आठवतं अमर तिला म्हणला होता.... अन्याय करणे आणि अन्याय सहन करणे हे दोन्हीही चुकीचा आहे.... त्यामुळे तुला जे गोष्ट आवडत नाही ती त्या क्षणी सांगून टाकायचे... आणि रियाला तिचा हात पकडला म्हणून तिला खूपच राग आला होता.... ती पटकन त्याच्याकडून हात काढून घेते आणि खाडकन त्याच्या कानाखाली मारते...
अमर लांबून सगळे पाहत होता... त्याला कधी वाटले स्वप्नातही वाटलं नव्हतं क्रिया आहेत की मग दाखवेल आणि त्याला कानाकडे मारेल.... पण तिच्यातला हा बदल तिच्यातला तो घाबरटपणा गेलेला बघून त्यालाही जरा बर वाटतं.... म्हणून तो पुढे जाऊन सुरज आडवत त नाही... राग मात्र त्याला खूप आला होता.... पण कसातरी करून तो स्वतःला कंट्रोल करत होता.. त्याला वाटत होतं रिया आणि त्याचे रिलेशन आहे ते आताच कुणाला समजायला नको पाहिजे... म्हणूनच. तो गप्प होता..
पण सुरज मात्र आता खूपच चिडला होता... तो रिया ला म्हणतो " तुझी हिम्मत कशी झाली मला कानाखाली मारायची.... समजतेस काय ग स्वतःला.... तू काय हाय का तुझ्याकडे तू एवढा घमेडी आहे तू स्वतःला विश्व सुंदरी समजतेस की काय... एक सब्जेक्ट नुसता सुटलाय ह्या एका सेमिस्टर ला.... काय ग तुझ्याकडे एवढी तुला घमेडी आहे....
तो एवढ्या मोठ्याने बोलत असतो की सगळे आजूबाजूची पाहत असतात.... आता मात्र तिला तिचा रडू अनावर झालं होतं.... सगळ्यांसमोर सुरज तिला बे इज्जत केरत होता .. ती तशीच रडत पळत रूममध्ये निघून जाते....
अन तिला असं बोलल्यामुळे अमर ला सुरज चा खूप राग आला होता... तो जातो सुरजच्या खाडकन कानाखाली मारतो... तुझी हिम्मत कशी झाली एखाद्या मुलगीला बे इज्जत करायला तुला कोणी हक्क दिला आहे.... तू बोलतेस तुझं तरी कुठे पहिला सेमिस्टर ला सब्जेक्ट सुटले होते... तुझा ही एकच सुटला होता तू विसरू नको....
अमर सूरज ला म्हणतो.... तिला बेइचत करायला तुला कोणी हक्क दिलाय.... सुरज अमर ला म्हणतो... हे बघ तू आमच्या मध्ये नाही पडला तर बर होईल... म्हणजे तू तिला काहीही बोलणार आणि मी मधे काहीच बोलायचं नाही का... तुझा तिच्याशी काय संबंध तु मध्ये काहीच बोलू नको... तुला का रे एवढ्या तिचा पुळका येतो आहे...तुझा काय संबंध... तू आमच्या इथं नाही पडलास तर बर होईल...ती जशी दाखवते तशी नाहीये ती मुलगी.... वरून एक आणि आतून एक..आता मात्र अमर ला राग आणावर होतो... तो त्याच शर्ट चे कॉलर पकडतो आणी त्याला म्हणतो... " परत तिच्याविषयी एक शब्द तरी काढलास माझ्यासारखा वाईट कोण नसेल " सुरेश त्याच्या कॉलरचा हात मागे काढायला लावतो आणि म्हणतो,,, जोरात त्याला म्हणतो तुला काय एवढा राग येतोय.. "
या वेळी मात्र अमर ओरडून म्हणतो त्याला..." माझं प्रेम आहे तिच्यावर.. आणि तिचेही माझ्यावर " आणि अमर पुन्हा त्याच्या कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो " तिच्यापासून लांब राहायचं नाहीतर माझ्या सारखं वाईट कोणी नसेल.... एवढं म्हणतो आणि जोरात त्याचा कॉलर सोडतो आणि मागे ढकलून देतो.... आणि रागाने तिथून निघून जातो
अमर रागाने तिकडून निघून जातो... आणि आपला फोन घेऊन तो रिया ला फोन करतो... पण ती काही फोनच उचलत नाही... त्याला ही माहितीहोतं स्वतः ती काय फोन उचलणार नाही तो लगेच पियाला फोन करतो.... व फोन करून तिला विचारतो " कशी आहे "
ती म्हणते, "आता रडत आहे पण थोड्यावेळाने होईल ठीक... आपण तिला थोडा वेळ देऊया ".. तुला तर माहिती आहे ना तिच्या स्वभाव जरा काहीतरी झाले की तिला लगेच मनाला लावून घेते... तोही ओके म्हणतो आणि फोन ठेवून देतो..
पिया रियाजवळ जाते म्हणते," रिया तू रडू नको.. तुला माहित आहे तू गेल्यावर अमरने काय केलं... सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारली ... आणि सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.... आता प्लीज रडू नको ना सगळे ठीक होईल... आणी काय ग असला फालतू लोकांच तू कशाला मनाला लावून घेतेस... चल आपण जेवायला जाऊ.." ती एवढेच म्हणते की मला भूक नाही तू जेवून घे "
यामध्ये पिया म्हणते, "तुला माहिती आहे ना तू आलीस तर च मी जाणार "रिया रडतच पिया ला मिठी मारते आणी " प्लीज प्रिया मला जबरदस्ती नको करू प्लीज मला खरंच भूक नाही तू जेऊन ये " सगळ्यांसमोर यायचं म्हटलं की मला आता भीती वाटते... ती म्हणते मी आहे ना तू चल ना माझ्यासोबत... ती पुन्हा मान हलवून नाहीच म्हणते... पिया म्हणते ठीक आहे मी तुझ्यासाठी तेl जेवण घेऊन येते तरी खाशील ना तू... ती तर नकोच म्हणतात ते पण पिया जबरदस्तीने टिफिन घेऊन जाते तिच्यासाठी...
अमर पाहतो पिया एकटीच जेवण करायला आली होती ती आलीच नव्हती... तो पिया जवळ जातो आणि तिला विचारतो. "ती नाही आली "ती मान हलवून नाही म्हणते..
आणि म्हणते " तू नको काळजी करू मी आहे ना मी टीपीन घेऊन जाते "तो फक्त डोळ्यांनीच हा म्हणतो... पण त्याचाही कशातच मन लागत नव्हतं...
दुसऱ्या दिवशी सगळे फिरायला चालले होते... रिया पियाला यायला नकार देते... प्रिया म्हणते की माझं डोकं दुखत आहे तू जा... पिया म्हणत असते मी थांबतो पण रिया तिला थांबू. देत नाही... पिया तिला जेवण आणि गोळी देते आणि झोपायला लावते आणि आपण फिरायला सगळ्यांसोबत निघून येते..
आजही पियाला एकटीला पाहून तो तिला विचारतो "रिया नाही आली " ती म्हणते नाही तिचं जरा डोकं दुखत होतं ना त्यामुळे ती नाही म्हणते...
नाविलाजाणे नंतर थोडा वेळ सगळ्यांसोबत फिरत राहतो तो ... जसा वेळ जाईल तसें करमेना ना झालं.. तो सरांना सांगतो की डोकं दुखत आहे म्हणतो आणि कॅम्पवर पुन्हा वापस जातो...
कॅम्पर आल्यावर तिला कॉल करतो... ह्यावेळेस मात्र ती फोन उचलते," तो एवढेच म्हणतो की आताच्या आता बाहेर ये मी वाट पाहतोय "
एवढं बोलून तो तिथेच कॉल कट करतो...
तिचाही नाविलाज होतो आणि ती बाहेर येते... तो तिथेच एका बाकावर बसला होता... ती त्याच्या साईडला जाऊन बसते...
तो तिच्याकडे पाहतो रडून तिचे डोळे सुजले होते... खाली मान घालून ती गप्प बसली होती... त्याला माहिती होतं.. तिने त्याच्याकडे पाहिला असत तर तिला पुन्हा रडायला आलं असतं... त्यामुळे तोही काहीच म्हणत नाही...
ती बाकावर बसली असते, तो खाली तिच्या पायाजवळ बसतो, तिचा हात आपल्या हातात घेतो.. आणि म्हणतो, "आता पहिला डोळे पूस बघू " असे एवढ्याशा गोष्टीने जर रडत बसलीस तर तुला पूर्ण आयुष्य काढायचं आहे... अशी खूप लोक तुला भेटतील... जी लोक तुझा कॉन्फिडन्स खूप लो करतील... म्हणून तर एवढे मनाला लावून घेणार आहेस काय... फालतू गोष्टींसाठी एवढे रडत बसणार आहेस काय.... हे आयुष्य आहे आणि तुला अशी माणसंही भेटतच राहणार... पण रडत न बसता खणखरपणे उभी राहून त्यांनी केलेल्या अपमानाचा आपण बदला घ्यायचा असतो.... तो तुला म्हणलाय ना तुला एका सब्जेक्ट सोडलाय तर पुढच्या सेमिस्टर ला त्याला तू दाखवून दे सगळ्याच्या सगळं सब्जेक्ट सोडऊन...
आणि "तू आहेस तशी खूप छान आहेस बाळा .. तु हुशार ही खूप आहेस," फक्त तुला त्याची जाणीव नाही आहे... आणि तू तुला जमतच नाही असा विचार करत आहेस.... तुझा कॉन्फिडन्स वाढव...
तो तिच्याकडे पाहतो, तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं... ती आपले डोळे वर करून त्याच्याकडे पाहते आणी म्हणते... बघितलंस ना तू त्याने सगळ्यांसमोर मला कसं बोलला " आणि मी एखादी गोष्ट लवकर नाही विसरू शकत.... कितीही मनाने ठरवलं तरी नाही विसरता येत... त्याचे एक एक शब्द तसेच मला अजूनही आठवत आहेत..." बघ ना अमर आपल्या पण बॉडी मध्ये मोबाईल सारखं मेमरी डिलीट करण्याचा ऑप्शन असता तर किती बरं झालं असतं.. "
एकदा मला देवाचा खूप राग येतो मला असं का बनवला असेल देवान,,,तो तिला शांत करतो...आणी म्हणतो " तू प्रत्येक गोष्टीचा जास्त खोलवर जाऊन विचार करतेस म्हणून होतं... तुला काय वाटतय सगळ्यांसमोर त्याने तुला बोलला.... आपल्याला असं वाटत असतं की सगळी आपलाच विचार करत आहेत... सगळ्यांकडे एवढी काम असतात की दुसऱ्याचा विचार करायला कोणाकडेच वेळ नसतो... त्यामुळे तुझा विचार कोणीच करत नाही तू विसर सगळ्यांना....
ती त्याच्याकडे पाहत असते.. त्याचं बोल ने ही खरच होतं...
ती त्याला म्हणते एक विचारू तो मानेने हो म्हणतो.
" उद्या सेकंड सेमिस्टर ला सुद्धा माझ्याकडून सब्जेक्ट नाही सुटले गेले... फेल झाले.... तर तू मला सोडून तर जाणार नाहीस ना....
तो म्हणतो "तू वेडी आहेस काय तुझ्या दिसण्यावर तुझ्या शिक्षणावर तुझ्या मार्कांवर प्रेम नाही केल "
" माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे.... तुझ्या स्वभावावर प्रेम आहे... तुझ्या निरागस डोळ्यांवर प्रेम आहे..."
मी तुला सारखा अभ्यास यासाठी कर म्हणत असतो की " अगर उद्या तू फेल झालीस तू तुझ्या घरचे पुन्हा त्याच क्लास मध्ये नाही बसू देणार,,,, तुला कॉलेजला नाही पाठवणार.... आणि तुझं लग्न लावून देतील.... आणि तुझा स्वभाव ही मला माहिती आहे,, पुन्हा फेल झालीस तर तू कधी सहनच करू शकणार नाहीत... अन तुला काही झालं तर मी नाही जगू शकत.... त्यामुळे माझं जगणं तुला इम्पॉर्टंट असेल तर तू नक्की अभ्यास करशील....
यापुढे फालतू विचार करणं बंद कर.... आणि कोणतीही गोष्ट मनाला लागली तर एक दोन तास बसायचं सारख रडत बसल्याने काही प्रश्न नाही सुटत....
तो तिथून उठत साईडला तिच्या बाकावर बसतो तिचे डोळे पुसतो... ती त्याचा हात आपल्या हातात घेते आणी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते " किती छान समजावून सांगतो रे तू " तुझ्या मनातलं प्रेम तू ती सहजपणे व्यक्त करतोस "
तुला माहित आहे माझ्या आयुष्यात एवढे प्रेम करणार मला कोणीच भेटलं नाही,, एवढे समजावून सांगणारनाही भेटले,तुला माहिती आहे माझे बाबा " माझ्यावर प्रेम तर करतात पण बोलून नाही दाखवत,,, मला कधी बरं नसलं तर डॉक्टरांना कॉल करून बोलून घेतात,,, पण कधी जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवून बरं वाटते का बाळा कधीच म्हणत नाही,,,
दुकानातून काही हवं असेल तर मला घेऊनही जातात पण मला आवडेल ते कधीच घेत नाहीत,,, मला एवढेच म्हणतात तुला काही समजते त्यातलं,,, आजपर्यंत जे कपडे घेतले जे खायला घेतले सगळे त्यांनी त्यांच्याच पसंतीचे घेतलं.....
मला वाटायचं त्याने माझ्यावर प्रेम करतात तर ते व्यक्त का करत नाही... पण त्यांना जास्त मोठ्याने बोललेला आवडत नाही जास्त हसलेला आवडत नाही.. खूप रुल असाचे त्यांचे घरी होते तेव्हा...
आणि आई तर त्यांना खूपच घाबरायची....
मला वाटायचं कोणीतरी माझ्या आयुष्यात पाहिजे ज्याला मी माझं दुःख सांगावं... आनंदी असेल तरी सांगावं... लहानची मोठी होत गेले पण सगळ्या गोष्टी मनातल्या मनातच राहिल्या..... वडिलांच्या सोबत राहता राहता एवढी गप्प राहायची एवढी सवय झाली की कोणासमोर बोलतानाही खूपच भीती वाटते आता....
माझ्या घरी फक्त माझा भाऊ एक च असा होता.. कि तो विचारायचा काय पाहिजे काय नको.... माझ्या मानातले ओळखायचा.... नाहीतर माझ्या वडिलांनी आजपर्यंत कधी मला जवळ घेऊन केसावर न हात फिरवला नाही कधीना मायेने जवळ घेतले..
तो तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो काही काही जणांचा असतो स्वभाव... तू नको जास्त काय विचार करून....आणी सूरज चा पण नको करू.... ती त्याला घट्ट मिठी मारते... आणि म्हणते थँक्यू सो मच अमर की तू माझ्या आयुष्यात आलास.... तो फक्त स्माईल करतो ....
ती त्याच्यापासून बाजूला होते.. तर तिच्या डोक्याला हात लावून बघतो... तिला ताप आलेला असतो.... तिने मिठी मारल्यावर त्याला समजलं होतं.... तिचं अंग गरम आहे ते...
" तुला तर ताप आहे " चल आपण डॉक्टरांच्या कडे जाऊ...
ती म्हणते " मी गोळी खाल्ली येईल कमी "
तो म्हणतो "नकी na"
ती मान हलवून हो म्हणते...
तो तिला म्हणतो तू जरा आराम कर... नाही कमी आला तर आपण डॉक्टरांच्या कडे जाऊ.... ती फक्त मान हलवून रूममध्ये निघून जाते...
त्याने समजावल्यावर मात्र ती संध्याकाळच्या वेळी बाहेर जेवायला येते... पियाला घेऊन, ती जेवायला प्लेट घेतच असते की " तिथं बरोबर सुरज जातो "आनी म्हणतो "रिया थाब "
री या त्याच्याकडे बघते आणि तिथेच थांबते तोवर तिथे अमर येतो. अमर सुरज च्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, "आता काही तिला म्हणालास तर माझ्या सारखं वाईट कोणी नसेल "
तो त्याच्या खांद्यावररून हात झटकतो आणि रियाला म्हणतो " मला माफ कर. मी खरच तुझ्याशी खूप चुकीचा वागलो,,, तुला जमलं तर मला माफ कर.. "
एवढं म्हणतो आणि तो निघून जातो..
अमर तिला डोळ्यानेच खुणावतो... आणि जेवायला जायला सांगतो....
चार-पाच दिवसाची ट्रिप होती... ड्रीप संपून आता सगळे घरी जायला निघाले... ह्यावेळी मात्र अमर तिच्या साईडला बसला होता... संध्याकाळच्या वेळी ट्रिप रिटर्न जात होती... तो जरी साईडला बसला होता तरीही ती शांतच होती...
त्याला वाटलं होतं की ती पुन्हा तोच विचार करते...
तिचा मूड बदलायसाठी तो तिला म्हणतो. तिलाच ऐकू जाईल असं तिच्या कानामध्ये " तसं तू काय ठरवलंस का नाही आपण लग्न झाल्यावर हनिमूनला कुठे जायचं ते " ती त्याच्याकडे पाहते लाजते आणि कोपऱ्याने त्याच्या पोटावर मारते... तिचं लाजन पाहून त्यालाही हसायला येत...
अशाच गप्पा मारता मारता कॉलेज येऊन जातं.... आणि सगळेजण आपल्या रूम कडे निघून जातात....
दुसऱ्या दिवसापासून पुन्हा रुटीन चालू होतं , कॉलेज प्रॅक्टिकल लेक्चर यामध्ये दिवस निघून जात होते.... एक्झाम आता जवळच येत होत्या.... त्यामुळे सगळे अभ्यासात होते....
आज रीया च प्रॅक्टिकल लवकर सुटल होत... म्हणून ती एकटीच आपल्या हॉस्टेल कडे चालली होती.... कारण पियाच प्रॅक्टिकल चालू होतं...
जाता जाताना एका गार्डनमध्ये अमर दिसतो.... आणि त्याच्यासोबत शितल होती.... तिला समजत होतं त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं चालू आहे... आणि तिने त्याचा हातही पकडला होता.... तिला आता अमरचा खूप राग आला होता.... ती सगळं ते पाहते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते...
संध्याकाळी जेव्हा अमरचा कॉल येतो तेव्हा ती उचलतच नाही.... चार-पाच वेळा करून तिने उचलला नाही म्हणन तो पियाच्या फोनवर करतो...
नाईलाजाने तिला तिच्या फोनवर चा फोन घ्यावा लागतो... तो तिला म्हणतो "
फोन का उचलत नाहीस "
ती म्हणते " मला नाही बोलायचं तुझ्यासोबत "
अरे पण काय झाले ते तरी सांग "तो म्हणतो....
ती काहीच बोलत नाही.. तो म्हणतो " आताच्या आता खाली आणि मला भेट... ती नाही म्हणणार होती तोपर्यंत त्यांना फोन कट केला होता..
ती खाली येते... त्याच्याजवळ जाते दरवेळी सारखं बोलता बोलता दोघेही एकांतात पुढे येतात.... तिथेच हिरवळ असते तिथे तो बसतो... ती काहीच बोलत नाही ती ही गप्प बसली होती...
त्याला थोडा राग आला होता... काही कारण नसताना ती चिडली असं त्याला वाटतं... तो थोड रागानेच तिला म्हणतो... "फोन का उचलत नाहीस ते सांगणार आहेस की नाही "
ती त्याला म्हणते " मला रागाने बोललेलं आवडत नाही तुला माहिती आहे ना "
मी वेड्यासारखं तुला किती वेळा फोन केले तू एकदाही उचललास काय...
माझ्याकडं खरंच काय चुकलं असेल तर बोलायचं मला समजणार कसं माझ्याकडून काय चुकलं आहे ते...
ती म्हणते, " तू आज गार्डनमध्ये त्या शितलचा हात हातात घेऊन काय करत होतास "
आता त्याला समजतं ती का चिडली आहे ते...
मी सांगतो थांब, "तीच माझ्यावर प्रेम आहे " त्यामुळे ती मला समजावत होती... कि ती माझ्यासाठी किती लायक आहे ते... मग ती म्हणते तू काय सांगिलास,, तो म्हणतो "हो मी म्हणलं ok..
ती म्हणते म्हणजे तुला ती आवडतेच ना " तिच्या डोळ्यात मात्र आता पाणी आलं होतं... आणि तिला पाहून त्याला हसायला येत होतं...
तो तिला म्हणतो " अग मस्करी करतोय मी तुझी... मी तिला सरळ सरळ सांगितलं माझ्या आयुष्यात फक्त रिया आहे आणि आयुष्यभर तीच राहणार आहे...आणी तिने जबरदस्तीने माझा हात पकडला होता पण तू थांबलीच नाहीस पुढे काय झालं पाहण्यासाठी... मला वाटते तू तोपर्यंत तू निघून आली असशील... ती म्हणते " तू खरं सांगतोस ना "
तो म्हणतो " माझ्यावर विश्वास आहे ना ग तुझा " असेल तर मला हे स्पष्टीकरण द्यावं लागलं नसतं ना... त्यामुळे हा विश्वास वाढव... कोणतही नातं हे विश्वासावर टिकत... नाहीतर जर विश्वास नसेल तर ते नात कधीही तुटत... आपलं नातं आयुष्यभर टिकायचं असेल तर तुझा माझ्यावर आणि माझा तुझ्यावर विश्वास असणं खूप गरजेचे आहे...
ती त्याला आपलं कान पकडून सॉरी म्हणते... ती उठून जायला लागते... तो तिचा हात पकडतो आणि तिला खाली बसायला सांगतो... आणि म्हणतो " बस ना ग थोडा वेळ आता मी काही जास्त दिवस येते नसणार आहे... एकदा का सेमिस्टर झाल... कि झालं....
ती लगेच खाली बसते,,, तिलाही समजतं कॉलेज झाले की आता त्या दोघांना एकमेकांना वेळ देता येणार नाही... कुठेतरी पंधरा दिवसात ना महिन्यात एकदाच ते भेटणार होते.... तिला समजलं त्याला आता खूप वाईट वाटतय... हे कॉलेज आणि तिला सोडून जायचं ते...
ती त्याला म्हणते तू आता पुढे काय करणार " कॉलेज झालं की,,, काय नाही कुठेतरी मी जॉब बघतो.. तू असं करणारे तू इथेच कुठेतरी कोल्हापूरमध्ये जॉब बघ ना... म्हणजे आपल्या दोघांना भेटता येईल.... अग पण इथे जास्त पेमेंट नाही देणार कोण.... किमान पाच सहा महिन्यांसाठी तरी बघ नारे.... तो तिच्या डोळ्यात बघतो तिच्या डोळ्या त्याला सोडून राहण्याची ओढ दिसते.. तो फक्त मानेने हो म्हणतो...
तो तिला म्हणतो, "मला जॉब लागले की आपण लग्न करूया काय ग "
ती म्हणते मला एम एस सी पूर्ण झाल्याशिवाय आताच लग्न नाही करायचं... लग्नानंतर खूप जबाबदाऱ्या सगळच वाढतं... फक्त एक वर्ष मला दे.... माझं काय शिक्षण complite झाल की आपण दोघं लग्न करून... तो म्हणतो ठीक आहे...
तो म्हणतो " पण मामा तयार होईल का आपल्या लग्नाला "
मला वाटत नाही माझे बाबा तयार होतील या लग्नाला... मग तो म्हणतो " ते नाही झाले तर आपण पळून जाऊन लग्न करू "
ती म्हणते " ये नाही हा काही झालं तरी मी पळून जाऊन लग्न नाही करणार "
मीही त्यांच्याच मुलगी आहे, " मी त्यांना सरळ सांगेल मी लग्न केले तर अमर सोबत करेन नाहीतर कोणाशीच नाही.. भलेही त्यासाठी मला कितीही दिवस थांबावे लागले तरी चालेल...
ती त्याच्याकडे पाहते आणि म्हणते " पण तू थांबशील ना रे माझे बाबा तयार होईपर्यंत " मला वाटत नाही ते आपल्या लग्नाला लवकर तयार होतील,,
तो तिला म्हणतो " तू वेडी आहेस का ग... हे काय विचारणं झालं... तुझ्यासाठी तर मी आयुष्यभर थांबायला तयार आहे....
तो म्हणतो, या पुढे आपण जास्त नको भेटायला लवकरच exam चालू होतील... आणि अभ्यासही करायला पाहिजे... ती पण हो म्हणते....
ती थोडा वेळ त्याच्या खांद्यावर डोकं टेकून त्याच्या जवळ बसते.... माहित नव्हतं तिला हे असं निवांत पुन्हा कधी त्यांना बसता येणार आहे ते.... थोड्यावेळाने दोघेही निघून जातात..;असेच थोडे दिवस सगळे बिझी राहतात.... पण आज काहीतरी स्पेशल होतं तो म्हणजे अमरचा बर्थडे होता... तिला माहिती होतं पण तिने त्याला सकाळपासून फोनच नव्हता केला... कारण ती त्याला सरप्राईज देणार होती... ती त्याला फोन करून... थोडसं कॉलेज पासून दूर एक गार्डन होतं तिथे छोटी सी नदी होती.... खूप शांतता होती तिथे. पक्षांची किलकिलाट ऐकू येत होती... बसायला छोटे बाकडे ठेवले होते... तिला ती जागा खूप आवडायची.... कधीतरी ती दुःखी असली की तिथे येऊन बसायचे.... म्हणून ती अमर ला फोन करून तिथे याला सांगते...
तो पण लगेच तिथे येतो.... तो म्हणतो " येते का बोलवलीस.. ती आपल्या बॅगेतून एक गुलाबचे फुल काढते... त्याला देत म्हणते" तू माझ्या आयुष्यातलं ते फुल आहेस.... जे मला कायम माझ्यासोबत हवस वाटतं... आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..... कारण आज तुझा बर्थडे आहे.... "हॅपी बर्थडे my love my hearts;️🎂,,,, and i love u so much ";देव करो आणि तुमच्या पायावर या जगातली सगळी सुख येओ ... तिने असं बोललेलं त्याला खूप आवडतं.... तो तिला म्हणतो " तु जे हॅपी बर्थडे नंतर मला म्हणले ते पुन्हा एकदा म्हणा,,, ती म्हणते काय म्हणलं होतं मी मला आठवत नाही.... तो म्हणतो बोल ना ग plz
ती म्हणते, ती खूप मोठ्यांना ओरडून म्हणते "आय लव यूसो much "
तो तिला मिठी मारतो... आणि म्हणतो थँक्यू सो मच&न
" आय लव यु टू "
;माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात माझा बेस्ट बर्थडे आहे.... कारण या बर्थडेला तू माझ्या आयुष्यात आलीस... दोघे एकमेकापासून दूर होतात... ती आपल्या बॅगमधून केकचा बॉक्स काढते.. दोघे मिळून तो केक कापतात... तो पहिला तिला खायला घालतो... आणि मग आपण खातो... दोघेही तिथेच बाकावर एका ठिकाणी बसतात... ती आपल्या बॅगमधून एक गिफ्ट काढते... अन त्याला देते.. तो म्हणतो ह्याची काय गरज होती... असू दे माझ्याकडून पहिलाबर्थडे आहे म्हूणन..
", तो बॉक्स ओपन करून पाहतो,,, तर त्यामध्ये तेच वॉच असतं जे त्याला खूप आवडलं होतं... पण ते 2000 होतं... त्याला जरा महाग वाटतं म्हणून तो मागवत नाही.... पण ज्या दिवशी त्याने वॉच पाहिला होतात त्या दिवशी त्यांन रियाला दाखवलं होतं...तो रिया ला म्हणाला होता हे बघ किती छान वॉच आहे ना.... ती फक्त बघते आणि हो म्हणते. "
म्हणून तिने ते वॉच दिलं होतं त्याला आवडलं होतं म्हणून... तो तिला म्हणतो तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले.... मला माहिती आहे मामा तुला एवढे पैसे नाही देत.. ती त्याला म्हणते तुला आवडलं ना मग झालं मग कुठून काय येईना... तो म्हणतो मला खरं सांग,,,नाहीतर मला नको..
;ती म्हणते हे मी माझ्या पैशात घेतले.. माझ्या पैशात म्हणजे; " ती म्हणते " तुला तर माहिती आहे ना आपल्या कॉलेजमध्ये कमवा शिकवायची योजना आहे ते,,,, मी त्यामध्येच काम केलं,,, रोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मी जात होते दोन महिने झाले... त्यामुळे माझं... खानावळीचे पैसे वजा केले गेले होते.... आणि गावाकडून जे जेवणाचे पैसे होते त्यामध्ये मी ही वॉच घेतली..
कमवा व शिकवा म्हणजे तेच ना " प्रत्येक गार्डन रमध्ये जाऊन रोज सकाळी त्याची सफाई करायची... मेस मध्ये जेव्हा जेवण देत असतात तेव्हा त्यांची कार्ड चेक करायचे... हे असली काम तू केलीस.... अग तुला आज पर्यंत मामांना स्वतःचे एवढे शेत असताना कसले शेत आहे हे बघाय नाही घेऊन gele... शेताचा बांध सुद्धा नाही दाखवला.... आणि तू माझ्यासाठी रोज सकाळी रोज गार्डन रान काढायला जात होती.... आणि म्हणूनच तुझ्या हाताला मधी लागलं होतं... तू मला काही सांगितलं नाहीस.... हे सगळं तुला करायची काय गरज होती... तू हे घड्याळ मला नंतरही घेऊ शकलली असतीस.... तुला जॉब लागल्यावर...
तेव्हा मी खूप काही घेऊ शकले असते " पण त्या गिफ्ट पेक्षा ह्या गिफ्ट ची किंमत तुला खूप मोलाची आणि लक्षात राहणार आहे " आणि मला तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं...ते ही हे माझ्या स्वतःच्या पैशात...
;तो म्हणतो " पण जेव्हा मी काहीतरी तुला गिफ्ट देत असतो... तेव्हा तर तू काय मला म्हणत असतेस,,, आता राहू दे लग्नानंतर मी तुझ्याकडून हक्काने मागून घेईन.... कुठेतरी बाहेर जरी फिरायला गेलो किंवा काहीतरी खाल्ले की त्याचाही निम्म पैसे तूच देतेस.... आज कालच्या मुली तर आपल्या बॉयफ्रेंड करून सगळं काही मागत असतात.. पण एक तू आहेस " तुला कधीतरी पैसे जरी देत असले की तू म्हणत असतेस आता राहू दे, लग्न झाल्यावर बघ तुझ्या खिशातले सगळे पैसे कसे गायब करते मी...
आता तू सांग आता तुझ्याकडून मी कसे एवढे महागातले गिफ्ट घेऊ...
अन तुला एवढ्या स्वतःला त्रास करून घेऊन एवढं महागातले गिफ्ट घेण्याची मला काहीच गरज नव्हती ग,,, ती म्हणते " माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आवडणारी ही वॉच होती.... अन ती घे न माझ्यासाठी खूप गरजेचं होतं...
;तो तिच्याकडे पाहतो ती ते वॉच आपल्या हाताने त्याच्या हातात घालत होती... तो म्हणतो, "किती प्रेम करतेस ग माझ्यावर "
जी गोष्ट पूर्ण आयुष्यात कधी केली नाही ती& माझ्यासाठी केलीस... पण तो म्हणतो मला प्रॉमिस कर की यापुढे तू असं काही करणार नाहीस.... माझी बायको असं रान काढायला गेलेली मला कधीच आवडणार नाही.... ती त्याला प्रॉमिस करते... तो तिला जवळ घेतो,,, आणि म्हणतो,,, "थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग "
थोडा वेळ बसतात आणि दोघेही निघून जातात
पण हे सगळं चालू असताना लांबून कोणीतरी पाहत होत ती म्हणजे शीतल होती... आणि जेव्हा तिला कळते की आज अमर बर्थडे आहे,,,त्या वेळी आपल्या पूर्ण क्लासला बोलवते आणि गार्डनमध्ये; करायचे ठरवते,, अमरचा बर्थडे साठी सगळे गार्डनमध्ये जमतात ती केक वगैरे घेऊन येते,,, अमरचा नाईलाज होतो आणि तो केक कट करू लागतो... ती मुद्दाम पुढे होते आणि त्याला केक भरवते ... आणि मग आपल्या बॅगमधून एक गिफ्ट काढते आणि त्याला देते आणि म्हणते हॅपी बर्थडे अमर "
;ती म्हणते गिफ्ट उघडून पाह ना रे.... मग त्यांच्या क्लासमध्ये सगळे त्याला फोर्स करतात अरे बघणारे काय आहे त्यामध्ये... तो ओपन करतो आणि पाहतो तर काय.... त्यामध्ये वॉच असतं.... तेही रियाने दिलेल्या वॉच पेक्षा खूप महागातलं होतं... सगळे त्याच्या क्लास मधले खूप आश्चर्याने ने पाहत होते.... ती पटकन जाते आणि बॉक्स मध्ये होत ते वॉच काढते आणि त्याला म्हणते घालूया आपण... ती त्याचा जबरदस्तीने&
हात घेते आणि पहिली वॉच काढते आणि खाली टाकते आणि ती घेऊन आली होतं ते वॉच घालते... त्याला खूप राग येतो.... तो म्हणतो "शितल हे काय करतेस "
;सगळ्यांना समजते त्याला राग आलाय,,, पण कशासाठी हे माहित नव्हतं.. तो पटकन खाली पडलेली वॉच आपल्या हातात घेतो... आणि तिने घेतलेला वॉच काढून तिथेच खाली ठेवतो... आणि सगळ्यांना मोठ्याने ओरडून सांगतो
; " हे वॉच माझ्या रियाने माझ्या बर्थडे साठी आज घेतला आहे.... हे वॉच माझ्यासाठी खूप अनमोल आहे.... कारण ह्या वॉच साठी ती पूर्ण दोन महिना काम करत होती.... आणि स्वतःच्या कमाई ने; तिने ना माझ्यासाठी घेतले आहे....
;आता तुम्ही सगळे सांगा या दोन्हीपैकी मी& कोणत वॉच सध्या घातले पाहिजे.... सगळे ओरडून सांगतात की रिया रिया म्हणून... तो शीतला म्हणतो,,, तू हे दिलेले गिफ्ट मी ठेवतो... केव्हातरी याला मी नक्कीच घालेन.... पण आता मला हे घालू दे.... ती सगळ्यांसमोर काहीच बोलू शकत नाही... ती म्हणते ठीक आहे पण मी दिलेले ही केव्हातरी नक्कीच घाल.... तो फक्त मानेने हा बोलतो... पण आतून मात्र तिला खूप राग आला होता...
;पण हे लांबून सगळं रीया आणि पियाने पाहिलं होतं.... आणि म्हणून दोघीना .... अमर बद्दल अभिमान वाटला होता......
;एक्झाम जवळ आल्यामुळे सगळीच आपापल्या तयारीला लागली होती... पण एक्झाम च्या आधी सीनियर चा सेंड ऑफ घ्यायचा ठरलं होतं.... त्यासाठीचा खूप मोठ्या तयारी चालू होते.... आता सेंड ऑफ झाले की झालं मग सगळं संपलं होतं... मग ती राहणार होती ती एक्झामच...
;सेंड ऑफ चा दिवस सगळेच आले होते.... काय डान्सेस ठेवले होते खूप सारे प्रोग्राम होते आज.... त्याचबरोबर जे ब्रिलियंट स्टुडन्ट होते; त्यांना बक्षीस पण देणार होते..
सगळे आले होते सगळे आपापल्यामध्ये होते... अमर ने ही डान्स केला; होता.... त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा चालू झाला.. आणि त्यामध्ये अमरलाही भेटल होत... ते बक्षीस घेताना मात्र त्याचे लक्ष तिच्याकडेच होतं... रिया पण त्याच्या कडे पाहत होती.. त्याच्यासाठी ती खूप खुश होते... आनंदामध्ये तिच्या डोळ्यात अश्रू आले होते...तो तिला स्टेजवरून डोळ्याने काय ते विचारतो... ती फक्त मान हलवून काही नाही म्हणते....
;तिचा आज जास्त काय मूड नसतो... त्यामुळे थोडा वेळ थांबते आणि ती तिथून निघून जाते... ती त्यांना म्हणते तू थांब मी जाते..
कारण तिला आज एकटीला कुठेतरी निवांत बसायचं होतं.... माहित नाही का...
आज एकटीच आपल्या फेवरेट ठिकाणी येऊन बसली होती.... सगळीकडे खूप शांतता होते.... समोरून एक छोटस तलाव होतं.... फक्त ऐकू येत होती ती म्हणजे पक्षांची ; किलबिलाट... तिथे यायला तिला खूप आवडायचं.... अमर ही तिथे....
;त्याला पाहून ती म्हणते " तू का आलास "
तो म्हणतो, " तू नव्हतीस ना मलाही करमत नव्हतं म्हणून मी ही आलो... अरे पण आज लास्ट दिवस होता ना....
असू दे ग आपल्याला तर कुठे आता जास्त दिवस भेटणार आहेत...
;ती पुन्हा नाराज झाल्याने गप्प होते.... तो तिला म्हणतो काय झालं...
ती मानेने फक्त काय नाही म्हणते... तो म्हणतो मग इथे का आलीस... ती म्हणते " माहित नाही रे खूप कसतरी वाटतय मला "
असं वाटतय मला की... आतून न काहीतरी दुखतय... खूप यातना होतात.... खूप रडवांस वाटते .... त्याला समजतं; " त्याच्यापासून दूर होणार म्हणून दुःख होत आहे "
तो तिला म्हणतो " मी जाणार म्हणून तुला वाईट वाटते ना " ती त्याच्या डोळ्यात पाहते तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि मान हलवून हो म्हणते "
तो तिच्याकडे पाहत म्हणतो, मी काय लांब जाणार नाही...आणी पाच सहा महिने येथेच थांबून इथे जॉबच पाहणार आहे..... आणि जॉबला असला तरी भेटायला येणार तुला पंधरा दिवसात न भेटायला.... ती त्याच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते"" नक्की ना,""
माझ्यावर विश्वास नाही काय... "खूप आहे स्वतःपेक्षाही जास्त "
;मग झालं तर....
ती त्याला म्हणते, तुझी एक्झाम झाल्यानंतर चार दिवसांनी माझी एक्झाम संपणार आहे.... तू थांबशील काय रे माझी एक्झाम होईपर्यंत.... मला असं वाटते की आपण एक दिवस फिरायला जाऊ लास्ट दिवशी.... तो एक दिवस मला खूप एन्जॉय करायचा आहे.... असा एक दिवस आयुष्यात माझ्या आला नाही "तो दिवस मला असं वाटतय की खूप एन्जॉय करावा... मला तुझ्या सोबत तो दिवस खूप म्हणजे खूप एन्जॉय करायचा आहे....
तो म्हणतो, " तुझ्यासाठी चार दिवस काय मी महिनाभर ती थांबायला तयार आहे... आपण नक्की जाऊ...
" आज पहिल्यांदा ती त्याच्याकडे काहीतरी मागत होती... जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.. त्यावेळी ती दोघे फिरायला गेले होते.... त्यानंतर मात्र ती कधीच त्याच्यासोबत गेली नव्हती.... कारण तिला भीती वाटायची.. कोणीतरी आपल्या गावच्यानी पाहिले तर आपल्या वडिलांना जाऊन सांगतील याची.... पण तो ही कधी तिला जबरदस्तीने फिरायला घेऊन जात नव्हता...
;आणि आज पहिल्यांदा तिने हिम्मत करून त्याला आपल्या सोबत फिरायला बोलवत होती... तो तिला म्हणतो की, " तुझी एक्झाम झाली की जाऊ..
यापुढे फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर.... यापुढे आपण भेटायचं नाही पूर्ण एक्झामvहोईपर्यंत.... मी कॉल करत जाईल तुला रोज संध्याकाळी..ती फक्त मानेने हो म्हणते.... तिचा मूड चेंज होण्यासाठी तो तिला म्हणतो " माझा डान्स कसा वाटला ग तू सांगितलं नाहीस... ती म्हणते " खूप छान केलास तू डान्स " मला माहित नव्हतं तुला डान्स पण करता येतो... मगाशी रडत का होतीस ग... जेव्हा मला अवॉर्ड देत होती तेव्हा... ती म्हणते मी रडत नव्हते त्या आनंदाश्रू होते...
;तो म्हणतो " काय ग तू आनंद झाला तरी रडतेस.. दुःख झालं तरी रडतेस तुझं काय मला समजतच नाही बघ "
;ती नुसतं हसते .. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात आणि दोघेही आपापल्या होस्टेलवर निघून जातात...
बघता बघता एक्झाम चे दिवस येतात,,, " रिया आणि अमर दोघेही खूप बिझी झालेला असतात.... त्यामुळे संध्याकाळी फक्त दोन मिनिटांसाठी जेवलाय का विचारायला ती कॉल करते त्यानंतर दोघांमध्ये काहीच कॉन्टॅक्ट नसतो... दोघेही खूप मनापासून अभ्यास करत होते...
;आता त्याची एक्झाम झाली होती फक्त होती ती तिची शिल्लक होती... पण त्याच्या त्याला वेळ आहे म्हणून तो सारखा तिला कॉल करत नव्हता.... तो वाट पाहत होता तिची एक्झाम होण्याची...
;थोड्या दिवसांत तिची एक्झाम होते.... तो दिवस येतोय त्या दिवशी ते दोघेही फिरायला जाणार होते... " दोघांनी फोनवर रात्रीच ठरवलं होतं की रंकाळ्याला जायचं "
;दुसऱ्या दिवशी ती उठते, छानसा आपला अनारकली एक ड्रेस होता तो घालते , तिचे लांब केस पहिल्यांदा ती सोडत होती... डोळ्यांना काजळ लिपस्टिक; सगळं काही आज पूर्ण मेकअप तेने केला होता.... सोडलेले लांब केस छोटीशी लावलेली टिकली... आणि घातलेला अनारकरी ड्रेस तिच्यावर इतका खुलून दिसत होता... ती कोणत्या हिरोईन पेक्षा कमी दिसत नव्हती....
;आपल्या वडिलांच्या भीतीमुळे ती कधीच मेकअप करत नव्हती..; ना कधी काजळ लावायची ना कधी लिस्टीप... पण ती आज तयार झाली होती ती फक्त अमरसाठी.... स्टेटअसलेले लांब केस तिने सोडले होते; गोऱ्या रंगावर पिंक कलरचा तो अनारकली ड्रेस तिच्यावर उठून दिसत होता... ती दिसायला तर सुंदर होतीच.... पण ती जेव्हा कॉलेज जायची तेव्हा एकदम सिम्पल जायची आपल्या केसांची ती कायमा वेणी; घालायची आणी जायची... तिच्या सिम्पल राहण्यामुळे मुलं तिच्याकडे कधी पाहायचेच नाहीत....
;पण आज नाही आज ती तयार झाली होती ती फक्त अमरसाठी... ती पिया ला; बाय करते आणि ती खाली अमर वाट पाहत तिकडे येते, तो आज आपल्या मित्राची बाईक घेऊन आला होता... त्याने आज ग्रीन कलर चा फुल सील टी-शर्ट घातला होता... आणि त्यावर आज त्यांनी बाईकवर गॉगल घातला होता... खूप हँडसम दिसत होता आज..
;तो तिच्याकडे पाहत होता " ती त्याला खूप सुंदर दिसत होती आज " पहिल्या दिवसाची रिया आणि आजची रियामध्ये खूप फरक जाणवत होता त्याला...आजच्या रिया मध्ये ब्युटी विथ कॉन्फिडन्स दोन्ही होत..
ती त्याच्याकडे बघते.. खूप हँडसम दिसत होता... " ति जाऊन बाईकवर मागे बसते... तो बाईक खूप फास्ट चालवत होता" ती त्याला मात्र या वेळेस घट्ट पकडून बसली होती " तिने ठरवलं होतं... त्याच्यासोबत चा हा दिवस तिला खूप आठवण ठेवता येईल असा जगायचा होता ..... तोही एक एकदा मुद्दाम ब्रेक दाबत होता ती त्याच्या अंगावर पडावी म्हणून... तिला समजायचं पण ती लाजत होती...
दोघेही रंकाळ्यावर येऊन पोहोचतात.. सुंदर एक तलाव होत... बसायला खाली हिरवळ होती... एकीकडे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन होतं.... तरी एकीकडे लव बर्ड साठी बसायला जागा.... ती जाऊन तिथे तलावाच्या ठिकाणी हिरवळ होते तिथे दोघेही बसतात...
ति त्याच्यासोबत खूप गप्पा मारत होती आज... तो तिला म्हणतो" खूप छान दिसतेस " ती फक्त लाजते ....
;तो पाहतो आजूबाजूला कॉलेजची काही मुले होते आपल्या गर्लफ्रेंड सोबत जी फिरायला आले होते... अशी खूप सारे लव बर्ड्स तिथे होते.. काहीजण तरी आपल्या गर्लफ्रेंड सोबत लीप किस घ्यायचा ते काही किस करत होते.... त्याने डोळ्याने तिला खुणावत दाखवतो...
;तिला समजतं त्याला काय म्हणायचे आहे ते... ती डोळ्यानेच नाही म्हणून सांगते... तो आपल्या तोंड वाकड परत प्लीज म्हणत असतो.. त्यावेळेस मात्र ती म्हणते
;"माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे अमर,, हे आजु बाजूची मुले मुली जसं किस करत आहेत तस मी पण करू शकते.... असं नाही की माझा तुझ्यावर विश्वास नाही... तू मला चुकीचं समजू नको...
;पण बघ ना " आपण लग्नानंतर करायचं ते सगळं आपण आत्ताच केलं... तर... मग जेव्हा लग्न होईल तेव्हा हीच गोष्ट करण्यास आपल्याला जेवढा आनंद व्हायला पाहिजे... तो आनंद त्यावेळी आपल्याला काहीच होणार नाही.... मला वाटतंय जी गोष्ट ज्यावेळी व्हायला पाहिजे त्यावेळी झाली पाहिजे... त्या टायमाला त्या गोष्टीचा आनंद जास्त होतो...
आपण हीच गोष्ट जर जपून ठेवली.... लग्नानंतरही आपल्यामध्ये आज जेवढे प्रेम आहे तेवढेच राहील आपण हे आताच केले तर लग्नानंतर आपल्या दोघांमध्ये ची ओढ पाहिजे खूप कमी होऊन जाईल... म्हणून मला वाटतं की ते आपण लग्नानंतरच करायला पाहिजे.... पण तुला मान्य असेल तर... तो फक्त तिच्या डोळ्यात पाहत असतो.. आणी म्हणतो,,, कधी कधी तू इतकं छान बोलतेस ना फक्त ऐकतच रहावस वाटतं....
;आपण आता सगळं लग्नानंतरचं करायचं...
तो तिला म्हणतो "कधी कधी खूप छान बोलतेस ग "
आज ती पहिल्यादा अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारत होती.. अचानक तो गप्प होतो.... तिला समजते त्याचा मूड नाही आहे... ती विचारते काय झालं.. काय नाही ग... तुला सोडून जायचं म्हणले की मला खूप जीवावर आले बघ... ती म्हणते हे बघ तू उद्याच्या क्षणांचा विचार करूनआताचे क्षण आहे ते खूप वाया घालवतोस... हा आजचा दिवस आहे ती खूप एन्जॉय करून घेऊ आपण...म्हणजे एवढा एन्जॉय करू की उद्या जेव्हा तु मला भेटणार नाहीस... तेव्हा आजच्या दिवसाची आठवण काढून दोघेही हसत राहू... त्यालाही तिचं म्हणणं पडतं... ती पाहते समोर लहान मुलं छोटे छोटे बलूनखेळत होते... ही त्याचकडे जाते... अन त्या मुलांसोबत खेळू लागते.... अगदी आपण लहान असल्यासारखंच.... आज पहिल्यांदा तिला तो इतकं खुश पाहत होता.... तू त्या क्षणी तिचा एक फोटो काढतो....
असं वाटत होतं त्याला की एखाद्या जेल तिला काढून आणलय आणि ती आता खूप एन्जॉय करत आहे... ती हाताच्या इशारा न त्याला बोलवत असते.... तोही तिला मान लाव हलवून सांगतो.... कि मी;येतेच ठीक आहे तू एन्जॉय कर... थोड्यावेळाने ती पुन्हा त्याच्याजवळ येते त्याचा हात पकडते आणि त्याला ओढतच घेऊन जाते... इशाराने ती सगळी जागा तिथं दाखवत असते त्याला... तिथेच एक पाणीपुरीचा ठेला लागलेला असतो... ती म्हणते की तो मला खायचं आहे... दोघे मिळून पाणीपुरी खायला जातात..
ती खात असते पण तो तिला नकोच म्हणत असतो... ति त्याल; आ पल्या हाताने खायला घालते... तर त्याला अचानक ठसका लागतो... ती पटकन आपल्या बॅगमधून पाण्याची बॉटल काढते आणि त्याला पाणी प्यायला देते.. ती मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते... अन त्याला म्हणत असते तू ठीक आहेस ना तू ठीक आहेस ना...तो पाहतोय तिच्या मनात त्याच्या विषय असणार प्रेम.. तिच्या डोळ्यातली तिच्याबद्दलची काळजी ... त्याचा मनाला असं वाटतं की किती प्रेम करते ही माझ्यावर... ती डोळ्यांनी त्याला काय झालं म्हणून विचारते तो फक्त मानेने काही नाही म्हणतो... थोड्या वेळाने ते दोघेही पुन्हा चालू लागतात...
;चालता चालता तिला अचानक एक कपड्यांचे दुकान दिसतं... त्याचा फोन आलाय म्हणून तो बाजूला आपल्या फोनवर बोलत असतो... तर ती पाहते तिथे एक वन पीस खूप छान लावलेला असतो... तिला तो खूप आवडतो... ती त्या माणसाला प्राईज विचारते तर त्याची प्राईज 5000 म्हणून सांगतो... ती बघते तिच्या बजेटमध्ये नाही म्हणून ती बाहेर निघून येते.... त्यांन फोनवर बोलता बोलता तिला पाहिलं होतं.... तो तिच्या जवळ जातो आणि काय काय ते विचारतो.... ती म्हणते काही नाही चल आपण पुढे जाऊ.... तिथे जवळ एक चपलांचा दुकान होतं ती तिथेच बघत उभी असते... तो तिचं लक्ष नाही असं बघतो आणि पुन्हा त्याच दुकानात जातो... आणि तिला आवडलेला असतो तो ड्रेस कितीला विचारतो.... त्याची प्राईज चा पहिल्यापासून 5000 होती... पण त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते... आपल्या मित्राला फोन लावतो आणि थोडे पैसे पाठवायला लावतो.... आणि तो ड्रेस पॅक करून घेऊन बाहेर येतो आणि तिला देतो....
ती पाहते तर तो तोच ड्रेस होता जो तिला आवडला होता... तिला माहिती होतं तो खूप महागातला आहे... ती त्याला घेऊन त्याच दुकानात परत जाते... आणि तो आपल्या हातातला ड्रेस परत त्यांच्याकडे देते.... आणि त्या माणसाला म्हणते, " भैया हमे ये ड्रेस नहीं चाहिये... तो माणूस तर पहिला घेतच नसतो... पण खूप रिक्वेस्ट केल्यावर तो परत घेतो आणि त्यांचे पैसे रिटर्न करतो...
;ती त्याला घेऊन बाहेर येते... तो थोडं रागाने तिला म्हणतो तू का रिटर्न केलीस तो ड्रेस; " मला माहिती आहे तुझ्याकडे एवढे पैसे नाहीत ड्रेस घायला... तसेही तो ड्रेस घेऊन घालून कुठे जाणार आहे मी .... आणि आता तू दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझ्यासाठी ड्रेस घेतलास तर नाही आवडणार मला . पण पुढच्यावेळी जेव्हा तू जॉबला लागशील; तेव्हा मला येते घेऊन येशील ना तेव्हा मी हक्कांन तुझ्याकडून हाच ड्रेस घेईन... आणि आता आपल्याकडे दोघांच्याकडे वेळ नसणार आहे.. हा ड्रेस घालून फिरायला त्यामुळे जेव्हा जॉब लागलाय की आपण दोघे इकडे येऊ ..
तो तिला म्हणतो " काय ग तू पण कशी आहेस बघ "
;ती त्याला म्हणते मी अशीच आहे...
;दोघे थोड्यावेळ असच फिरतात आणी होस्टेल वर येतोय... एक्झाम झाल्यामुळे तो तिला म्हणतो की उद्या येतेस का घरी... ती म्हणते नाही मला थोडं उद्या फॉर्म भरायचा आहे...; तो म्हणतो एक्झाम झाली आहे आता कसला फॉर्म भरतेस.... ती म्हणते स्पर्धा परीक्षेचा..... तो तिला म्हणतो तुला मी कधीपासून एमपीएससी करू वाटत आहे.. ती त्याला म्हणते, " लहानपणापासूनच माझं स्वप्न आहे की सरकारी जॉब करायचा " मला माहिती आहे मला अभ्यासासाठी वेळ मिळत नाही पण ट्राय करायला काय हरकत आहे... तो तिला म्हणतो; " बर बाई तुला जे करायचे ते कर पण मी चाललो उद्या माझ् गावी काम आहे... ती त्याला म्हणते ओके चल बाय गुड नाईट..
दोघेही पाय करून आपल्या दिशेने निघून जातात...
असेच दिवस जातात... तो तर आता जॉब लागला होता कोल्हापूरमध्ये पण त्यांच्या कॉलेज पासून मात्र ते लांब होतं... आणि ती सुट्टी असल्यामुळे आता गावीच होती.... तो मात्र कोल्हापूरमध्ये होता... ती घरी राहून एमपीएससीचा अभ्यास करत होती.... आता दोन महिने सुट्टी होती त्यामुळे तिने ठरवलं होतं की आता जोमाने अभ्यास चालू करायचा... एका दिवशी असे झालं ती घरी होती,, त्या दिवशी काहीतरी कामानिमित्त अमर मम्मी तिच्या घरी आली होती. " ती रिया च्या आईला सांगत होती... अमर साठी त्यांनी एक मुलगी बघितली आहे... त्यांच्या पाहुणीतलीच आहे इंजिनियर आहे... आता अमर आला की आम्ही तिला बघायला जाणार आहे...;त्यातही अमरची आई रिया च्या आईला म्हणते, " तुझी पोरगी पण माझा पोरगा होता तिथेच होती ना ग शाळेला शिकायला... माझा अमर सांगायचा हुशार आहे तुझी पोरगी म्हणून.... रियाच्या आई हो एवढंच म्हणते..
ते ऐकल्यापासून मात्र रियाला खूपच अमरचा राग येतो...ती पटकन फोन घेते आणि अमर ला फोन लावते... पाच सात वेळा लावलं तरी तो काही फोन उचलत नाही... तो कामावर असल्यामुळे त्याला फोन अलाऊड होता...
पण तो संध्याकाळी कामावरून आल्यावर फोन बघतो तर रिया चे खूप सारे मिस कॉल त्याला दिसतात... तू काळजी ने तिला पटकन फोन करतो तीही पटकन तो फोन उचलते... तो बोलायच्या आधीच ती त्याला म्हणते, " कधी येतोस मग मुलगी पाहायला "
;तो तिला म्हणतो, अशी का बोलतेस मला कशाला पाहिजे मी तुला तर कधीपासूनच पाहिले; आहे...
;मी माझ्या बद्दल बोलत नाही तुझ्या आईने जे स्थळ तुझ्यासाठी काढले त्याच्याबद्दल बोलतोय.... आता मात्र त्याला हसायला येतो.... अगं हो काढले पण मी कुठे पाहायला जाणार आहे तिला.... आणि मी तुला सोडलं तर कुणाशीच लग्न नाही करणार आहे.... ती म्हणते, " केलास तरी मी तुझ्या बायकोचा आणि तुझा खुन करेल आणि स्वतः जेलमध्ये जाईल " तो पुन्हा खूप मोठ्याने हसायला लागतो...
;तो तिला म्हणतो " काय ग तू पण तुझा जर पण विश्वास नाही माझ्यावर.... वाटलं तरी कसं मी दुसऱ्या मुलीशी लग्न करीन... ती म्हणते; " सॉरी..
ती म्हणते, चहा पिलास... तो म्हणतो कसा पिणार आता जस्ट कंपनी मधून आलो आणि तुझे इतके मिस कॉल पाहून पटकन तुला फोन केला... ती त्याला पुन्हा सॉरी म्हणते चहा प्यायला जायला सांगते... आणि फोन कट करते...
ती संध्याकाळी त्याची वाट पाहत असते, कधी एकदा येईन त्याला सांगीन असं झालं होतं.. पण आता ती का लग्न करत नाही हे मात्र घरच्यांना सांगणं तिला गरजेचं होतं...म्हणून ती अमर ची वाट पाहत बसली होती पण दिवसभर वाट पाहून तो संध्याकाळी काय आलाच नाही.... फक्त त्याने एक मेसेज केला होता. मला आज जमणार नाही मी उद्या येतो...
;कशीतरी रात्र करून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याची वाट पाहत होती ... आणि त्याचा कॉल आला होता मी बाहेर थांबलो आहे म्हणून... तिला आता थोडं बरं वाटलं होतं... ती पटकन आवरतेआणि बाहेर जाते, तो तिथेच बसला होता... जेव्हा जेव्हा भेटायचे ते त्याच ठिकाणी भेटायचे.... कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये तिथे सगळी शांतता आणि पक्षांची किलबिलाट.. ती जाऊन त्याच्या साईटला बसते... "तो जाऊन तिला म्हणतो बोल काय बोलायचं होतं " त्याच्या बोलण्याचा जरासा तुटकपणा तिला जाणवला होता.... इतक्या दिवसांनी भेटली तरी आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद तिला काही दिसत नव्हता.... तरीही तिला जरा थकल्यासारखा दिसत होता... सर्दी झाली होती वाटतं त्याला... बोलताना आवाजही थोडा बसला होता...
ती थोडं काळजीने विचारते बरं नाही का तुला... तो म्हणतो, "हो जरास तब्येत ठीक नाही " तो म्हणतो बोल काय बोलायचं ते मला थोडं काम आहे बाहेर जायचं होतं " तिला जरा त्याच्यात आणि तिच्यात परकेपणाच वाटत होता
ती म्हणते," अमर मला वाटतं माझ्या घरी तुझ्याबद्दल सांगावं ".. आपण एकदा का लग्न ठरवून ठेवलं ना मग टेन्शन नाही ना...
;तो म्हणतो आताच नको मला माझं जरा जॉब च फिक्स होऊ दे आणि मग सांगू आपण... ती म्हणते," नको ना रे आपण चल ना आज जाऊन सांगू आपल्या घरी " प्लीज अमर प्लीज ना; आज च सांगू,
आता मात्र तो थोडा रागानेच तिला म्हणतो, " प्रत्येक वेळी सगळं तुझ्या मनासारखंच नाही होऊ शकत रिया, " कालपासून तू मला बोलवत आहेस तुला समजत नाही मी किती बिझी आहे ते,, माझी तब्येत ठीक नाही आहे.... तुला आपल्या लग्नाचा लागला आहे....
;तुला काय वाटतं... धड मला जॉब नाही, घर नाही शेत नाही, अशा मुलाशी,,, तुझे बाबा माझ्याशी लग्न लावून देतील काय.... तुला माहिती आहे जेव्हापासून मी जॉब ला लागलो आहे.... तेव्हापासून त्या केमिकल मला एलर्जी झाली आहे .... डॉक्टरांनी सांगितले की मला केमिकलचे ऍलर्जी आहे म्हणून... जर तसं झालं तर मी कुठल्याच केमिकल कंपनीमध्ये काम नाही करू शकत... माझ्या घरच्यांनी मला किती अपेक्षा नी येते पाठवले आहे परंतु तुला काय माहिती ....
तसेंही या दोन दिवसात मी मुंबईला चाललो आहे.... मी तिकडे दुसरा जॉब पाहिला आहे.... तिकडल्या जॉब च झाले की मी तुझ्या घरच्यांशी येऊन बोलतो ना आपल्या लग्नाविषयी..ती म्हणत असते.
" अरे पण माझ्या घरचे " ती पुढे काही बोलणार तोपर्यंत त्याचा फोन वाजतो... तो म्हणतोय बघ माझ्या मित्राचा फोन आलाय आता मला तर निघायलाच हवं... त्याच्यासोबत मी मुंबईला चाललो आहे.... मी तिथे जॉब्स फिक्स झाले की तुला कॉल करतो म्हणतो आणि ततो गडबडीत तिथून निघून जातो...
तिला सांगायचं असतं तिचे बाबा तिच लग्नाचे बघत आहेत... पण त्याच्याकडे आता वेळच नव्हता... आता ती घरी जाऊ शकत नव्हती आणि अमर बद्दलही सांगू शकत नाही.... ती तिथेच रडत बसते आणि हॉस्टेलवर निघून येते...
दिवसा मागून दिवस जात होते... तिच्या घरचे खूपच तिला फोर्स करत होते.. लग्नासाठी... अमर फोन करायचा पण दोनच मिनिटं तेही तीच विचारायची बरा आहेस का म्हणून.... आणि फोन कट करून द्यायचा... एक दिवसानंतर दोन दिवसांवर बोलणं आलं होतं... दोघांमध्ये फक्त गुड नाईट आणि गुड मॉर्निंग एवढेच मेसेज होत गेले.... त्यामुळे घरचे फोर्स करत आहेत हे सांगायचं राहूनच जातं.....
;घरी तर ती जाऊ शकत नव्हती.... पण खर्चासाठी हॉस्टेलवर आता तिच्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.... तसं तिने कमावा व शिकवा मध्ये काम करून... हॉस्टेलची फी आणि जेवणाचा खर्च तर भागवत होती... पण कॉलेजमध्ये लागणारे परीक्षा फी वगैरे त्याचे तिला टेन्शनच होतं.... तिचा भाऊ थोडं फार मदत करायचा... कॉलेजची फी दहा हजार त्यानेच भरली होती तिची... त्यालाही पगार जास्त नसल्यामुळे त्याच्या कडून तिला जास्त मदत काय करू शकणार नव्हता...... बाकी तिच्या वडिलांनी तर तिच्याशी बोलणं बंद केलं होतं.... आणि आई काय वडिलांच्या पुढे तिचं काय चालायचंच नाही... खूप रडायची स्वतःला त्रास करून घ्यायची ती .... तिची खूप घुसमट व्हायची... आतल्या; आत स्वतःला ती त्रास करून घ्यायची.... पिया तिला पैशाची मदत करायला तयार होती पण ती मदत घेत नव्हती.... रात्र रात्र भर ती जागूनच काढायची... अभ्यासाचं टेन्शन त्यावर अमर च टेन्शन आणि त्या उलट घरच्यांचा टेन्शन.... आयुष्यात फक्त टेन्शन शिवाय तिच्याआयुष्यात काहीच उरलं नव्हतं... एक एकदा वाटायचं तिला आपण जीवच द्यावा... पण स्वतःचा जीव द्यायची हिम्मत मात्र तिच्या इथं नव्हती....
बघता बघता दोन महिने निघून गेले होते.... परीक्षेचे फॉर्म सुटले होते..... पण त्यासाठी तिला दोन हजार हवे होते... तीला माहिती होतं तिच्या भावाकडे मागणं आता चुकीचं होतं कारण त्याच्याकडेच पैसे नव्हते.... आणि घरच्यांच्याकडे मागितले तर ते पुन्हा लग्नासाठी तिला फोर्स करणार होते... तिच्या फेवरेट ठिकाणी जाऊन ती खूप वेळ रडत बसायची....
ती अमर सोडून बाकी दुसरे कोणाशी लग्न करू शकणार नव्हती ... कारण कारण नवऱ्याची जागा तिने फक्त अमर ला दिली होती बाकी कुणाला ती देऊ शकली नव्हती.... खूप वीक झाली होती ती... डोळे तिचे पूर्ण आत गेले होते.... डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते... खूप बारीक झाली होती ती... कधीतरी अमर नेफोन केला तर तेवढेच दोन मिनिटं बोलायांचा.... लगेच ठेवून पण द्यायचा.... त्यामुळे तिच्या लग्नाबद्दल सांगणं तिला कधी जमलंच नव्हतं....
तिला तर असे च बघून पियायला खूप त्रास व्हायचा... ती खूप समजायची तिला... पण उपयोग नव्हता मनातल्या असलेल्या विचारांना टेन्शनला कोणी थांबवू शकत नाही...
;दोन महिने निघून गेले होते... अमर आता दोन महिन्यांनी मुंबईतून तो गावाला आला होता.... गावाकड आल्या आल्या त्याला समजते की रियाला पाहुणे बघायला येऊन गेले होते.... आणि तिचं लग्न ठरणार आहे असंच त्याला वाटतं.... तो रागाने बाईक काढतो आणि थेट कोल्हापूरला येतो... कॉलेजवर आल्या आल्या तो तिला कॉल करतो.... पण ती लेक्चरला बसली होती.... चार-पाच वेळा केलं तरी ते उचलला नाही म्हणून तो तिला एक मेसेज करतो....
"आतच्या आता खाली ये मी तुझी वाट पाहत आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी " तिला खूप नवल वाटतं की तो इथं आला आहे.. आणि आनंदही होतो.... ती पटकन तो मेसेज पियायला दाखवते.... पिया तो मेसेज बघते आणि उभी राहते आणि सरांना म्हणते " सर रिया च्या पोटात दुखतय मी तिला घेऊन जाऊ का घरी " सर मान हलवून दोघींना जायला सांगतात... दोघी पटकन बाहेर येतात.. पिया तिला म्हणते
" जे काय आहे ते सगळं क्लिअर कर त्याला सांग.. दरवेळेस तुला तोंड बंद करून बसायची सवय आहे ती बंद कर.... आज तुला फक्त बोलायचं आहे "" रोज रोज रडताना मी तुला नाही पाहू शकत... ती फक्त मान हलवत हो म्हणते .
;पिया म्हणते मी येते आहे आता लवकर आणि काय झाले ते मला लवकरच फोन करून सांग... मी इथेच थांबते मी लेक्चरला जाणार नाही तुझं काय झालं सांगत नाही तोपर्यंत.. ती तिला जाऊन घट्ट मिठी मारते... तिच्या डोळ्यात पाणी आले असते पिया पाहते.... रडू नको आता सगळं ठीक होईल " ती थोडसं स्माईल देते आणि निघून जाते
दरवेळेस सारखं तोही त्यात त्यांच्या फेवरेट ठिकाणी येऊन बसला होता.... तिला माहिती होतं तू ही तिथेच असणार म्हणून ही तिकडे जाते... तो तिथल्या बाकावर बसला होता... खूप दिवसांनी ती त्याला पाहत होती... तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.... तू खाली मान घालून बसला होता... तिला वाटत होतं जावं आणि त्याला घट्ट मिठी मारावी आणि खूप रडावं... पण स्वतःला सावरते ती.... आपले डोळे पुसते आणि त्याच्या साईटला जाऊन बसते...
ती त्याच्या साईडला आलेले बघतो आणि पटकन उठून उभा राहतो.... तिला समजतं त्याला तिच्या जवळ बसायचं नाही ते... तो तिच्याकडे वळतो आणि रागानेच तिला म्हणतो..
तो तिला म्हणतो, " तुला मुलगा बघायला आला होता आणि तू लग्न करणार आहेस हे एका शब्दाने तू मला नाही सांगितलं... " एकीकडे माझ्याकडे प्रेमाचा नाटक करायचा आणि दुसरीकडे तू त्या मुलाला बघायलाही तयार झाली.... तुला लाज नाही वाटत मला फसवताना... तुम्ही मुली अशाच असतात सगळ्या" श्रीमंत मुलगा दिसला नाही की त्याच्या मागे जाता ".. तू ही तसलीच निघालीस... पैशासाठी मला सोडून त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली... तू माझ्या प्रेमाच्या लायकीची नाहीस... त्याचा एक एक शब्द तिच्या काळजावर कोणीतरी जोरात घाव वाटल्यासारखे वाटत होते तिला.... तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण त्याला काहीच फरक पडत नव्हता.... तिला बोलायचं होतं खूप काही सांगायचं होतं पण बोलण्यासाठी तोतिला वेळच देत नव्हत्ता...
माझं चुकलं मी तुझ्याशी प्रेम कल.... तू तिच्या डोळ्यात पाहतो आणि तिला म्हणतो," आज पासून तुझा आणि माझा काही एक संबंध नाही तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा " तुझे तोंडे पाहायची माझी इच्छा नाही.... त्याचे डोळे रागाने लाल झाले होते... ती काहीच बोलत नाही फक्त रडत होते.... ती काय बोलायच्या आधीच तो रागाने तिथून निघून जातो...
;ती मात्र तिथेच रडत बसते,, तिला वाटत होतं तिच्या हृदयात कोणीतरी जोरात वार करतय... खूप मोठ्यानं रडाव असे वाटत होतं. आता सगळं संपलं होतं.... आता तिला हे सगळ जगच नको होतं.... त्याच्यावर तिने मनापासून प्रेम केलं होतं त्यांना तिच्यावर अविश्वास टाकून तिला सोडून निघून गेला होता तो... त्याला सोडून तर ती जगू शकली नसती... कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करायची.... आणि घरी जाऊन घरच्यांच्या आवडत्या मुलीशी लग्न ती करू शकली नसते... तीन आता एकच ऑप्शन चूस केला होता तो म्हणजे मरण्याचा.... तिचा आणि ह्या जगात शेतातील संबंध असतो तोडणार होती ती...
;ते विचार करत होती की तोवर तिचा फोन वाजतो पिया चा फोन असतो तो.. पिया म्हणते " काय झालं का बोलणं तुमच्या दोघांमध्ये "
त्यावेळी मात्र रिया रडत असते फोनवर ती खूप रडत असते... पिया म्हणते " काय झालं बाळा तू का रडतेस " तू आधी शांत हो बघ" काय झालं सांग मला पटकन.. रिया म्हणते, " या संपलं का आता सगळं संपलं. त्याचं माझ्यासोबत असलेलं सगळं नातं संपून गेलं बघ.... मी नाही ग त्याच्या शिवाय जगू शकत.... त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करण्याचा विचार सुद्धा मला सहन होत नाही... रिया अमरचा आणि तिचं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जे बोलणं झालं होतं ते सगळं पियायला सांगते... पिया तिला म्हणत असते तू शांत हो मी येतो तिथे तोपर्यंत ऐकायच्या बिर्याणी फोन कट करून ठेवलेला असतो... या पटकन वरती गेले आहे तिकडे जायला लागते.
या आधी मात्र ती अमरला फोन करते, तुम्ही अजून बाईकवर गेलेलाच नसतो तो फोन उचलतो,आणि म्हणतो" तुझ्या मैत्रिणी बद्दल बोलायचं असेल तर मला काहीच बोलायचं नाही. त्यामुळे फोन ठेवलीस तरी चालेल "
ती म्हणते मला तिच्याबद्दल नाही पण तुझ्या बदल बोलायचं आहे. तो म्हणतो बोल, काय ते लवकर बोल माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. ती म्हणते तुझ्याकडे कधीच वेळ नसतो... पण माझआज ऐकल्याशिवाय तू जाऊ शकत नाहीस..
" तुला काय माहित आहे रे तिच्याबद्दल... तू मुंबईला जायच्या आधी जेव्हा तिला तुला सांगायचं होतं तिच्या घरचे लग्नाचे बघत आहेत.... तेव्हा मात्र तू तिचं बोलणं ऐकायचे आधीच निघून गेलास.... तिला एकही संधी नाही दिलास बोलण्याची..तिथ तिला एका शब्दांनी म्हणला नाहीस की तुझ्या घरच्यांसोबत आताच बोलायची काय गरज आहे का.... तिला सांगायचं होतं तिला तिच्या घरातली लग्नासाठी फोर्स करत आहेत... पण तू तुला होणारा त्रास तिच्यामुळेच होतोय असे तिला बोललास आणि निघून गेलास.. अरे तुला केमिकल चा प्रॉब्लेम होता तुला केमिकल कंपनीमध्ये काम केल्यावर त्रास होत होता तर ती काय करणार होती..... त्यात तिची काही चुकी नव्हती.
घरच्यांनी फोर्स केल्यामुळेच ती मुलग्याला तर पाहून आली आहे... पण तिने त्या लग्नाला कधीच नकार दिला आहे... पण तिच्या बाबांनी तिला सांगितले तिला जर पुढचं शिक्षण करायचं असेल तर तिला त्या मुलग्याला होकार द्यावाच लागेल... दोन महिने झालं तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलणंही बंद केल आहे... तिच्या शिक्षणाला एक रुपयाही त्यांनी दिला नाही.... आणि त्यात तू ही तिच्याशी नीट बोलत नव्हतास..
;तुला तर माहिती आहे बाहेरगावी राहताना आपल्याला शिक्षणासाठी किंवा आपल्या खर्चासाठी किती पैसा लागतो तो..
;त्यातही तू ही साथ देत नव्हतास... ती तुला घेऊन जाणार होती तिच्या वडिलांसमोर आणि त्यांना सांगणार होती मी लग्न केलं तर तूझ्या सोबतच करणार... पण तू तिच्या वडिलांना भेटायला तयार नाहीस..
या दोन महिन्यात तु एकदाही तिला फोन करून विचारला नाहीस तू कशी आहेस किंवा तू जेवलीस काय तू बरी आहेस काय काय चाललंय तिच्या लाईफ मध्ये त्याच्याबद्दल तू एकदाही तिला विचारला नाहीस..... जरी कॉल केला तरी दोन मिनिटात कट करून द्यायचं.....
या दोन महिन्यात तिने जे सण केले ती कुठलीच मुलगी सहन करू शकली नसती... कमवा शिकवा मध्ये जाऊन तिने आपल्या जेवणाचा आणि होस्टेलचा खर्च तर भागवला आहे .... पण आता जर ह्या दोन दिवसात तिने एक्झाम फी भरली नाही तर तिला एक्झाम ला बसता येणार नाही.... मी तिला मदत करायला गेले तर ती माझी मदत घेत नाही.... घरच्यांचा टेन्शन होतं त्याप्रमाणेच तुझं आणि कॉलेजचा टेन्शन आहे तिच्या आयुष्यात होतच....
पण हे सगळं रामायण तिनं फक्त तुझ्यासाठी केलं आणि तू काय करत आहेस तर तू तिला म्हणतोस " की ती तुझ्या लायकीची नाही " ती तुझ्याशी लग्न नाही झालं तर स्वतःचा जीवही देईल.. ती मुलगी दुसऱ्या शी काय लग्न करणार आहे.... मी तर म्हणते ती तुझ्या लायकीची नाही तर तूच तिच्या प्रेमाच्या लायक नाहीस...
एवढं म्हणते फोन कट करून देते.... आता तिला काळजी होती ती फक्तरिया ची ती स्वतःच काहीतरी बर वाईट करेल म्हणून ती जात होती... अमरला आता त्याची चूक समजली होती.. त्याला समजलं होतं त्याने एकदाही त्याला बोलण्याची संधी दिली नव्हती.... त्याला खूप वाईट वाटतं तिला किती चुकीचे बोलले याच... तो पुन्हा पळत जातो ती होती तिकडे.. पाहतो तर ती तिथे नव्हतीच..... तो पुन्हा शोधत पुढे पुढे जातो.... वरून इतक ऊन लागत होते आणि ती भर उन्हाच एकटीच चालत होती... आजूबाजूला काय चालय याची जरा सुद्ध नव्हती तिला..... तो तिला शोधत होता आणि ती एकटी पुढे चालत होती...
Hi फ्रेंड्स अमर आणि प्रियाच्या आयुष्यात पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी माझी कॉलेज लव स्टोरी ही कादंबरी नक्की वाचा.... पण प्लीज तुम्ही कमेंट करा. लाईक करा.... तुम्ही तुम्हाला कशी वाटते ही स्टोरी हे comment मधून सांगितले तर मला लिहिण्यासाठी आणखी प्रोत्साहन भेटेल .... त्यामुळे प्लिज प्लिज प्लिज लाईक आणि शेअर; करा... आणि कमेंट नक्की द्या.....
रिया खूप थकली होती ती आता... त्यामुळे ती एकटी चालत होती वरून ऊन लागतय याची तिला जरा सुधा सुद नव्हती... पिया अमर तीला किती कॉल करत होते ते पण ती काहीच उचलत नव्हती.... तिला फोनचा आवाज येतोय हे सुद्धा ऐकायचं कमी येत होतं.... अमर तिला शोधत होता.
ती अशी चालत होते आणि अमरला ती दिसते... चालत पुढे जाते ती... तो पळतच त्याच्याकडे जात असतो की,,, तिला अचानक डोळ्यावर अंधारे आल्यासारखं होतं... तिला पुढचं काही दिसत नव्हतं... आणि तिथेच खाली चक्कर येऊन पडते.... तोवर तो पळत च तिच्या जवळ जातो.... आणि रडतच तिला" रिया उठ ना ग प्लीज "तो तिला
उठवत असतो.... पण तिच्यापर्यंत त्याचा आवाज पोहोचत नव्हता.... तोपर्यंत पिया ही तिथे येते.. ती खाली बसते आणि रियाला म्हणते,, परिया उठ काय झालं तुला...
ती अमर कडे पाहते,, आणी म्हणते "जर हिला काय झालं ना मी तुला सोडणार नाही " तो तिला म्हणतो, " तुला काय बोलायचं ते नंतर बोल प्लीज जरा रिक्षा भेटते का बघ.
तिला समजतं आता रियाला हॉस्पिटलला नेण्याची खूप गरज आहे... ती पटकन जाते एक रिक्षाला बोलवून आणते आणि दोघेही रिक्षात न बसून तिला हॉस्पिटलला घेऊन जातात... थोड्यावेळाने डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात... इंजेक्शन देऊन बाहेर येतात... आणि अमरला म्हणतात.... त्यांनी खूप दिवस झाले मला वाटते व्यवस्थित जेवण नाही केलं.... त्यामुळे त्यांना विकनेस खूप आहे.... त्यामुळे आजचा दिवस त्यांना इथे राहू द्या... काहीतरी खायला द्या थोड्या वेळाने येतील त्या सुद्धीवर दिवस... तो फक्त मानेने हो म्हणतो.... काही औषधांची चिट्टी त्याच्या हातात देतो आणि आणायला सांगतो...
तोपर्यंत पिया रिया जवळ जाते, हळु हळू ती शुद्धीवर येते...पाहते तर पिया समोर असते,,, रिया पियाला म्हणते, मी येते कशी तू मला येत घेऊन आलीस काय,,, मला कशाला घेऊन आलीस मला तिथेच मरू द्यायचं होतं ना.... पिया तिला म्हणते, तू पहिला शांत हो.. मी येते तुला घेऊन नाही आले... ती म्हणत मग,, तोपर्यंत दरवाजातून आत मध्ये अमर येतो.... पिया मानेने तिला तो घेऊन आला हे सांगते...
अमर ला पाहून रिया पियाला म्हणते, "पिया याला इथून जायला सांग मला याच्यासोबत काही बोलायचं नाही,,,"
त्यावर अमर म्हणतो, मला फक्त पाच मिनिट ते पाच मिनिटे मी बोलतो आणि मी&निघून जातो... प्लीज प्लीज..
त्यावरती पिया म्हणतो, तुम्ही बोला मी आलोच पाच मिनिटात.... आणि तिथून निघून जाते,, आता रूम मध्ये ते दोघेच होते... ती आपली मान त्याच्याकडे न करता दुसरी करते... त्याला समजतं तिला त्याच्यासोबत बोलायचं नाही ते,,, आणि तोच बोलाय चालू करतो..
" रियाआय एम सॉरी,,, प्लीज मला माफ कर ग... इथून गेल्यापासून मुंबईला पण मला तशीच अलर्जी चालू झाली.... केमिकल च्या मुळे मला सतत मी आजारीच राहायचं... त्यामुळे मी तुझ्याशी काय घरच्यांशी कोणाशी जास्त बोलायचो नाही... खूप चिडचिडा झालो होता ग मी... त्यात मला वाटायचं की तुझ्याशी मी जास्त वेळ बोललो तर... पुन्हा तू आपल्या वडिलांना भेटायसाठी माझ्याकडे हट्ट करशील... मी तुझ्याशी बोलणे टाळायचो .... पण काय करू मला जॉब नसता तर तुझे घरचे माझ्याशी कसे लग्न लावून देतील.... मी आता यासाठीच गावाला आलो होतो की तो जॉब सोडून दिला म्हणून ... आता पुढे काय करायचं हे माझं मलाच माहित नाही ग... मी आधीच टेंशन मध्ये होतो,,, त्यात आणि मला समजले की तुझं लग्न ठरतंय... त्यामुळे मला आणि राग आला... आणि मी तुला आलो आणि वाटेल तसे बोललो ग..... मला माफ कर ग माझं चुकलं... माझ्यामुळे तुला खूप काही सहन करावे लागले...
ह्या दोन महिन्यात मी एकदाही तुला विचारलं नाही बघ तू कशी आहेस तुला काय होतंय.... खरंच माझं चुकलं ग.... तो रडत तिच्या हात जोडून माफी मागत असतो.....
तो बोलत होता आणि ती ऐकत होती.. त्याचे काही चुकलं नव्हतं हे तिला समजत .. तो जास्त वेळ तिच्यासोबत बोलला असता तर तिने लग्नाचा विषय नक्कीच काढला असता....हे तिला ही समजतं.
;ती त्याच्याकडे पाहते तो रडत होता,, ती त्याच्याकडे पाहत म्हणते,, " रडू नको ना रे तुला माहित आहे ना मी तुला रडताना नाही पाहू शकत " आणि तुझ्यावर जास्त वेळ नाराज पण नाही राहू शकत " तो तिच्याकडे पाहत असतो आणि आपले डोळे पुसतो आणि तिच्या जवळ जातो, तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो.. आणि तिच्या कपाळावरची किस घेतो..आणी सॉरी म्हणतो
तू मला जरी जॉब बद्दल तुझ्या सांगितलं असतं तर मी तुझ्यावर काही नाराज नसते झाले... तुझ्याकडे जॉब जरी नसला तरीही मी तुझ्या सोबतच राहणार आहे.... फक्त तू एकदा मला सांगायला पाहिजे होतास... तो म्हणतो,सॉरी ना ग.
तोवर पिया तिथे येते,, तिने सगळं बाहेरून ऐकलं होतं.. ती आल्यावर अमर पटकन उडून उभा राहतो... आणी म्हणतो,डॉक्टरने सांगितले आजच्या दिवस इथेच राहणार आहे... पिया म्हणते मी थांबते येते,,, तो म्हणतो मी थांबतो,,,
पिया अमर ला म्हणते,, तुला केमिकलचा त्रास होतोय तर तू एक काम कर ना,, तू मुलांचे क्लास घेऊ शकतोस किंवा लेक्चर शिप करू शकतो.....
तो म्हणतो मी त्याचाच विचार करतोय.... इथेच एका कोल्हापूर मध्ये कॉलेजवर मी रिझुम सेंड केला आहे.... उद्या मी तिथे जाणार आहे इंटरव्यू साठी.... त्यामुळे मी आजच्या दिवस इथे थांबतो हिला हॉस्टेलवर उद्या सोडतो आणि मग इंटरव्यू साठी जातो....
पिया म्हणते मग पुढे काय करणार,,, माझे एवढे जॉबच दोन दिवसात बघतो आणि मग गावी जाऊन रिया च्या घरी लग्नासाठी मागणी घालतो.... तो रियाला म्हणतो आपण परवा दोघं मिळून गावाकडे जाऊ... मी तुझ्या घरी येतो... तुझ्या वडिलांकडून तुझा हात मागण्यासाती तुला काय प्रॉब्लेम नाही ना ग... ती फक्त मान हलवून नाही म्हणते....
तो म्हणतो पण तू यापुढे तुझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं... बघ कशी झाली आहेस तू... ती फक्त हो म्हणते...
दुसऱ्या दिवशी तो इंटरव्यू ला जातो... आणि पिया रिया ला घेऊन हॉस्टेलवर येते... तो कॉलेजला इंटरव्यू साठी गेला होता.... त्याला पटकन त्या कॉलेजवर घेतात... त्याला तो जॉब पटकन भेटून जातो... कारण पहिल्यापासूनच हुशार होता.... आणि त्याचे मार्कही खूप चांगले होते...
;त्यानंतर मात्र ते दोघेही घरी जायला निघतात... दोघे एकाच बस नं घरी जातात,, तिला समजते त्याला जॉब भेटला ते... तिला आनंद होतो... तिला माहिती होतं पेमेंट जास्त काही कॉलेजवर भेटणार नाही.... पण तिला त्याचं काहीच नव्हतं... तिला फक्त हवा होता तो...
ती आपल्या घरी तो आपल्या घरी जातो ... संध्याकाळच्या वेळी अमर आपल्या घरात आपल्या वडिलांना म्हणतो,, "बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे " ते म्हणतात हा बोल की... अमरचे वडील खूप शांत स्वभावाचे होते... ते एक सामान्य शेतकरी होते... त्याने आपल्या मुलांच्या वर कधीच कुठलीच जबरदस्ती केली नव्हती.... आपल्या मुलांना त्यांनी कायमस स्वातंत्र्य दिलं होतं.....
;मुंबई चा जॉब सोडून आला पण त्यांनी त्याला का सोडलास हे एका शब्दाने विचारला नव्हत...
अमरचे वडील म्हणतात हा बोल काय बोलायचं होतं... तो म्हणतो थांबा बाबा मी आईला पण बोलतो... तो आपल्या आईला आवाज दे तो जरा मला बोलायचं... अमरच्या आई बाहेर येतात... त्याला म्हणतात काय झालं काय बोलायचं आहे.... अमर आपल्या भावालाही बाहेर बोलवतो... आणि म्हणतो तुम्हाला सगळ्यांना मला काहीतरी सांगायचं आहे.....
" आई बाबा मला लग्न करायचा आहे... " अमरची आई म्हणते " मी तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली होती पण तूच बघायला नकार दिलास ना "
अमर आपल्या आईला म्हणतो ,,, " आई माझा पूर्ण ऐकून तर घे " अमरचे बाबा अमर ची आई सुदा ला म्हणतात, " तू जरा शांत हो त्याला आधी सगळं बोलू दे "
अमर म्हणतो, "आई बाबा माझं एका मुलीवर प्रेम आहे, आणी मला लग्न करायच आहे,"
त्याचे बाबा म्हणतात, "कोण आहे ती "कोणत्या गावची... अमर म्हणतो तुम्ही ओळखता तिला,, आपल्या गावातील आहे,,,
"संभाजी मामा ची मुलगी रिया " त्याचे बाबा म्हणतात, तुझ् डोकं फिरलंय का तुला माहिती आहे ना तो संभाजी कसा गरम डोक्याचा आहे तो... त्यावर अमरचा भाऊ म्हणतो, " तो या दोघांचं लग्न कधीच लावून देणार नाही,,,, तिला कितीतरी चांगली चांगली स्थळआपल्या गावातली गेली होती तर त्यांन नाकारलं होतं... तो म्हणाला होता मला गावात माझ्या पोरीला द्यायचं नाही.... त्याचा भाऊ म्हणतो ती सोडून दुसरी कुठलीही मुलगी असती तर आम्ही या लग्नाला तयार झालो असतो.... पण त्या घमिडी माणसाची पोरगी आमच्या घरात काय नको....
रिया चे वडील, शेतकरी होते पण एका सरपंच ला मागे टाकतील अशीच होते.... पैस्याने जास्त गरीब नव्हते.... पण एक रुदबा होता त्यांच्या गावात.... एक रुबाब होता.... त्याचप्रमाणे त्यांचा स्वभावही तापट होता.... त्यामुळे कनी ही त्यांच्याकडे स्थळ घेऊन जाताना त्यांच्या मुलीसाठी खूप विचार करूनच घेऊन जायचे....
अमर चा भाऊ म्हणतो, तुझ्यासाठी त्या मुलीपेक्षा 56 मुली उभ्या करतो... पण ती काय नको... त्यावर आमरची आई म्हणते, हो त्या घमंडी माणसाची पोरगी काय आमच्या घरात काय नको "
" ती उद्या आपल्या बापा सारखं निघाली तर " यावेळी मात्र अमर मोठ्याने ओरडून म्हणतो " आई प्लीज तिच्याबद्दल एकही शब्द बोलू नको " ती आपल्या वडिलांप्रमाणे नाही आहे.... आणि हो आई बाबा, लग्न केले तर मी तिच्या सोबत च करणार नाहीतर कोणाशीच नाही..
;त्यावर अमरचा भाऊ म्हणतो, तुला एक तर नोकरी नाही... लागते पण टिकत नाही... त्यात आपले हे घर... एवढी माणस आहेत कि राहायला झोपायला सुद्धा जागा नाही... किचन बेडरूम हॉल झालं की आपलं घर संपलं.... आणि राहणारे आपण इतके माणसं.... त्यात शेत पण आपलं कमीच आहे...
या उलट सं...भाजी मामांचा बघ, घर जुन्या काळातला आहे पण वाडा आहे त्यांचा,, प्रत्येकासाठी आपापल्या रूम आहेत.... आपल्या मुलीला इतकं शिकवले त्यांनी... शेती ही खूप आहे त्यांचं आपल्यापेक्षा..... पोरगा पण नोकरीला लागलाय...
आता एवढ सगळे असताना ... तो माणूस त्याच्या पोरगीच लग्न तुझ्याशी कस लावून देईल.... त्यावेळी अमर आपल्या भावाला म्हणतो" दादा तू मध्ये बोलू नको " मला फक्त बाबांशी बोलायचं आहे...
;अमर आपल्या बाबांच्या जवळ जातो,, ते खुर्चीवर बसले होते त्यांच्याजवळ खाली बसतो,, आणि म्हणतो" बाबा मला माहिती आहेसंभाजी मामांचा स्वभाव कसा आहे,,, पण माझ रियावर खूप प्रेम आहे हो... मी नाही जगू शकत तिच्याशिवाय,,,,, फक्त एकदा माझ्यासाठी माझ्यासोबत चला ना तिचा हात मागाय त्यांच्या घरी...
अमरचे बाबा म्हणतात, तुझ्या प्रेमासाठी मी आहे तयार आहे... तो आपल्या बाबांना म्हणतो , चला ना बाबा आपण आता जाऊ... ते म्हणतात ठीक आहे चल जाऊ... ते दोघे जात असतात.. तोवर अमर भाऊ अमर च्या बाबा ना म्हणतो....
"थांबा बाबा मी पण येतो " त्या संभाजी मामाचा मला काय भरोसा नाही... आणि मला माहिती आहे तुम्ही दोघेही त्यांना काही बोलणार नाही.... निमूट पणे सगळ ऐकून घेऊन याल...... त्यामुळे मी पण येणार तुमच्यासोबत...
;त्यावर अमरची आई म्हणतात, " हो याला पण घेऊन जावा तुमच्यासोबत " मला माहित आहे तुम्ही लोक काय बोलणार नाही ते...
अमरचे बाबा म्हणतात ठीक आहे चल मग,,
आपल्या मुलावरच्या प्रेमाखातर ते संभाजीच्या घरी जायला तर निघाले.. पण माहित नाही पुढे काय होणार होतं..
इकडे रिया ही आपल्या घरी आली होती,,,, ती यायच्या आधीच तिने आपल्या भावालाही बोलवून घेतलं होतं... घरच्याना माहिती होतं तिची तब्येत खराब आहे त्यामुळे ती आपल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपली होती.
तोवरच अमर च्या घरचे येतात,,, संभाजीराव हॉलमध्ये बसले होते हॉलमध्ये एक मोठा सोपासेट होता तिथेच ते बसले होते... दारातूनच जेव्हा अमरचे वडील दिसतात तेव्हा संभाजीराव म्हणतात, " पाटील; या या, खूप दिवसांनी येणे केलेत, " तेही म्हणतात हो जरा काम होतं म्हणून आलो होतो... त्यावेळी संभाजीराव म्हणतात, सगळे आलाय या या बसा बसा...
;संभाजीराव आपल्या बायकोला आवाज देऊन म्हणतात, "सुमन जरा चहा टाक " तेव्हा अमर चे वडील म्हणतात त्याची काही गरज नाही..
रियान आवाज ऐकला होता, " तिला समजलं होतं अमरचे बाबा आणि अमर आला आहे तो " तिच्या हृदयाची धडकन खूप वाढली होती... ती झोपलेली पटकन उठून बसते.... ती खूप घाबरली होती आतून...एवढ्या थंडीच्या दिवसात सुद्धा तिला खूप घाम फुटला होता... बाहेरच्या बोलणाऱ्यांचा सगळा आवाज आत मध्ये येत होता... तिच्या बाबांचा आवाज तसा मोठाच होता... कारण बाकीच्या घरात त्यांचा आवाज कमी करून त्यांनी आपला आवाज वाढवला होता..
संभाजीराव अमरच्या बाबांना म्हणतात, "बोला पाटील काय म्हणता " संभाजी मी या साठी आलोय की तुझ्या पोरगीचा हात माझ्या पोरग्याला मागायसाठी आलो आहे...
त्यावेळी संभाजी म्हणतो, " काय बोलताय पाटील तुझ्या पोरगीला धड नोकरी नाही घर नाही शेत नाही अशा पोरग्याला मी माझी पोरगी दिल तरी कस वाटले.... स्वतःची लायकी पाहून तर यायचं हात मागय...
;त्यावर अमर चा भाऊ म्हणतो, संभाजी मामा तोंड सांभाळून बोला... लायकी कुणाची काढताय.... माझा भाऊ आणी तुमची पोरगी एकमेकांवर प्रेम करतात.... आणि म्हणूनच माझे वडील येथे आलेत...
;त्यावर संभाजीराव म्हणतात, पाटील तुझ्या पोरगीला तोंड आवरून बोलायला सांग,, माझ्या पोरीबद्दल बोलतोय हे लक्षात ठेवायचं... आता ते जरा चिडलेच होते...
त्यावेळेस अमर चे बाबा म्हणतात, हे बघ संभाजी जरा शांत डोक्याने विचार करून बघ, तुझी पोरगी माझ्या पोरग्यावर प्रेम करते... त्या दोघांचे एकमेकावर प्रेम आहे.... उद्या जर त्यांनी पळून जाऊन लग्न केले तर आपण काय करू शकतो.... त्यापेक्षा मला वाटते आपण दोघांनी लग्न लावून दिलेले बरं...
;त्यावर संभाजीराव म्हणतात,मला माझ्या पोरगी वर विश्वास आहे.,,,.. जी मुलगी कोणत्या मुलाकडे तोंड वर करून पाहत नाही ती मुलगी कुणाच्या प्रेमात पडेल.... त्यावर अमर चा भाऊ म्हणतो, एवढाच विश्वास आहे तर विचार तुमच्या पोरगीला...
यावर संभाजीराव म्हणतात विचारतो की घाबरतो की काय, इतका वेळ रियाचा भाऊ तेथेच उभारून ऐकत होता,,, संभाजीराव त्यांचा मुलगा सोहमला म्हणतात,, "जा सोहम रिया ला बोलवून आण " तो जातो आणि रियाला बोलवून घेऊन येतो...
ती खूप घाबरली होती पहिल्याच ती वडिलांना खूप घाबरायची... आणि बाहेरचं बोलणं सगळं तिने ऐकल्यामुळे तर अंग थरथरत होतं.... पण तिन आता ठरवलं होतं आता काही करून हिम्मत हारून चालणार नव्हत.. काय सत्य आहे ते वडिलांना सांगणं गरजेचं होतं.... म्हणून सोहम सोबत ती बाहेर जाते, तिच वडील म्हणतात " रिया तुझे या पोरग्यावर प्रेम आहे,,, " तु बघितलं पण नसेल त्याला.....तर सांग ह्या माणसांना.. तू याला ओळखत नाहीस म्हणून...
ती रडत तिथे उभी असते,,, ती काहीच बोलत नाही ती फक्त थरथर कापत उभी असते, ती दाराजवळ उभी असते, संभाजीराव जातात तिच्या हाताला धरत वडत आणतात आणि म्हणतात, "आता बोल काहीतरी सांगा ना "
ती म्हणते," बाबा हे बोलतात ते खर आहे माझा अमर वर प्रेम आहे " ते पटकन तिचा हात सोडूनदेतात आणी तिच्या कडे बघतात,, ती खाली मान घालून रडत होती,,, संभाजीराव पुन्हा तिच्या कडे बगत म्हणतात,, काय म्हणालीस पुन्हा बोल जरा, " बाबा माझ अमर वर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचा आहे "
यावेळी मात्र संभाजीराव तिच्या खाडकन कानाखाली मारतात...ते एवढ्या जोरात मारतात की ती खालीच पडते....
संभाजीराव रिया ला जोरात कानाखाली मारतात... रिया खाली पडते.... यांचा गोंधळ ऐकून रियाची आई पण बाहेर आली होती...त्या म्हणतात,
"अहो काय करताय " संभाजीराव म्हणतात, " काय आरती करायला पाहिजे काय हिची "" प्रेमात पडली बघ तुझी लाडकी लेक ""....
या एवढ्याच गोष्टीसाठी मी तिला पुढे शिकायला नको म्हणत होतो.... तू हुशार आहे हुशार आहे म्हणून घाल म्हणून माझ्या मागे लागली होती... हा धंदा कराय आपण तिला घातलेलं काय सांग... आता काय नाही,,, आता शाळा बिळा बंद सगळं.. एखादं चांगलं स्थळ बघतो आणी लगीनच लावून देतो ... रिया तरीही हिंमत करून आपल्या वडिलांना म्हणते,, ती रडतच आपल्या वडिलांना म्हणते " बाबा मी लग्न केले तर फक्त अमर सोबत करणार नाहीतर कोणाशी लग्न करणार नाही ".
संभाजी राव म्हणतात,"मी पण बगतोच कशी करतेस "आज पासून या घरच्या बाहेर जाऊन दाखव," नाही तंगड तोडून हातात दिले तर माझं नाव संभाजी नाही,, रिया रडत होती..
हे सगळं बघून अमर म्हणतो, हे बघ मामा तुला काय बोलाच ते मला बोल," रिया ची आधीच तबियत खराब आहे.". आम्हाला काय बोलायचे ते ऐकून तरी घे,
;यावेळी मात्र संभाजीराव मोठ्यांना ओरडून म्हणतात, " पाटील आताच्या आता तुझ्या पोराला घेऊन या घरातून बाहेर जा, नाहीतर मी आता काय करीन सांगू शकत नाही
, "मला हे नातं मान्य नाही त्यामुळे हा विषय इथेच संपला तुम्ही इथून निघून जा."
आता मात्र अमर च्या वडिलांचा नाविलाज होतो..ते अमर ला म्हणतात, "चल घरी "तो रिया कडे पाहत होता,,, ती डोळ्यात पाणी आणून त्याच्या कडे पाहत होती,"तिच्या डोळ्यात त्याला दिवस होतं, तिला म्हणायच होतं,, काहि तरी कर... पण त्याच्या पण नाविलाज होता,, तिच्या डोळ्यात पाहून त्यालाच हृदयातून कसतरी होत होतं... त्यांन आपल येणाऱ रडू कसंतरी अडवून धरलं होतं... कारण त्याच्या डोळ्यात पाणी आलं असतं तर ती स्वतःला सावरू शकली नसती .. तो तिला डोळ्यांनी शांत हो म्हणून सांगत होता.. तिला सांगत होता की मी सगळं काही ठीक करेन.... पण हे कसं सगळं करणार हे त्याच त्यालाच माहित नव्हतं...
तो जागचा हालत नव्हता म्हणून अमरचा भाऊ त्याला ओढतच बाहेर घेऊन येतो... ते सगळे आपल्या घरी निघून जातात...रिया चे वडिल तिचा फोन काडून घेतात,, जोरात रागानं खाली आपटतात..रिया रडत आपल्या रूम मध्ये निघून जाते..
अमर त्याचे वडील तेन घरी आल्यावर अमर ची आई त्याला म्हणते,, "काय झालं?
तोवर त्याचा भाऊ म्हणतो, "काय होईल जस आपल्याला वाटले होत तसंच झालं "त्यानं नाहीच म्हंटले,,
त्यावर अमरची आई म्हणते,"बाळा तू काय काळजी करू नको, मी तुला तिच्यापेक्षाही सुंदर आणि हुशार पोरगी करून आणतो " तू फक्त एकदा हो म्हण,,
त्यावेळी मात्र अमरला खूपच राग येतो, आधीच तो आतून खूपच दुखावला गेला होता, आपल्या आईला म्हणतो " आई तुला समजत नाही काय ग, मी लग्न केलं तर फक्त रियाशीच करणार, नाहीतर मी आयुष्यभर बिना लग्नाचा च राहीन ". यापुढे या घरात माझ्या लग्नाचा विषय नको.. आणि तिथून निघून जातो..
बाहेर जाऊन रिया ला फोन लावत असतो... पण तिचा काय केला फोनच लागत नव्हता... त्याला समजून चुकतं की तिच्या वडिलांनी तिचा फोन काढून घेतला असेल.... दुसऱ्या दिवशी त्याला लगेच कामावर जायचं होतं... नवीन जॉब असल्यामुळे त्याला उद्या सुट्टी घेणे जमणारच नव्हतं.... दुसऱ्या दिवशी सकाळी तो ट्राय करतो शेवटी लागत नसल्यामुळे नाईलाजाने तो आपल्या कामावर निघून जातो...
दोन दिवस झालं होतं तिच्याशी काहीच बोलणं झालं नव्हतं.... तिचा आवाज ऐकायचा तो खूप आतुरलेला होता... त्याचं मन खूप कासावीस झालं होतं... वेळ मिळेल तेव्हा तिचा फोटो पाहतो तसाच बसून राहायचा.....
जेवणाकडेही त्याचा काही जास्त लक्ष नव्हतं.... असाच तो तिचा फोटो पाहत बसला होता तोवर अनोन नंबर वरून त्याला फोन येतो... तो फोन उचलतो,, "हॅलो कोण " फोनवरून आवाज येतो "मी सोहम रिया चा भाऊ "
तो एकदम कासावीस होऊन म्हणतो, "हा बोल की मला सांगणा रीया कशी आहे मला तिझ्याशी बोलायचं आहे पण प्लीज फोन दे ना तिच्याकडे,त्यावर सोहम म्हणतो, खरं सांगायचं तर माझ्या वडिलांचे मला पडतय,,, माझ्या दीदी साठी तू योग्य नाही आहेस.. मला तू पसंत पण नाहीस... पण काय करणार माझ्या बहिणीचा जीव तुझ्यात अडकलाय... दोन दिवस झाले तिने पाणीही नाही पिलं.... तिला असं मी नाही पाहू शकत.... ती झोपूनच आहे.... माझ्या वडिलांना काहीच फरक पडणार नाही ती मेली तरी.. पण मला पडतोय ना माझा जीव तिल तील तुटतोय तिला असं पाहून,,, फक्त तिच्यासाठी म्हणून मी तुला फोन केला,
;तू गेलास आणि माझ्या वडिलांनी तिचा फोन काढून घेतला,, ते कोणाशीच बोलत नाहीत.... माझी बहिणी तितकीच हट्टी आहे.... जोपर्यंत ते तयार होत नाहीत तोपर्यंत ती पाणीही पिणार नाही असं बोलते,,,, प्लीज फक्त एकदा तू तिला समजावून सांग ना... माझे बाबा घरी नाहीत फक्त एकदा तिच्याशी बोल तिला समजावून सांग... तिला जेवायला सांग प्लीज...
त्याला ; हे सगळं ऐकून तर याबद्दल खूपच वाईट वाटतं...
तो म्हणतो दे तिच्याकडे मी सांगतो तिला, " सोहम फोन नेऊन रिया कडे देतो.. आणि बाहेर आपले वडील येतात काय बघण्यासाठी बाहेर उभा राहतो.
तो फोन वर "हॅलो रिया कशी आहेस तू "
ती " त्याचा खूप दिवसांनी आवाज ऐकून तिला रडायला येत होतं... जाव आणी घट्ट मिठी मारावे आणि खूप रडावा असं तिला वाटत होतं " ती काहीच बोलत नाही हे यावरून त्याला समजतयकि ती रडत आहे ते..
तो म्हणते, "पहिला तू रडायचं शांत हो " काय ग तू एवढ्या लवकर कशी काय हार मानतेस.. आयुष्यभर आपण दोघे एकत्रच राहणार... आपल्या दोघांचं लग्न होणार... तू नको काळजी करू मी सगळं ठीक करेन... पहिला आता तू जेवून घे.... तुला काय झालं तर मी नाही जगू शकत ग... आय लव यू रिया,,,, आय लव यु सो much ;️ तुझ्याशिवाय जगणं मी कधी इमॅजिनही नाही करू शकत ग.... प्लीज काहीतरी खाऊन घे.... तुझ्या वडिलांना तयार करण्यासाठी आपण दुसरा काहीतरी मार्ग नक्कीच काढू..
ती म्हणते, " मी ही त्यांचीच मुलगी आहे " कितीही रागीट असली ना ते माझे वडील आहेत,,, आणि आपल्या मुलगीला असे मरताना नाही पाहू शकत.. मला माहिती आहे ते आपल्या लग्नाला नक्की तयार होतील .. तू नको काळजी करू मी ठीक आहे.. पहिल्यापेक्षा आवाज तर खूपच बारीक झाला होता.... आणि आता तुझ्यासोबत बोलले ना मी आणखी ठीक होऊन जाईल... दोन दिवस झाले तुझा आवाज ऐकला नाही ना... मनाला कसंतरी झालं होतं बघ....
तो म्हणतो "म्हणजे तू माझ ऐकणार नाहीस ना,,, प्लीज काहीतरी खाऊन घे... ती म्हणते,, " आता मला नको फोर्स करून मी आता तेव्हाच काही जेव्हा माझे वडील आपल्या दोघांच्या लग्नाला तयार होतील " तो पुढे काहीतरी बोलणारच होता तोपर्यंत सोहम येतो आणी फोन काढून घेतो,, आणि आपल्या कानाला लावून अमर ला म्हणतो, " फोन ठेवतो आता मी माझे वडील येतात म्हणतो आणि कॉल कट करून देतो "
आता मात्र अमरला खूपच काळजी लागून राहिली होती.... त्याला माहिती होतं रिया च्या वडिलांचा स्वभाव कसा आहे...एक वेळा आपल्या मुलगीला काही झालं तरी चालतील पण आपला शब्द ते कधीच मोडणार नव्हते... आता मात्र त्याचा जीव तिथे रमेना... To थेट गाडी काढतो आणि आपल्या गावाकडे निघून येतो
फोन बंध केल्यावर सोहम रिया ला म्हणतो, "दीदी तुला माहित होतं आपले बाबा लव्ह मॅरिज ला कधीच तयार होणार नाहीत मग तरीही तू कशी काय प्रेमात पडलीस,"आणि काय बघितलंस ग, ना घर आहे, ना शेत,, ना धड जॉब,"
तुझ्या मुळे बाबा नीट कोणाशी बोलत नाहीत काय नीट जेवण करत नाहीत.... त्यात तू येडवा त्रास देऊन तुझं पोट नाही भरलं आता तू उपाशी राहून आणखी त्रास देतेस.... तुझ्या मुळे आईला मला किती त्रास होतोय दिसत नाही का ग... तो या वेळी खूप चिडला होता....
ति येवडी अशक्त झाली होती कि नीट उभे पण राहता येत नव्हते, ती म्हणते,, "मी मुदाम नाही ना रे केलं, मला माहित आहे आपले बाबा या माझ्या लग्नाला कधी तयार होणार नाहीत.. मी पसंत केलेला मुलगा कधीच पसंद करणार नाहीत... पण माहित नाही माझं प्रेम आपोआप होत गेल... मला कधी तो आवडू लागला माझाl मला समजलं नाही... मी कधी त्याच्या प्रेमात पडलोहे माझं मला समजलं नाही...
तो एक दिवस जरी दिसला नाही ना मन असं कासावीस हवायचं... त्याचा आवाज ऐकला नाही तरी तो दिवस उदास होऊन जायचा... माहित नाही पण बघता बघता कधी त्याच्या प्रेमात पडले माझे मला समजलं नाही...
आणी असा एक दिवस आला की मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत... आणि त्याच्या शिवाय दुसऱ्याचा विचार करणे पण पोस्टिबल नाही...
प्रेम हे पैसे बगुन किंवा ठरवून नाही होतं. ते होऊन जात आपल्याला नाही समजतं, तुझ्या आणी बाबा साठी मी तेव्हा आनंदी राहीन जेव्हा माझं लग्न आश्या मुलाशी होईल ज्याच्या कडे खूप पैसा असेल, मला तो खूप दागिने महागातल्या साड्या घेऊन देईल.. पण तेव्हा मी आनंदी नसणार आहे.... फक्त एका कटपुतळी सारख तयार होऊन बसेन... ज्यामध्ये जीव नसणार आहे... फक्त दुसऱ्याला दाखवायसाठी खोटी स्माईलकरत असेन.
पण मी तेव्हाच आनंदी असेन जेव्हा माझ लग्न अमरसोबत झालं असेल, भले माझ्याकडे जास्त दागिने नसतील पैसा नसेल. मला तर तो महागातल्या साड्या ही नाही घेऊन देईल.... पण माझ्यासाठी हेच खूप आहे की तो माझ्यासोबत आहे.. त्याच्यासोबत खालेली झुणका भाकरी पण माझ्यासाठी ५ स्टार हॉटेल पेक्षा पण खूप चवीची लागेल मला... आणि पैसा काय आज ना उद्या आम्ही दोघेही कमवणार; ना... त्याला थोडा टाईम द्या आता जस्ट त्याच्या शिक्षण कम्प्लीट झाल आहे..
आपले बाबा जेव्हा त्याच्या एवढे होते तेव्हा कुठे होता पैसा ...त्यांच्याकडे तरी कुठे होता... तरी आता घर आहे आपल्याकडे आता जेवढे पैसे आहेत तेव्हा होते का त्यांच्याकडे..... त्यांनी आपले जग शून्यातूनच निर्माण केल आहे ना..
अमर ला पण एक चान्स द्या ना.... तोही खूप हुशार आहे... माझा आनंद फक्त त्याच्यातच आहे.... सोमु नाही राहू शकत त्याच्याशिवाय.... मी वडिलांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करून रोज रोज मरण्या पेक्षा आता उपाशी राहून मरायला मला जास्त आवडेल...
त्यावर सोहम म्हणतो "दीदी काय बोलतेस तू " तु एकदा माझा आणी आपला आई चा तर विचार करणार.काय नहीं ..
रिया म्हणते, " तू नको काळजी करू मला काही होणार नाही, अरे ते आपले बाबा आहेत,, त्यांच्यामुळेच मी या जगात आहे,, आणि कुठलाच बाप आपल्या मुलगीला असं मरू नाही देणार... ते जेवढे हट्टी आहेत ना त्यांच्यापेक्षा दुप्पट मी हट्टी आहे... त्यांचीच मुलगी आहे ना... त्यांचे जीन्स माझ्यात आल्यात.... बघ तू त्यांना माझा आणि अमरचं नातं मान्य करावेच लागेल...
थोडा वेळ बोलतो आणि सोहम तिथून निघून जातो..
इकडे अमर आपल्या घरी येतो. संध्याकाळी च्या वेळी त्याचे बाबा असेच बाहेर खुर्चीवर बसले होते. त्याला अचानक पाहून, ते म्हणतात "काय रे अचानक आलास, दोन दिवस झालं होतं ना तू गेला होतास,, आपली बॅग तिथेच टाकतो आणि आपल्या वडिलांच्या पाया जवळ जाऊन बसतो... आणि त्यांच्या मांडीवर डोके टिकून रडू लागतो..
;त्याला रडत्याला पाहून अमरचे बाबा म्हणतात काय रे झालं का रडतोस,, तो रडतच आपल्या बाबांना म्हणतो, " बाबा काहीतरी करा ना हो मी नाही राहू शकत रिया शिवाय, कोणाचा आवाज येतोय हे पाहायसाठी त्याच्या आई बाहेरून पाहते. त्याच्या भाऊ ही उभा राहून पाहत असतो...
त्या दोघांनाही रडत्याला त्याला पाहून खूपच वाईट वाटतं.. त्याचे बाबा म्हणतात, " आपण जाऊन आलोय णारे; तिचे वडील नाही तयार होत "
अमर म्हणतो, "बाबा तुम्हाला माहिती आहे, दोन-तीन दिवस झाले रिया ने काही खाल्लं पण नाही पाणी पण नाही.. तिची वडील तयार होत नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही,, बाबा असं झालं तर ती मरून जाईल ओ,,, बाबा तिला काय झालं तर मी नाही जगू शकत. तो पुन्हा रडत होता... त्याच्या बाबा त्याचे डोळे पुसतात... ठीक आहे,"आपण जाऊन येऊ संभाजी च्या घरी आवरून घे,
Amr चा भाऊ म्हणते," आणखी अपमान करून घेयला काय चाललंय त्याच्या घरी " ते तयार होणार नाहीत माहिती आहे ना...ती मरू दे त्यांची मुलगी मेली तर... दोन दिवसाचा भूत आहे प्रेमाच या दोघांचं.. उद्या एखादा चांगला पोरगा मिळाली की जाईल त ह्याला सोडून... जाऊद्या रडू द्या त्याला काय रडायचं ते..
त्या वर अमर म्हणतो, " बाबा दादाला शांत बसायला सांगा, मला एक वाईट शब्दही तिच्याबद्दल ऐकायचा नाही..
त्यावर अमरचे बाबा त्याच्या भावा ला म्हणतात, " तू यामध्ये काय पडू नकोस. मी जातोय अमरला घेऊन तिकडे, पण आम्ही दोघे च नाही तर... आमच्या सोबत गावातील दोन-चार जाणकार लोकांना पण घेऊन जाणार आहे... बघू संभाजी त्यांचं तरी ऐकून घेतोय काय.. तुम्हाला काय करायचं ते करा.. पण ती पोरगी मला का या घरात नको आहे,
त्यावर अमर म्हणतो, " अन तीच मुलगी या घरात सून म्हणून येणार, आणि माझी बायको म्हणून या घरात मिरवणार,
अमर उठतो आणि रागान आवरायला निघून जातो.
अमरचे बाबा, गावातील सरपंच आणि एक दोन लोकांना घेऊन रिया च्या घरी जायला निघतात,
दरवेळी सारखं संभाजी खुर्ची घेऊन हॉलमध्ये बसले होते.. लांबून येता ना दिसतात की सगळे आत मध्ये येत आहेत ते.. सोबत अमर अमरचे वडिलांना बघून त्याना समजतही लोक का येतात... पण सगळी सोबत असल्यामुळे ते काहीच बोलू शकत नव्हते..
म्हणून सगळ्यांना बघून संभाजीराव म्हणतात, " खोटं तोंडावर हसू आणून म्हणतात, " या या सरपंच कसं काय येन केलात "
ते सगळ्यांना बसायला लावतात,, थोडास डोळ्यांनी रागानेच अमर कडे पाहत असतात. पण अमर त्यांच्याकडे इगनोर करून देतो... तो आत मध्ये पाहत असतो ती कुठे दिसते की काय... पण त्याला सोहम तेवढा आतून बाहेर येताना दिसतो...
सरपंच बोलू लागतात, " संभाजी हे बघ पाटलांचा पोरगा तुझी पोरगी एकमेकांवर प्रेम करतात... मग होऊ दे ना दोघांचं लग्न, अरे उद्या दोघांनी एकमेकांच्या काहीतरी बरवाईट करून घेतले तर काय करणार तू... नंतर रडत बसण्यापेक्षा होऊन जाऊ दे ना त्यांचं लग्न... पोरग्याला आहे जॉब पेमेंट कमी आहे... पण आज ना उद्या वाढेल... पोरगं नीर व्यसनी आहे.. सरपंच थोडावेळ शांत होतात... संभाजीरावांच्या बोलण्याची वाट पाहत असतात... बाकीचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात ते काय बोलतील याचा विचार करत असतात..
Hi हाय फ्रेंड्स माझी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा,, आवडली तर प्लीज लाईक करा आणि अमर आणि रिया चे लग्न होते काय नाही हे पाहण्यासाठी माझी स्टोरी कंटिन्यू वाचत रहा.... काही चुकलं तर प्लीज मला माफ करा... पण लाईक करायला विसरु नका......
फोन बंध केल्यावर सोहम रिया ला म्हणतो, "दीदी तुला माहित होतं आपले बाबा लव्ह मॅरिज ला कधीच तयार होणार नाहीत मग तरीही तू कशी काय प्रेमात पडलीस,"आणि काय बघितलंस ग, ना घर आहे, ना शेत,, ना धड जॉब,"
तुझ्या मुळे बाबा नीट कोणाशी बोलत नाहीत काय नीट जेवण करत नाहीत.... त्यात तू येडवा त्रास देऊन तुझं पोट नाही भरलं आता तू उपाशी राहून आणखी त्रास देतेस.... तुझ्या मुळे आईला मला किती त्रास होतोय दिसत नाही का ग... तो या वेळी खूप चिडला होता....
ति येवडी अशक्त झाली होती कि नीट उभे पण राहता येत नव्हते, ती म्हणते,, "मी मुदाम नाही ना रे केलं, मला माहित आहे आपले बाबा या माझ्या लग्नाला कधी तयार होणार नाहीत.. मी पसंत केलेला मुलगा कधीच पसंद करणार नाहीत... पण माहित नाही माझं प्रेम आपोआप होत गेल... मला कधी तो आवडू लागला माझाl मला समजलं नाही... मी कधी त्याच्या प्रेमात पडलोहे माझं मला समजलं नाही...
तो एक दिवस जरी दिसला नाही ना मन असं कासावीस हवायचं... त्याचा आवाज ऐकला नाही तरी तो दिवस उदास होऊन जायचा... माहित नाही पण बघता बघता कधी त्याच्या प्रेमात पडले माझे मला समजलं नाही...
आणी असा एक दिवस आला की मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत... आणि त्याच्या शिवाय दुसऱ्याचा विचार करणे पण पोस्टिबल नाही...
प्रेम हे पैसे बगुन किंवा ठरवून नाही होतं. ते होऊन जात आपल्याला नाही समजतं, तुझ्या आणी बाबा साठी मी तेव्हा आनंदी राहीन जेव्हा माझं लग्न आश्या मुलाशी होईल ज्याच्या कडे खूप पैसा असेल, मला तो खूप दागिने महागातल्या साड्या घेऊन देईल.. पण तेव्हा मी आनंदी नसणार आहे.... फक्त एका कटपुतळी सारख तयार होऊन बसेन... ज्यामध्ये जीव नसणार आहे... फक्त दुसऱ्याला दाखवायसाठी खोटी स्माईलकरत असेन.
पण मी तेव्हाच आनंदी असेन जेव्हा माझ लग्न अमरसोबत झालं असेल, भले माझ्याकडे जास्त दागिने नसतील पैसा नसेल. मला तर तो महागातल्या साड्या ही नाही घेऊन देईल.... पण माझ्यासाठी हेच खूप आहे की तो माझ्यासोबत आहे.. त्याच्यासोबत खालेली झुणका भाकरी पण माझ्यासाठी ५ स्टार हॉटेल पेक्षा पण खूप चवीची लागेल मला... आणि पैसा काय आज ना उद्या आम्ही दोघेही कमवणार; ना... त्याला थोडा टाईम द्या आता जस्ट त्याच्या शिक्षण कम्प्लीट झाल आहे..
आपले बाबा जेव्हा त्याच्या एवढे होते तेव्हा कुठे होता पैसा ...त्यांच्याकडे तरी कुठे होता... तरी आता घर आहे आपल्याकडे आता जेवढे पैसे आहेत तेव्हा होते का त्यांच्याकडे..... त्यांनी आपले जग शून्यातूनच निर्माण केल आहे ना..
अमर ला पण एक चान्स द्या ना.... तोही खूप हुशार आहे... माझा आनंद फक्त त्याच्यातच आहे.... सोमु नाही राहू शकत त्याच्याशिवाय.... मी वडिलांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करून रोज रोज मरण्या पेक्षा आता उपाशी राहून मरायला मला जास्त आवडेल...
त्यावर सोहम म्हणतो "दीदी काय बोलतेस तू " तु एकदा माझा आणी आपला आई चा तर विचार करणार.काय नहीं ..
रिया म्हणते, " तू नको काळजी करू मला काही होणार नाही, अरे ते आपले बाबा आहेत,, त्यांच्यामुळेच मी या जगात आहे,, आणि कुठलाच बाप आपल्या मुलगीला असं मरू नाही देणार... ते जेवढे हट्टी आहेत ना त्यांच्यापेक्षा दुप्पट मी हट्टी आहे... त्यांचीच मुलगी आहे ना... त्यांचे जीन्स माझ्यात आल्यात.... बघ तू त्यांना माझा आणि अमरचं नातं मान्य करावेच लागेल...
थोडा वेळ बोलतो आणि सोहम तिथून निघून जातो..
इकडे अमर आपल्या घरी येतो. संध्याकाळी च्या वेळी त्याचे बाबा असेच बाहेर खुर्चीवर बसले होते. त्याला अचानक पाहून, ते म्हणतात "काय रे अचानक आलास, दोन दिवस झालं होतं ना तू गेला होतास,, आपली बॅग तिथेच टाकतो आणि आपल्या वडिलांच्या पाया जवळ जाऊन बसतो... आणि त्यांच्या मांडीवर डोके टिकून रडू लागतो..
;त्याला रडत्याला पाहून अमरचे बाबा म्हणतात काय रे झालं का रडतोस,, तो रडतच आपल्या बाबांना म्हणतो, " बाबा काहीतरी करा ना हो मी नाही राहू शकत रिया शिवाय, कोणाचा आवाज येतोय हे पाहायसाठी त्याच्या आई बाहेरून पाहते. त्याच्या भाऊ ही उभा राहून पाहत असतो...
त्या दोघांनाही रडत्याला त्याला पाहून खूपच वाईट वाटतं.. त्याचे बाबा म्हणतात, " आपण जाऊन आलोय णारे; तिचे वडील नाही तयार होत "
अमर म्हणतो, "बाबा तुम्हाला माहिती आहे, दोन-तीन दिवस झाले रिया ने काही खाल्लं पण नाही पाणी पण नाही.. तिची वडील तयार होत नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही,, बाबा असं झालं तर ती मरून जाईल ओ,,, बाबा तिला काय झालं तर मी नाही जगू शकत. तो पुन्हा रडत होता... त्याच्या बाबा त्याचे डोळे पुसतात... ठीक आहे,"आपण जाऊन येऊ संभाजी च्या घरी आवरून घे,
Amr चा भाऊ म्हणते," आणखी अपमान करून घेयला काय चाललंय त्याच्या घरी " ते तयार होणार नाहीत माहिती आहे ना...ती मरू दे त्यांची मुलगी मेली तर... दोन दिवसाचा भूत आहे प्रेमाच या दोघांचं.. उद्या एखादा चांगला पोरगा मिळाली की जाईल त ह्याला सोडून... जाऊद्या रडू द्या त्याला काय रडायचं ते..
त्या वर अमर म्हणतो, " बाबा दादाला शांत बसायला सांगा, मला एक वाईट शब्दही तिच्याबद्दल ऐकायचा नाही..
त्यावर अमरचे बाबा त्याच्या भावा ला म्हणतात, " तू यामध्ये काय पडू नकोस. मी जातोय अमरला घेऊन तिकडे, पण आम्ही दोघे च नाही तर... आमच्या सोबत गावातील दोन-चार जाणकार लोकांना पण घेऊन जाणार आहे... बघू संभाजी त्यांचं तरी ऐकून घेतोय काय.. तुम्हाला काय करायचं ते करा.. पण ती पोरगी मला का या घरात नको आहे,
त्यावर अमर म्हणतो, " अन तीच मुलगी या घरात सून म्हणून येणार, आणि माझी बायको म्हणून या घरात मिरवणार,
अमर उठतो आणि रागान आवरायला निघून जातो.
अमरचे बाबा, गावातील सरपंच आणि एक दोन लोकांना घेऊन रिया च्या घरी जायला निघतात,
दरवेळी सारखं संभाजी खुर्ची घेऊन हॉलमध्ये बसले होते.. लांबून येता ना दिसतात की सगळे आत मध्ये येत आहेत ते.. सोबत अमर अमरचे वडिलांना बघून त्याना समजतही लोक का येतात... पण सगळी सोबत असल्यामुळे ते काहीच बोलू शकत नव्हते..
म्हणून सगळ्यांना बघून संभाजीराव म्हणतात, " खोटं तोंडावर हसू आणून म्हणतात, " या या सरपंच कसं काय येन केलात "
ते सगळ्यांना बसायला लावतात,, थोडास डोळ्यांनी रागानेच अमर कडे पाहत असतात. पण अमर त्यांच्याकडे इगनोर करून देतो... तो आत मध्ये पाहत असतो ती कुठे दिसते की काय... पण त्याला सोहम तेवढा आतून बाहेर येताना दिसतो...
सरपंच बोलू लागतात, " संभाजी हे बघ पाटलांचा पोरगा तुझी पोरगी एकमेकांवर प्रेम करतात... मग होऊ दे ना दोघांचं लग्न, अरे उद्या दोघांनी एकमेकांच्या काहीतरी बरवाईट करून घेतले तर काय करणार तू... नंतर रडत बसण्यापेक्षा होऊन जाऊ दे ना त्यांचं लग्न... पोरग्याला आहे जॉब पेमेंट कमी आहे... पण आज ना उद्या वाढेल... पोरगं नीर व्यसनी आहे.. सरपंच थोडावेळ शांत होतात... संभाजीरावांच्या बोलण्याची वाट पाहत असतात... बाकीचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात ते काय बोलतील याचा विचार करत असतात..
Hi हाय फ्रेंड्स माझी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा,, आवडली तर प्लीज लाईक करा आणि अमर आणि रिया चे लग्न होते काय नाही हे पाहण्यासाठी माझी स्टोरी कंटिन्यू वाचत रहा.... काही चुकलं तर प्लीज मला माफ करा... पण लाईक करायला विसरु नका......
सगळे जण riya च्या वडिलांकडे पाहत होते.
संभाजी राव दीर्घ श्वास घेतात आणि म्हणतात, सरपंच तुम्ही पण एक बाप आहात... माझ्या ठिकाणी येऊन जरा विचार करा.... अगदी लहान असल्यापासून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलगीला.... आपल्यासारख्या हाल अपेष्टा सहन करायला लागू नये.... आपण कसं रोज शेतात जाऊन राबतो तस आपल्या मुलांना लागू नये.... अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते....
आपल्या मुलगीच लग्न अशा मुलाशी व्हावं ज्याच्याकडे गाडी बंगला घर सगळं असावं.... तिला तो कायम सुखात ठेवीन.... तिला माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा.... आणि मी नाही देऊ शकलो तर तिचा नवरा तिच्या सगळे इच्छा पूर्ण करणारा... असा जोडीदार आपल्या मुलीला भेटावा असं सगळ्याच आई-वडिलांना वाटतं...
लहानाचं मोठं करत असताना ही एकच इच्छा उराशी बाळगून त्या मुलीवर संस्कार करत राहतात.... 25 वर्षापर्यंत सांभाळलेल्या आपल्या मुलगीला आता तिला तिचा निर्णय योग्य वाटतो आपल्या वडिलांचा नाही....
माझी जास्त काही अपेक्षा नाही हो सरपंच तिनं नोकरी करून मला पैसा द्यावा अशी तिच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही.... हा पण तिचा पुढचा आयुष्य सुखात आणि आनंदात जावो एवढीच इच्छा आहे... आणि त्यासाठी तिचा होणारा जोडीदार हा मी निवडला असावा एवढी अपेक्षा पण आपण नाही का करू शकत त्यांच्याकडून.....
सरपंच मी वरून जरी कठोर दिसत असलो तरी आतूनही बापाचं प्रेम आहे.... कशी झाली तरी माझ्या पोटची पोरगी आहे ती.... ती सुखात राहावी एवढी इच्छाच आहे माझी... मला वाटतं की या मुलगा सोबत ती सुखात नाही राहू शकणार.... काय चुकीचं आहे काय...
आज पहिल्यांदा संभाजीराव खूप भावुक झाले होते.. आज पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
सरपंच म्हणतात मी समजू शकतो.... पण पोरांचा पण विचार करा ना.... त्यांना आयुष्य घालवायचा आहे दोघे एकमेकावर प्रेम करतात.... आणि तोही सुखात ठेवलेच की....
सरपंच सोबत बाकीचे गआलेले लोकही त्यांना फोर्स करत होते की या लग्नाला तयार होउदे म्हणून..
मात्र अमरचे वडील मात्र शांत बसले होते... त्यांना या असंच वाटलं होतं की... प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपल्या मुलगीच लग्न एक चांगला घरात झाला पाहिजे .. तिचा होणारा नवरा हा श्रीमंत पाहिजे.. त्यामुळे ते मात्र गप्पच होते..
शेवटी सगळ्यांचा ऐकून झाल्यावर संभाजीराव म्हणतात, " ठीक आहे सरपंच "
तुम्हा सगळ्यांना वाटतं ना, की माझी मुलगी ह्याच्या सोबत खुश राहील,, एवढेच नव्ह माझ्या मुलगी ला पण वाटतं की हा मुलगा तिला कायम सुखात ठेवील,, तर"" मी या लग्नाला तयार आहे """
पण माझ्या काही अटी मान्य असल्या तरच हे लग्न होईल....
सरपंच म्हणतात, " तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य असतील " सांगा काय आहेत...
सगळ्यात पहिला " ह्या दोघांचे लग्न जरी झाल तर ते माझ्या दारात होईल " पण मी एक रुपयाही या लग्नाला घालणार नाही... लग्न मोठ्यान करून द्यायचं... आणि घेऊन जायचं...
आणि दुसरी म्हणजे" ज्या दिवशी हे लग्न होईल... माझ्या आणि माझ्या मुलगी चा संबंध कायमचा संपला.. या पुढे या घरात पाय ठेवायचा नाही.... माझ्यासाठी ती कायमची मेली.... हे मान्य असेल तर मी या लग्नाला तयार आहे..
सरपंचाने आलेल्या बाकीच्या माणसांना आता काय बोलावे तेच समजत नव्हतं... सरपंच अमरला विचारतात, " अमर बघ तुला मान्य असेल तर "
अमर म्हणतो एकदा रियाला विचारून घ्या.. .. त्यावर संभाजी म्हणतात की, " तिला का विचारायचं तुमचं तुम्ही सांगा "
त्यावर सोमन म्हणतो, " बाबा तुम्ही शांत व्हा मी एकदा विचारतो तिला"
सोहम आत मध्ये जातो आपल्या बहिणी जवळ, " ती उठून बसली होती....
बाहेर च सगळे बोलण तिने ऐकून घेतले होते...
दिदि तू ऐकलेस ना बाबा काय म्हणाले ते,,, तू तयार आहेस ना,
ती रडत सोहमला म्हणते, "" सोमू तू ऐकलंस ना बाबा काय म्हणाले ""
जर हे लग्न झालं तर,, मी या घरात कधीच येऊ शकणार नाही.. तुला कधीच भेटू शकणार नाही.... असं कसं म्हणू शकतात बाबा...
मी कस तयार व्हायचं तू सांग.... मला नाही असं लग्न करायचं
सोहम म्हणतो, " दीदी तू त्यांचा विचार सोड.... नाहीतर मरून जाशील तू... आणि आता ते नाराज आहेत ग... तू लग्न झाल्यावर त्यांना दाखवून दे तुझा निर्णय हा योग्यच होता.... तू अमर सोबत खुश आहेस..
एक दिवस असा नक्की येईल ते तुला स्वतः या घरात घेऊन येतील...
पण ते म्हणाले म्हणून आपल्या दोघांचं नातं काही बदलणार नाही ग.... तुझ्या एका हाळीला मी कायम तुझ्या सोबत असेन... तू या घरात येऊ शकत नाहीस तरी पण मी तुझ्या घरी तर येऊ शकतोय ना...
आता तू विचार करू नको...आणि बाबा मनापासून या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत... त्यामुळे आता ते म्हणालेत ना लग्न आपल्या दारात होईल तर होऊन जाऊ दे....
ती विचार करते सोहम म्हणतंय ते पण खरंच होतं..
तो पुन्हा म्हणतो, " प्लीज दीदी हो म्हण "
ती फक्त मान हलवून हो म्हणते..
सोहम बाहेर येऊन सांगतो की ती तयार आहे लग्नाला...
त्यावर संभाजीराव म्हणतात, "" दोन दिवसात चांगला मुहूर्त बघून लग्न करून घेऊन जावा तिला "" तसे माझा तिचा काही सबंध नाही.
त्यावर अमर म्हणतो, " नाही मी आत्ताच लग्न नाही करणार, चार महिन्यात तिची एक्झाम संपणार आहे.. तीजी " एम एस सी" कम्प्लीट होऊ द्या आणि मगच मी लग्न करेन "
त्यावर संभाजीराव पुन्हा चिडून म्हणतात, " शिक्षणाचा खर्च पण मीच घालायचा आणि शिकवायचं तिला पूर्ण शिक्षण कम्प्लीट करून मग तू लग्न करणार तिच्यासोबत "
मी काय तिला पुढे शिकवणार नाही लग्न करायचं आताच करून घेऊन जा,,
त्यावर अमर म्हणतो, मामा मी तिच्या पुढचा शिक्षणाचा खर्च मी घालतो.. पण तिच्याशी लग्न मी तिचं शिक्षण कम्प्लीट झाल्यावरच करणार..
कारण त्याला माहिती तिची अशी इच्छा होती की शिक्षण कंप्लेट झाल्यावर मग लग्न करायचं...
त्यावर सरपंच म्हणतात, " तो म्हणतो शिक्षणाचा खर्च करून देतो,,,मग लग्न करणार आहे " मग आता तरी काही प्रॉब्लेम नाही ना तुला संभाजी.
त्यावर संभाजीराव म्हणतात, " मग मला काय प्रॉब्लेम नाही "
" करायचे तेव्हा यांना लग्न करू दे "
त्यावर सरपंच म्हणतात, " चला मग आता आपण सगळे निघूया "
सगळे निघून आपापल्या घरी जातात.
अमर घरात आल्यावर तिची आई म्हणते काय झालं तिकडे, "अमर चे बाबा तिला तिथेच झालेल्या सगळं सांगतात "
त्यावर अमरची आई म्हणते आता कुठून आणायचा एवढा पैसा. लग्न मोठ्यान कराया चार पाच लाख तरी पाहिजेत आता... त्यात आणि आता तिच्या शिक्षण आणि पूर्ण करायचं....
तुम्ही काय मूग घेऊन गप्प बसला होता की काय... त्या पोराला तर अक्कल नाही पण तुम्हाला तर होती ना..
त्यावर अमरचे बाबा म्हणतात," मी माझ्या पोरग्याचे लग्न मोठ्यानेच लावून देणार " माझ्यासाठी माझ्या पोरग्याचा आनंद खूप महत्त्वाचा आहे,, पैसा नाही..
ते अमर जवळ येतात आणि म्हणतात, " तू नको काळजी करू मी सगळं ठीक करेन ".
"तुझ तू तुझ्या नोकरीकडे लक्ष दे"
अमर आपल्या वडिलांना जाऊन घट्ट मिठी मारतो.. आणि म्हणतो" थँक्यू सो मच बाबा " तुम्ही या जगातली सगळ्यात बेस्ट फादरात आहात,,,
अमरचे बाबा म्हणतात, " चला आता जेवण करून घेऊ खूप भूक लागली. "
"हाय फ्रेंड प्लीज माझ्या स्टोरी ला लाईक करा कमेंट करा "♥️
"पुढे काय होतोय ते नकी वाचत रहा,"👍